पान:रामदासवचनामृत.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. करी आपुला व्यासंग । कदापि नोहे ध्यानभंग।। बोलणं चालणे बंग। पडोंच नेदी॥२१॥ में वडिली निर्माण केलें। तें पाहिजे पाहिले। काये काये वडिलीं केलें। किती पाहावें ॥ २२ ॥ तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाला। अल्प चेतने तयाला । अल्पभाग्य ॥२३॥ तया नारायणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं। मग ते लक्ष्मी तयापासुनी। जाईल कोटें ॥२४॥ नारायेण असे विश्वीं। त्याची पूजा करीत जावी। . याकारणें तोषवावी । कोणी तरी काया॥ २५॥ उपासना शोधून पाहिली । तो ते विश्वपाळिती जाली । न कळे लीळा परीक्षिली। न वचे कोणा ॥२६॥ देवाची लीळा देवविण । आणीक दुसरा पाहे कोण। पाहाणे तितुकें आपण । देवाच असे ॥२७॥ उपासना सकळां ठाई। आत्माराम कोठे नाही। याकारणे ठाई ठाई। रामें आटोपिलें ॥ २८ ॥ ऐसी माझी उपासना। आणितां नये अनुमाना। नेऊनि घाली निरंजना- पैलीकडे ॥ २९॥ दा. १५. ९. १८-२९. ४. रामदासांची रामभक्ति. आमुचे कुळी रघुनाथ । रघुनाथें आमुचा परमार्थ । जो समर्थाचाहि समर्थ। देवां सोडविता ॥ २१॥ . १ व्यंग. २ प्रकाशित जाला. ३ विश्वाचे पाळण करणारी. ५ व्यापिलें।