पान:रामदासवचनामृत.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६९४ ऋषी मुनी आणि सुरवर । आदि करूनियां हरिहर । येणेंचि मार्गे पैलपार । पावती सकळ ॥ ५८॥ मागां जाहाले आतां होती। होऊनि नाही पुनरावृत्ति । ऐसी अभंग ऐक्यस्थिति । वर्तल्यासहित ॥७०॥ सकळ भक्त मिळाले । हरिहरब्रह्मादि आले। ऐक्यरूपें राम जाले । रामसाहित ॥ ७० ॥ जितुकें दृश्य साकार । आहे अनमेय अपार। तोच उसळले धूसर । रक्त श्वेत सुगंध ॥७२॥ पंचभूतीं कर्पूरगोळ । ज्ञानरूपें झाला प्रबळ । ओवाळूनियां सकळ । निवांत झाले ॥७३॥ गेला कर्पूर जळोनि । राहिला अनुहतध्वनि । ऐक्यरूपें समाधानी । सकळ राहिले ॥ ७४॥ नि. ध्या. ५४-७४. .११ जनस्वभावगोसावी. - ९५. भोंदू गुरूंचे वर्णन. अनीती अविवेकी अन्यायी। अभक्त अधर्म लंडाई। वेदशास्त्र करील काई । तया मूर्खासी॥१॥ कर्माच्या ठाई अनादर । नाहीं सगुण साक्षात्कार । ज्ञान पहातां अंधार । निश्चय नाहीं ॥२॥ उगाच गोष्टी ऐकिल्या। मना आल्या त्या धरिल्या। २ अमेय.