संस्कृती/श्रध्दांजली

विकिस्रोत कडून

। श्रध्दांजली । । ।

के. इरावती कर्वे यांच्या उरल्यासुरल्या वैचारिक निबंधांना हा प्रस्ताव लाहताना माझ्या मनात विविध विचार तरळून जात आहेत. त्यांपैकी पहिला विचार म्हणजे हा की, जर बाई हयात असत्या, तर अशाप्रकारचा प्रस्ताव त्यांनी मला लिह दिला असता काय? त्यांनी आपण होऊन प्रस्ताव जाहण्याची विनंती मला केली नसती, हे तर उघडच आहे. कारण त्यादृष्टीने " अगदीच लहान होतो, पण मी आपणहन जर प्रस्ताव लिहितोच असे °Cल असते, तर त्यांनी कुरकुरत का होईना, मला परवानगी दिली असती, असे मला वाटते. एखाद्या रागीट, मानी पण प्रेमळ आईचे आपल्या उनाड उपर ज्याप्रमाणे प्रेम असावे तसे त्यांचे माझ्यावर प्रेम होते. जन्माने "ल नातेवाईक जर सोडले, तर अलीकडच्या काळात बाईंनी ज्यांच्यावर ""पुन प्रेम केले व ज्यांचे कौतुक केले, त्या फार थोड्या म्हणजे चारपान मंडळींपैकी मी एक होतो. त्यांच्या इच्छेविरुध्द त्यांना हाताला धरून " खुचीपर्यंत छायाचित्रासाठी नेण्याचा मला अधिकार होता. मी - च असते, तर त्यांच्या इच्छेविरूध्द प्रस्तावनेचा पसारा त्यांच्या " जोडण्याचा त्यांच्या हयातीतही मला हक्क होता, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच हे मी लिहीत आहे. "२१ वात्सल्य मनात नसते ओतप्रोत भरलेले नव्हते. तर ते काठांवरून पाहणारे होते, याचा अनुभव आम्ही घेत होतो. अगदी अलिकडे गत पुस्तक सिद्ध होत असताना त्या माझ्यावर आणि मी त्यांच्यावर होतो. पण जी प्रत त्यांनी मला भेट दिलेली आहे, तिच्या झा उल्लेख आहे, इतर एकदोन ठिकाणी माझ्या सूचनेच्या | आहेत. आणि हाताने 'सादर, सप्रेम, कृतज्ञतापूर्वक भेट' असे यानी स्वाक्षरी केलेली आहे. मी तोंडी बोलताना त्यांना सुचविले | बाई ओसंडून वाहणारे होते, याचा अन 'युगान्त' पुस्तक प्रस्तावनेत माझा उल्लेख संदर्भात टीपा आहेत. आणि हे लिहून त्यांनी स्वाक्षरी के ।। संस्कृती ।। १२१ होते की, ह्या सा-या शब्दांच्यामध्ये 'नमनपूर्वक' हा शब्द कमी पडला आहे. बाई एकदम म्हणाल्या, 'अभद्र बोलू नकोस; मोठ्यांनी लहानांना नमन करायचे नसते; त्यामुळे आयुष्य कमी होते.” अशी त्यांची चटकन वात्सल्याकडे झुकणारी माझ्याकडे पाहण्याची पद्धत होती. त्यांनी मला पाठविलेल्या एकमेव पत्रात उल्लेख असा आहे की, “भेटप्रतीतील सगळे शब्द शाईन खोडून टाकावे व तेथे फक्त आशीर्वादपूर्वक इतकाच शब्द ठेवावा.” 'सादर सप्रेम, कृतज्ञतापूर्वक' हे शब्द खोडून टाकून फक्त 'आशीर्वादपूर्वक' असे शब्द लिहिलेली प्रत बाईंच्याच हाताने करून घेण्याची माझी इच्छा होता; आता राहून गेले असे म्हटले पाहिजे. | आपल्या मंजुळ आणि किन-या आवाजात स्वरांना हेलकावे देत किनेर ३ टेन किनई', 'बरं का', 'हो का', 'मोठी गंमतच आहे', असे शब्द पेरीत त्या तासन् " वाढते श्रम विसरून बोलत बसत. त्या मनमोकळ्या गप्पा आता संपत आहेत. हा प्रस्ताव लिहिताना पुन्हापुन्हा असे जाणवत होते की, काही गोष्टी विचारावयाचे राहून गेले आहे. त्यांच्या लिखाणातील ठिकाणी दिसणा-या अतिशय ठळक चुका त्यांना दाखविल्या अस; बाई काय म्हणाल्या असत्या, हे सांगता येणे कठीण आहे. त्यांच्या व निबंधात एका 'मूकनायका' चा उल्लेख आहे. हे 'मूकनायक' बाई सम तसे कै. श्री तसे कैश्री क कोल्हटकरांचे नाही. ते के गडक-यांचे आहे. हे । दाखविले असते, तर त्या काय म्हणाल्या असत्या? त्या क्षणभर राग झाल्या असत्या. त्यांच्या गो-यापान रेखीव चेह-यावर रागसुद्धा मोठाव दिसे- आणि नंतर चटकन त्या खळखळून हसल्या असत्या व असत्या, "हो का! किनई ही एक गंमतच आहे. आपण ते बदलून त्यांच्या महाग्रंथाचे नाव "Kinship Organization in India" अस त्यात फक्त हिंदूंच्याच सोयरसंबंधांचे वर्णन के चार्टना जर असे विचा असते की, "बाई India म्हणजे फक्त हिंदू नव्हते; या देशात इतर राहतात! तर बाई कदाचित म्हणाल्या असत्या, “पंत, तुम्ही थे खा! तुम्हाला यातले काही कळत नाही. हाच आक्षेप हटनने घेत १२२ ल्या असत्या, तर याचे आहे. हे बाईंना त्या क्षणभर रागाने लाल रागसुद्धा मोठा विलोभनीय असत्या व म्हणाल्या | ते बदलून घेऊ” n India" असे आहे. पण शात इतरही लोक पत, तुम्ही थोडा सांजा प हटनने घेतला आहे; || संस्कृती ।। पण मी नाव बदलले नाही आणि पुढे गंमत अशी आहे की-" असा आरंभ करुन त्या म्हणाल्या असत्या की, "हिंदुस्थानात हिंदू, बौद्ध, जैन इत्यादींची कुटुंबव्यवस्थाही हिंदूंची आहे. आणि जी कुटुंबव्यवस्था हिंदूंची नाही, ती व्यवस्था भारतातील नव्हे, भारताबाहेरुन आयात झालेली आहे हे हटनला नाही, तरी तुम्हांला कळायला हवे होते. नाहीतरी चुलत-भावाबहिणींची लग्ने मान्य करणारी मुस्लिम कुटुंबव्यवस्था भारतात साकार होणे शक्यच नव्हते.” बाई असत्या, तर त्यांच्या विवेचनावर आक्षेप घेताना त्या काय म्हणाल्या असत्या, याविषयीचे स्वप्नरंजन करणे हा एक दिलाशाचा भाग जाह. फार विरोधी बोललो असतो, तर त्या एवढेच म्हणाल्या असत्या की, सरळ सांग, बाबा खेकड्यासारखा तिरपातिरपां वागू नकोस!" | बाईचे जीवन ही एक न संपणारी आणि अनाग्रही अशी ज्ञानसाधना . १९०५ साली त्या जन्माला आल्या आणि १९३० साली तर बर्लिन चापीठाची डॉक्टरेटही त्यांनी मिळविली. त्यांच्या पिढीत इतक्या लहान पयात समाजशास्त्रासारख्या नवख्या विषयात विदेशयात्रा करून डॉक्टरेट ही नवलाचाच प्रकार म्हटला पाहिजे. त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी पिणारा 'दिनू' त्यापूर्वी शिकण्यासाठी विदेशी गेला होता; आणि नंतर या शिकण्यासाठी विदेशी गेल्या. जिद्दीने संसार मांडलेल्या आणि संसारात पाची वृत्ती असणा-या या विलक्षण सुगृहिणीची ज्ञानयात्रा आणि संसारयात्रा पराच्या संगतीने कशी चालली असेल, हे समजणे कठीण आहे. ज्ञानयात्रेत "गी झालेल्यांनी सांसारिक जबाबदा-या नेहमी बाजूला ठेविलेल्याच ": बाइच्या घरात मात्र उत्खननातून नुकत्याच काढलेल्या कवट्या, ताची अगर वेदांची खुणा केलेली बाडे व मुलामुलींच्या बाहुल्या TOपणे एकाच अंथरुणावर वावरत असत, आणि ह्या गृहकृत्यदक्ष कुशल गहि शल गृहिणीला मानववंशशास्त्राच्या अध्ययनाची कधी अडचण वाटत "नाला वाहिलेल्या एका ऋषीचे आणि संसाराला वाहिलेल्या गृहिणीचे व्यक्तिमत्त्व त्यांच्यात एकजीव झालेले होते. डोकावा १२३ । संस्कृती ।। इंग्रजी राजवट भारतात आली आणि भारतीय समाज व इतिहास यांच्या जिज्ञासेला आरंभ झाला. भारतीय समाजाचे विविध दृष्टिकोणांनी विवेचन आणि विश्लेषण करण्याची परंपरा पाश्चात्य संशोधकांनी भरपूर समृद्ध केलेली होती. पण भारतीय समाजशास्त्रात वैज्ञानिक विभागाचा समावेश बाईंच्या पूर्वी फारसा मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता. मानववंशशास्त्रातील शास्त्रीय मोजमापांच्या कसोट्यांचा पहिला व्यापक प्रमाणावर केलेला वापर इरावतीबाईंच्यापासूनच भारतात सरु होतो, असे म्हटले पाहिजे. ज्या काळात मानवशास्त्रीय मोजमापांची सामग्री गोळा करीत बाई महाराष्ट्रभर हिंडत होत्या, आणि त्या सामग्रीला एक व्यवस्थित नियमबद्ध असे रूप देत होत्या, जवळपास त्याच काळात मुजुमदारांनी गुजराथेत कार्य केलेले होत मुजुमदारांच्या कार्याचा व्याप गुजराथेपुरताच मर्यादित राहिला, बाईंनी मात्र भारताच्या विविध भागांत मोजमापे घेतलेली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, कुर्ग, आसाम, बिहार, राजस्थान इत्यादी प्रदेशांत त्यांनी मोठ्या प्रमाणात माहिती एकत्र केली; अशा प्रकारची माहिती शोधण्याचा प्रय करणा-या विद्याथ्र्यांची एक पिढी तयार केली. समोर दिसणा-या समाजजीवनाच्या दर्शनाने सुरू होणा-या निगमनात्मक चिंतनाला " अशा प्रकारच्या विवरण-विश्लेषणाला व्यापक पायावर वस्तुनिष्ठ वैज्ञानि पुराव्यांची व विगमनात्मक माहितीची पक्की जोड देण्याचा इरावतीबाई प्रयत्न केला. एक हिंदू गृहिणी मुलेबाळे आणि नवरा सोडून सबंध देश कवट्या, हाडे, रक्त यांची तपासणी करीत हिंडते, ही कल्पनाच था चमत्कारिक आहे; आणि संसार करीत हे प्रवासी साधनसाहित्य - करण्याचे काम यशस्वितेने ती पार पाडते, ही कल्पना तर जास्तच विरा आहे. | वरवर दिसणा-या किंवा वर्तमानकाळात सापडणा-या सामाजिक वा वर्णनाच्या आधारे जेव्हा निगमनपद्धतीचे चिंतन सुरु होते, त्यावेळी महत्त्व कितीही मान्य केले, तरी या निगमनात पूर्वग्रहांचा भाग फार असण्याचा संभव गृहित धरावाच लागतो. या निगमनाला वैज्ञानिक पु° आधारे ठिकठिकाणी पायाशुद्ध करुन घेणे ही प्रामाणिक शास्त्रज्ञाचा १२४ -या सामाजिक वास्तवाच्या जाते, त्यावेळी त्याचे माग फार मोठा निक पुराव्यांच्या शास्त्रज्ञाची पहिली ।। संस्कृती ।। जबाबदारी असते. विशेषतः सामाजिक शास्त्राचा वर्तमान राजकारणाशी निकटचा संबंध असल्यामुळे या क्षेत्रातील विवेचने पुन्हापुन्हा तपासून निर्दोष करुन घेणे हे कार्य अतिशय आवश्यक असते. इरावतीबाईंच्या संशाधनाने महाराष्ट्र हा सर्व आदिवासींसह काही प्रोटो-ऑस्ट्रोलॉइड अंश असणारा पण प्रामुख्याने युरोपॉइड वंशाचा आहे, हीही गोष्ट सिद्ध झाली. स्त्रिाय विवेचन करणा-यांनी या ठिकाणी येऊन थांबावयाचे असते. उरलेल्या डळानी या वैज्ञानिक सत्याचा वर्तमान राजकारणातील भूमिकांशी असलेला 7/धा स्पष्ट करावयाचा असतो. इरावतीबाईंचे हे संशोधन मराठी समाजसुधारकांपैकी अध्र्या मंडळींचे विवेचन संपूर्णपणे चुकलेले आहे. या वस्तुस्थितीकडे बोट दाखविणारे आहे. | जर महाराष्ट्र आदिवासींसहित प्रामुख्याने युरोपॉइड वंशाचा असेल, तर महाराष्ट्रातील आदिवासी, अस्पृश्य जमाती, बहुजनसमाज आणि वरिष्ठवर्ग " सगळीच लोकसंख्या प्राधान्याने एकाच मानववंशाची आहे, असे म्हणावे "ल. महाराष्ट्रात आर्याच्या आगमनापूर्वी जे कोणी एतद्देशीय वंश होते, 7 गुलाम करून जर ही वसती निर्माण झाली असती, तर जितांचा वंश जत्यांचा वंश असे दोन ठळक मानववंश महाराष्ट्रात दिसावयाला हवे : महाराष्ट्रात आर्यांच्या आगमनापूर्वी लोकवस्ती नसेलच, असे नाही; ता होती असे सांगणारे पुरावे भरपूर आहेत. पण ही वस्ती द्रविड शाची नसून प्रामुख्याने पूर्वेकडील वंशांची दिसत ली गेली आहेत. महाराष्ट्रात असणारे अस्पृश्य आणि आदिवासी हे उघ युरोपॉइड वंशाचे म्हणजे जेत्यांच्या वंशाचे आहेत, असा या संशोधनाचा जाह. मराठी समाजसधारकांत आर्यभटाच्या गलामगिरीविरद्ध आक्रोश णा-यांची एक परंपरा आहे. हा आक्रोश करणारेही त्याच वंशाचे आहेत, " या संशोधनाचा अर्थ आहे. समाजशास्त्राने उपलब्ध करुन दिलेले सत्य याच क्षेत्रात अजून राजकीय चळवळ्यांनी मान्य केलेले नाही. त्याला हाराष्ट्रातील राजकारणीच अपवाद ठरण्याचे काही कारण नाही. तेही च गतानुगतिक आणि प्रवाहप्रतित असल्यामुळे चुकीच्या जुन्या समजुतींवर नव्या समाजकारणाचा इमला उभवू इच्छा होते. म १२५ । संस्कृती ।। इरावतीबाईंच्या पूर्वी जसा वंशशास्त्रीय मोजमापांचा फार व्यापक प्रमाणावर विचार झालेला नव्हता, तसा कुटुंबव्यवस्थेचाही फारसा व्यापक विचार झालेला नव्हता. त्यांच्या पूर्वी युरोपीय संशोधकांनी जातींचे व टोळ्यांचे वर्णन केलेले होते. पण पाश्चात्य जीवनात रुजलेल्या या संशोधकांना भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंबव्यवस्थेचे मूलभूत स्थान जाणवण्याची शक्यता नव्हती. युरोपात ख्रिश्चन धर्माने आपल्या प्रचारप्रसाराबरोबर आधीच्या सगळ्या व्यवस्थाच संपुष्टात आणल्यामुळे युरोपात ज्यावेळी अभ्यासाच्या नव्या परंपरा सुरु झाल्या, त्या वेळी सर्व युरोपची कुटुंबव्यवस्था जवळजवळ एकसारखी होती. ज्या समाजात सर्वांचीच कुटुंबव्यवस्था समान असते, त्या समाजातील अभ्यासकांना कुटुंबव्यवस्था हाच एक अभ्यासाचा विषय आहे, असे जाणवण्याचे कारण नव्हते. आपल्या समाजात जाती नाहीत असे त्यांना वाटे, म्हणून भारतातील जातिव्यवस्थेचे वर्णन त्यांना महत्त्वाचे वाटले. त्यांच्या समाजात नानां धर्म, संप्रदाय, नाना देवता, उपासनेच्या नाना पद्धती नव्हत्या, त्यांचा अभ्यास त्यांना अगत्याने करावासा वाटला भारतासारख्या देशात भिन्न भिन्न प्रकारची कुटुंबव्यवस्थाही असेल, अ आरंभीच्या संशोधकांना फार उत्कटतेने जाणवले नाही. नंतर हळूहळू या भिन्नतेची जाणीव होऊ लागली. इरावतीबाईच्या काही टोळ्यांच्या कुटुंबरचनेचे अभ्यास झाले होते. पण एकतर हे अभ्या एकेका टोळीपुरतेच मर्यादित होते; आणि दुसरे म्हणजे या अभ्यासाचे स्व प्रामुख्याने स्पष्टीकरणात्मक, विवरणात्मक असे आहे. संपूर्ण भारत कुटुबरचनेचा व्यापक पायावर आणि तपशिलाने अभ्यास करण से अभ्यासातून व्यापक निष्कर्ष काढणे हे काम इरावतीबाईंनीच प्रथमच हा कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास करताना त्यांनी वर्तमानकालीन समाज विवरणाला, ऐतिहासिक अभ्यासाची जोड दिली. सर्व प्रदेशांतील सर्व प्र घटकांचा विचार करुन कुटुंबरचनेला धार्मिक, वांशिक अथवा बंधने यापेक्षा प्रादेशिक बंधने कशी महत्त्वाची ठरली आहेत, याचे दर्शन घडविले. या कुटुंबरचनेपैकी दक्षिणेकडील व्यवस्थेचा तर " शक अथवा टोळ्यांची आहेत, याचे त्यांनी वस्थेचा तर पहिला । संस्कृती ।। १२६ उलगडा त्यांचाच आहे. त्या व्यवस्थेचे पुरेसे विवरण त्याआधी उपलब्ध नव्हते. हा व्यापक आढावा समाजरचनेच्या कोणत्या सूत्रांपर्यंत घेऊन जातो, याचेही विवेचन त्यांनी केले. बाईंनी भारतातील नातीगोती आणि सोयरसंबंध यांचा जो विचार केलेला आहे, तो या पद्धतीचा नुसता पहिलाच विचार नाही; तर तो पहिलाही आहे. आता अधिकृत व प्रमाण म्हणून मान्यही ठरला आहे आणि हळूहळू हिंदूंच्या समाजरचनेच्या नव्या स्पष्टीकरणाचा हा ग्रंथ जन्मदाताही ठरण्याचा संभव आहे हे लक्षात घेतले, तर समाजशास्त्रीय लिखाणात इरावतींच्या लिखाणाने एक नवा कालखंड सुरू झाला आहे, हे लक्षात येणे फारसे कठीण जाऊ नये. । हटनने असे म्हटले आहे की, समाजशास्त्रात शारीरिक रचनाविवेचनशास्त्र आणि सामाजिक-सांस्कृतिक विवेचनाचे शास्त्र असा दुहेरी अधिकार ज्या फार थोड्या संशोधकांच्या ठिकाणी आहे, त्यांपैकी इरावतीबाई या एक आहेत. एकेका विभागाच्या तज्ज्ञतेच्या त्या काळात तज्ज्ञता आणि चौरसपणा चाचा दुर्मिळ संगम इरावतींच्या ठिकाणी झाला होता, हे हटनला अभिप्रेत असणारे एक सत्य दिसते. आपल्या पिढीला अज्ञात असणा-या नवभारताच्या पजागृतीच्या प्रतिनिधी बाई आहेत, असेही हटनला वाटते. सहजगत्या " उल्लेख करून जातो की, ठळकपणे नजरेत न भरणा-या पण समाजाच्या Cनला कारक ठरणा-या बाबींवर भर देण्याची लेखिकेची पद्धत आहे. | हटनने उल्लेखिलेला हा मुद्दा हा इरावतींचे वैचारिक लिखाण वाचताना विचारात घेण्याजोगा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठळक बाबी ठळकपणे संवानाच दिसतात. जे ठळकपणे दिसते ते सत्य नसतेच, असे म्हणण्याचे कारण नाही; पण जे ठळकपणे दिसत नाही, ते अधिक महत्त्वाचे सत्य पाचा संभव असतो. ठळकपणे न दिसणा-या पण अधिक मूलभूत णा-या सत्यकणांचे दर्शन घडविण्यासाठीच त्या त्या शास्त्रातील विचारवंतांची खरी गरज असते. ठळक बाबींवर भर देणा-यांनी केलेल्या चाडचुका व त्यांचे राजकीय परिणाम पाहिले, म्हणजे असे वाटू लागते की, चाइनी ठळक नसणा-या बाबींकडे लक्ष वेधण्याची जी धडपड केली, तीच ।। संस्कृती ।। १२७ जास्त शहाणपणाची होती. गोठपाटल्या आणि हिरवा चुडा पाहून एखाद्या बाईच्या वैभवाचा तर्क करण्यापूर्वी नित्य दागिने वापरणा-यांच्या हातांवर जे वण असत. ते पाहण्याची सवय ठेवली पाहिजे; नाही तर घरचे आणि उसने यांतोल फरक कळण्याचा संभव फार कमी असतो. रेनेसॉसच्यानंतर युरोपातील मध्ययुगाचा अभ्यास करीत समृद्ध झालेले मन जेव्हा भारतीय समाजजीवनाचा अभ्यास करू लागते, त्या वेळी चमत्कारिक चुका होण्याचा संभव असतो. तसल्या प्रकारच्या चुका पाश्चात्य संशोधकांनी व त्यांना गुरुस्थानी मानणा-या भारतीय संशोधकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. युरोपीय जीवनाचा अभ्यास करणा-यांना सर्वत्र युरोपच्या मध्ययुगात धमा लादलेली गुलामगिरी दिसत होती. त्यांचे एज ऑफ रीझन' त्यांच्या " ऑफ फेथ' चा विध्वंस करीतच साकार झालेले होते. या संशोधका भारतातील धर्मप्राधान्य ही ठळकपणे दिसणारी पहिली बाब होती. भारतात मानवी समाजाची गुलामगिरी ही ठळकपणे दिसणारी दुसरी बाब है:- धमनि गुलामगिरी निर्माण करणे ही प्रक्रिया निराळी, आणि धर्म गुलामाग एखाद्या समाजात वावरणे ही प्रक्रिया निराळी. हा सूक्ष्म फरक युरोपिय जाणवणे कठीण होते. भारतीय समाजात धर्मदास्याविरुद्धचा आवाज नेहमीच सामाजिक गुलामगिरीविरुद्धचा आवाज नसतो. ही गोष्ट ठ@ दिसणा-या बाबी पाहणा-यांनाच उमगणे शक्य होते. युरोपीय धर्मगुरुंचा प्रतिनिधी म्हणून विचारवंतांना भारतीय समाज ब्राह्मण दिसत होता. युरोपात ज्याप्रमाणे धर्मगुरु आपल्याला अभिप्रेत अ रचना समाजावर लादीत, तसे भारतात घडण्याच संभव नव्हता. ना" ब्राह्मणांना इतरांच्यापेक्षा आपली समाजरचना व कुटुंबरचना व याचेच भूषण होते. प्रत्येक जात स्वतःची वेगळी रचना टिक' प्रत्येक जातीच्या स्वतंत्र जातपंचायती होत्या; आणि कुणाच्याच कुणीच हस्तक्षेप करण्यास तयार नव्हता. त्यामुळे समाज कुटुंबरचनेच्या विविध व्यवस्था एकाच वेळी परस्परांत हस्तक्षेप न शेजारी-शेजारी नांदत होत्या. कुलधर्मात हस्तक्षेप करण्याची परंपराच ना १२८ यिनांना असणारी संभव नव्हता. भारतातील डबरचना वेगळी आहे, । टिकवून होती; व्याच कुलधर्मात समाजरचनेच्या व त हस्तक्षेप न करिता राच नसल्यामुळे ।। संस्कृती ।। स्वतःच्या जातीच्या सोडून इतर कोणत्याच जातीच्या चालीरिती ब्राह्मणांनी दिलेल्या असण्याचा संभव नाही, याची जाणीव ठळकपणे दिसणा-या बाबींकडे ठळकपणे लक्ष देणा-या विचारवंतांना असण्याचा संभव कमी होता. | मधूनमधून इरावतीबाईंनाच स्वतःच्या भूमिकेचा विसर पडतो, एवढा पाश्चात्य संशोधकांच्या लेखनाचा भारतीय मनावर सर्वत्रच परिणाम आहे. एकदा इरावतीबाईही असे लिहून जातात की, सर्व भारत इतिहासकाळात धाच एकच्छत्री अमलाखाली नव्हता; म्हणून भारतीय समाजजीवनात पराकोटीचा विस्कळीतपणा आणि परस्परभिन्नता जाणवते. बाईंचे हे म्हणणे लत:च चुकीचे आहे, ही गोष्ट उघड आहे. सर्व भारत एकच्छत्री कधीच ता. पण वेळोवेळी वेगवेगळे प्रदेश एका छत्राखाली नांदत होते, इतके TY खरे आहे. एका राजवटीत एका छत्राखाली दीर्घकाळ नांदणा-या प्रदेशातसुद्धा तव जातींची समाजरचना व कटंबरचना एकसारखी कधीच नव्हती. छत्र लहान असो, की मोठे असो, प्रत्येक छत्राखाली नेहमीच भिन्नभिन्न समाजरचनेचे अनाज वावरत होते; म्हणून जरी भारतावर एकच्छत्री राज्य काही शतके चालले असते, तरी रचनांची भिन्नता कमी झाली नसती. प्रश्न एका छत्राचा "९; तसा तो एका धर्माचा नाही, किंवा एका प्रदेशाचाही नाही. एकाच अशात, एकाच छत्राखाली, एकच भाषा बोलणारे एकाच धर्माचे अनुयायी पला कमाल भिन्नता टिकवून आहेत, हा खरा प्रश्न आहे. कारण कुणीच च्या कुलधर्मात हस्तक्षेप करण्याचा संभव नाही. ज्या ब्राह्मणांना आपलीही sअरचना देशभर एकसारखी करिता आली नाही, त्यांच्या पदरी सर्व "जरचनेचे पापपुण्य बांधणे सोयीचे असले, तरी सत्य खासच नाही. ला समाजरचना चांगली असेल, तर तिचेही कर्ते जसे ब्राह्मण नव्हते, ९ समाजरचना वाईट असेल, तर तिचेही कर्ते ब्राह्मण नव्हते. स्वतःच्यातरी अपनचे कर्ते ब्राह्मण आहेत काय, हाच मुळात संशयाचा भाग आहे. परपरागत समाजरचनेच्या चिंतनात वर्णव्यवस्थेला फार मोठे महत्त्व जाह. ह्या वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना फार मोठे महत्त्व आहे. सगळे अधिकार या तीन वर्णाचे; विशेषतः, सत्ता आणि मत्ता तीन ।। संस्कृती ।। तसे ही स १२९ वर्णाची. त्यात मधूमधून वैश्य राजे होणार आणि क्षत्रिय जमीनदार असणार. ब्राह्मणांना नैतिक अधिकार व धार्मिक अधिकार फक्त शिक्षणाचा आणि यज्ञयागाचा. या अधिकारावर स्वतः ब्राह्मणही कधी संतुष्ट नव्हते. त्यांनी पुन्हापुन्हा राजे होण्याचा, जमीनदार-सावकार होण्याचा, व्यापारी होण्याचा प्रयत्न केला आहे. जी समाजरचना व्यवहारात तोडण्याचाच उद्योग ब्राह्मणांनी केला, आणि जिच्यात तीन वर्षांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तिचे वर्णन युरोपियन संशोधकांनी ‘ब्राह्मणिझम' असे केले आहे. कारण त्यांना आपले धर्मगुरु दिसत होते, तसे येथले धर्मगुरु दिसत होते. जेते असल्यामुळे ज्यांना स्वतःची समाजरचना एकमेव आदर्श वाटत होती, त्यांना इतर व्यवस्थांचे गुणही कळणे शक्य नव्हते, आणि काळाच्या ओघात आज जे दोष म्हणून दिसत आहेत, ते एके काळी गुण होते, हेही कळणे शक्य नव्हत. या वातावरणात ठळक नसणा-या बाबींच्याकडे लक्ष वेधण्याची पद्ध कुणीतरी स्वीकारण्याची गरज होती. ते काम इरावतीबाईंनी केले. पण केवळ लक्ष वेधणे पुरेसे नसते; या पद्धतीने हाती आलेल्या सूत्रांचा अन्वयार्थ सांगणेही महत्त्वाचे असते. यामुळेच संशोधनक्षेत्रात इरावतीबाई अतिशय जपून विधाने करीत असताना दिसतात. याचे साधे उदाहरण पहावयास तर त्यांनी वापरलेले 'पितृनिवासी पितृपरंपरेची समाजरचना' व मातृनिवा मातृपरंपरेची समाजरचना' हे शब्दप्रयोग पाहता येतील. समाजशास्त्र लाडके शब्द 'मातृसत्ता' आणि 'पितृसत्ता' हे होते. पितृसत्तेत ज्या पुरुषांची सत्ता आहे, त्याप्रमाणे जणू काही मातृसत्तेत स्त्रियांची सत्ता । असा काही जणांनी उगीचच ग्रह करुन घेतलेला आहे. बहुपत्नीकत्व अ म्हणजे त्या समाजात स्त्रियांची गुलामी असते, अशी एकदा समजूत म्हणजे बहुपतिकत्व असणा-या समाजात पुरुषांची गुलामी असेल, उगीचच वाटू लागते. अनेक बायका करण्याची चाल आणि स्त्रि गुलामी या दोन घटना एकत्र होत्या, पण त्या एकमेकींचे कारण ज्या समाजात अनेकजणांत मिळून एक बायको सामायिक असे, बहुपतिकत्व असणा-या समाजात स्त्री ही गुलामच होती; एकपत्नीक १३० झाली. ची गुलामी असेल, असे क असे, अशा ; एकपत्नीकत्वाचे ।। संस्कृती ।। कठोर बंधन पाळणा-या खिश्चन समाजातसुद्धा कैक शतके स्त्री गुलामच साता. स्त्रियांच्या गुलामगिरीचा प्रश्न हा नव-यांच्या अगर बायकांच्या संख्येच्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न आहे. हीच गोष्ट समाजरचनेत आहे. पैतृक परंपरेच्या समाजात मुलगी पतीकडे नांदावयाला जाते, आणि तिची मुले पतीच्या वंशात जातात. तेथे पुरुष कर्ता असतो. मातृपरंपरेत मुले आईच्या वशात असतात, स्त्री आईच्या घरी राहते, नवरा मधूनमधून भेटीला येतो. अशा समाजातसुद्धा कर्ता पुरुष नरच असतो; फक्त तो बाईचा मामा किंवा बाईचा भाऊ असतो. - सावध पद्धतीमुळे इरावतीबाई पुष्कळदा एकदम धक्का बसावा, असे १ताना आढळतात. त्यांना स्वतःला सवत सहन झाली असती की ९ सांगता येणे कठीण आहे. पण एकापेक्षा अधिक बायका असणे हा - ९, असे मात्र त्यांना वाटत नव्हते. पत्नींच्या संख्येवरून वासनेचे आधिक्य । उरवावयाला त्या तयार नव्हत्या. त्यांच्या मते बहुपत्नीत्व किंवा जकत्व ही चालरीत होती. ती असावी किंवा नसावी, हे ठरविण्याचा "जाधकार होता. परंत त्याचा गन्हा म्हणून विचार करणे बरोबर Sोप्या जायदादीत लग्न झालेल्या बायकांना आणि रखेल्यांनाही र असावे व प्रथेने मान्य केलेल्या वैध विवाहसंबंधात संततीला जे धिकार आहेत. तसेच परस्परांनी मान्य केलेल्या, पण 3 जाधकार असावे, असे त्यांना वाटे. त्यांना संधी मिळाली तर पत्नीच्या संमतीने पतीने नियोगाची सोय करावी व क्षेत्रज * अधिकार सांगावा असे प्रतिपादन त्यांनी केले असते. हिंदूच्या या चा विचार पावित्र्याच्या पातळीवर करण्यास त्या तयार नव्हत्या, बहुपतिकत्व ही चालीर समाजाला अधिकार होता; प नाही. कुटुंबाच्या जो अधिकार असावे व संबंधांतील संततीलाही अधिकार है असती, तर पनीर संततीवर अधिकार सा समाजरचनेचा विचार पा आणि ह्या समाजरचनेत ब किाच्या जागी नैतिक स्थापन करीत आहो, अर कारण नव्हते. नर के ही प्रकृतीची व्यवस्था सर्व पातळीवर बसवू इच्छित ।। संस्कृती || माजरचनेत बदल घडविताना आपण अपवित्राच्या जागी पवित्र, नैतिक स्थापन करीत आहो, असेही त्यांना वाटण्याचे ': नर आणि मादी एकत्र आली. म्हणजे संतती निर्माण होतेच. प्यवस्था सर्वांना सोयीची कशी होईल, या बेताने त्या संस्कृतीच्या बसवू इच्छित होत्या. त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न सोयीचा होता, १३१ कठोर बंधन पाळणा-या खिश्चन समाजातसुद्धा कैक शतके स्त्री गुलामच होती. स्त्रियांच्या गुलामगिरीचा प्रश्न हा नव-यांच्या अगर बायकांच्या संख्येच्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न आहे. हीच गोष्ट समाजरचनेत आहे. पैतृक परंपरेच्या समाजात मुलगी पतीकडे नांदावयाला जाते, आणि तिची मुले पतीच्या वंशात जातात. तेथे पुरुष कर्ता असतो. मातृपरंपरेत मुले आईच्या वंशात असतात, स्त्री आईच्या घरी राहते, नवरा मधूनमधून भेटीला येतो. पण अशा समाजातसुद्धा कर्ता पुरुष नरच असतो; फक्त तो बाईचा मामा किंवा बाईचा भाऊ असतो. { या सावध पद्धतीमुळे इरावतीबाई पुष्कळदा एकदम धक्का बसावा, असे पिवचन करताना आढळतात. त्यांना स्वतःला सवत सहन झाली असती की हा, हे सांगता येणे कठीण आहे. पण एकापेक्षा अधिक बायका असणे हा हा आहे, असे मात्र त्यांना वाटत नव्हते. पत्नींच्या संख्येवरून वासनेचे धिक्य ठरवावयाला त्या तयार नव्हत्या. त्यांच्या मते बहुपत्नीत्व किंवा १९पातकत्व ही चालरीत होती. ती असावी किंवा नसावी, हे ठरविण्याचा नाजाला अधिकार होता; परंतु त्याचा गुन्हा म्हणून विचार करणे बरोबर 6. कुटुंबाच्या जायदादीत लग्न झालेल्या बायकांना आणि रखेल्यांनाही विकार असावे व प्रथेने मान्य केलेल्या वैध विवाहसंबंधात संततीला जे विकार आहेत, तसेच परस्परांनी मान्य केलेल्या, पण अवैध संबंधांतील "तालाही अधिकार असावे, असे त्यांना वाटे. त्यांना संधी मिळाली आता, तर पत्नीच्या संमतीने पतीने नियोगाची सोय करावी व क्षेत्रज पर अधिकार सांगावा असे प्रतिपादन त्यांनी केले असते. हिंदूंच्या या "जरचनेचा विचार पावित्र्याच्या पातळीवर करण्यास त्या तयार नव्हत्या, " या समाजरचनेत बदल घडविताना आपण अपवित्राच्या जागी पवित्र, तकाच्या जागी नैतिक स्थापन करीत आहो, असेही त्यांना वाटण्याचे Pारण नव्हते. नर आणि मादी एकत्र आली; म्हणजे संतती निर्माण होतेच, ९ प्रकृतीची व्यवस्था सर्वांना सोयीची कशी होईल, या बेताने त्या संस्कृतीच्या तळीवर बसवू इच्छित होत्या. त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न :सोयीचा होता, ।। संस्कृती ।। १३१ अनैतिक नैतिकतेचा नव्हता. ज्या दिवशी बाईंनी एकपत्नीत्वाला विरोध नोंदविला, त्या दिवशी त्यांच्यावर सनातनी म्हणून फार मोठा गहजब करण्यात आला. वस्तुस्थिती एवढीच होती की, हिंदूच्या परंपरेतील दोष दूर करण्याच्या निमित्ताने पाश्चात्यांचे अंधळे अनुकरण करावयाला बाई तयार नव्हत्या, कारण भिन्नभिन्न समाजरचनांचे गुण पाहण्याइतकी त्यांची बुद्धी निकोप होती. मातृपरंपरेचे समाज पाहताना त्या समाजातील कौटुंबिक स्थैर्य, इस्टडी अभंगपणा, कुटुंबातीत व्यक्तींचा एकजीवपणा आणि फार मोठ्या सामायिक कुटुंबाला एकत्र जोडणारे भावबंध त्यांनी पाहिलेले होते. पितृपरंपरेपक्षा स्थैर्याच्या दृष्टीने मातृपरंपरेची प्रणाली अधिक चांगली आहे, असा । अनुभव होता; पण माणसाच्या जातीला स्थैर्याइतकीच स्वातंत्र्याची आG असते. पितृपरंपरेत जावा-जावा एकदा परस्परांशी भांडू लागल्या, कुटुंबाचे तुकडे पडतातच. या परंपरेत फार मोठी कुटुंबे निमार्ण शकत नाहीत. पण त्यामुळे प्रत्येकाला आपला संसार मांडण्याचा असते. मातृपरंपरेतसुद्धा एकेकजण संधी सापडताच प्रांताबाहर " पत्करितो; आपली मुले व बायको घेऊन वेगळा होतो. ही प्रक्रिया दिसत होती. सरंजामशाही अवस्थेत पितृपरंपरा मानवी समाजाला " सोयीची वाटत असे, त्यांना नव्याने पितृपरंपरा सोयीची वाढू पितृपरंपरेतून पळून जाऊन मातृपरंपरेत दाखल होणारे समाज नाहीत. उलट प्रक्रिया मात्र दिसते. याची कारणे इरावतीबाईंनी कुठे दिसत नाहीत. कदाचित याचे कारण हे असावे की, त्या 3 विचार स्थैर्याच्या संदर्भात करीत होत्या. तितकीच मूलभूत दुसरी परंपरा त्यांना जाणवली नाही. मातृपरंपरेपेक्षा पितृपर कमी, स्वातंत्र्य अधिक, असे म्हणताना हे आधिक्य तुलनेनेच मा व एकांक म्हणून नर, मादी आणि उभयतांची अपत्ये गृहीत का एरव्ही, व्यक्ती हा एकांक गृहीत केला, तर स्त्रीचे स्वातंत्र्य मातृ । समाजाला अधिक यीची वाटू लागली. र समाज दिसत गईनी कुठे नोंदविलेली त्या कुटुंबरचनेचा भूत स्वातंत्र्याची पितृपरंपरेत स्थैर्य चि मानले पाहिजे गृहीत केली पाहिजेत. त्र्य मातृपरंपरेत अधिक आहे, ही गोष्ट नाकारण्याचे कारण नाही. १३२ || संस्कृती ।। ज्यांना आपण मूलभूत मानवी भावना म्हणतो, त्या भावना या स्वरूपात मूलभूत व सार्वत्रिक असल्या, तरी त्यांचे आविष्कार वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतींनी होतात. ही सुखदुःखांची भिन्नता वेगवेगळ्या रचनांत किती वेगवेगळी असू शकते, या मुद्यांचा तपशील वाङ्मयाच्या आधारे गोळा करावयाला पाहिजे. बाईंनी जाता-जाता हा एक मुद्दा सुचवून टाकलेला आहे. समाजशास्त्राच्या अध्ययनाचे एक नवे दालन या मुद्याच्या अनुसंधानातून निर्माण होईल, असे मला वाटते. पितृपरंपरेच्या समाजात जावा-जावांची भांडणे, नणंदा-भावजयांची भांडणे, सासू-सुनांची भांडणे ही अतिशय प्राचीन आहेत. पाणिनीसारखा व्याकरणकार परस्परांचे स्वभावशत्रू एकत्र उल्लेखिता येतात, हे सांगताना साप आणि मुंगूस यांचा 'अहिनकुल' असा उल्लेख करितो, तसाच तो 'नणंदा-भावजयां' चा करितो. मातृपरंपरेत जावा-जावा एका घरात नांदण्याचा संभव नसतो. त्याचप्रमाणे नणंदा-भावजयाही एका घरात येतच नाहीत. माहेरी जाणा-या मुलीची हुरहूर ही या परंपरेला अज्ञातच आहे. त्याप्रमाणे सासरी जाणा-या मुलीच्या विरहाने तळमळणारी आई हीही या परंपरेला अज्ञात असणार. पुत्रजन्माचा सोहळा हा पुरुषांसाठी एक धन्यतेचा सोहळा असतो. आजा मेला की नातवाला त्याचे नाव • डेवितात. पुत्राच्या रूपाने आपणच पुन्हा जन्माला येतो, अशी समजूत आहे. पुत्र म्हणजे वार्धक्यात आपला आधार हा दिलासा आहे. मातृपरंपरेत हे। सारेच बदलणार. मातृपरंपरेलाही स्वतःची सुखदुःखे असतील, त्याचा आविष्कार त्याच्या वाड्मयात आढळेल; त्याची कल्पना मात्र आपणांला करिता येणे कठीण आहे. सुखदुःखाच्या या आकृतिबंधावर समाजरचनेचा आकृतिबंध परिणाम करीत असतो. त्याचे स्वरूप पुन्हा-पुन्हा तपासून सांगणे हे एक नाट दालन आहे. वेळावेळी इरावतीबाईंनी समाजरचना आणि भावनाविष्कार यांचे संबंध स्पष्ट केले आहेत. | एक उदाहरण घ्यावयाचे, तर महाराष्ट्रातील विशिष्ट चालीचे घ्यावे लागेल. येथे मामाची मुलगी बायको करण्याची पद्धत आहे. सासू झालेल्या या नव्या संबंधातील स्त्रीला आता नवे अनुभव येतात. लेकीला मूळ म्हणून १३३ ।। संस्कृती ।। भाऊ येतो व पोरीला माहेरी पाठव, तिच्याबरोबर बहिणीला माहेरी पाठव, अशी जोडविनंती करितो. कालपर्यंत तो-याने वागणारी भावजय आता मुलीची आई म्हणून मोठी लीन व प्रेमळ झालेली असते. बालपणीचे माहेर तरुणपणी दुरावलेले असते. ते म्हातारपणी पुन्हा जवळ येते. जेथे मामाचा मुलगी वर्त्य मानली आहे, तेथे हे घडण्याचा संभव फार कमी. ज्या समाजात मंगळागौरीसाठी, दिवाळसणासाठी, पहिल्या बाळंतपणासाठी मुला माहेरी जातात, त्यांना लग्नानंतर सासरी जाणा-या मुलीला निरोप देता जे वाटेल, त्यापेक्षा जेथे या प्रथा नाहीत, तेथे ताटातूट जास्त दुःख वाटणार, समाजाच्या घडणीत, त्याच्या सांस्कृतिक जाणिवांत ठळकपण दिसणा-या बाबींचा वाटा फार मोठा असतो; तिकडे लक्ष वेधणे ही इरावताबारे कामगिरी समाजशास्त्रात जितकी मानली गेली आहे, त्यापेक्षा जास्त महा ठरण्याचा संभव आहे. कारण चटकन न दिसणा-या बाबीच सगळ्या रंग आधार असतात. खरे तर अशा वळचणीतील मर्मस्पर्शी बाबींकडे लक्ष वेधण्याची परंपरा पुराणांच्या ऐतिहासिक संशोधनात सार्वत्रिक आहे. कारण ज्या या३' दर पिढीने हस्तक्षेप करून वर्तमानाला साजेसे असे रूप भूतकाळाला प्रयत्न केलेला असतो, त्या वाड़मयात ठळकपणे न दिसणा-या वाचा . लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नसते. रामायण-महाभारत आणि पुराण अभ्यासात इरावतीबाईंनी सर्वांच्याबरोबर ही पद्धत घेतली आहे. समाज विवेचनात या पद्धतीमुळे काही मूलगामी नवे निर्णय येऊ लागल. हटनने या पद्धतीकडे लक्ष वेधले आहे. या सर्व विवेचनाचा अर्थ "" आणि वस्तुनिष्ठ याच्या पलिकडे इरावतीबाई फारशा जातच नाही' मात्र करावयाचा नाही. कारण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट | अतिशय पद्धतशीर, वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय विवेचन हा इरावतीबाई लिखाणाचा एक थर आहे. या थरात वावरताना बाईंची लेखणी आ सावध असते. भरपूर पुराव्यांच्या नंतर तोलून-मोजून एखादे विधान अ त्या करितात. पण याखेरीज त्यांच्या लिखाणात अजूनही दोन थर । १३४ येऊ लागले. त्या वेळी खणी अतिशय दोन थर आहेत | संस्कृतः ।। व ते त्यांच्या वैचारित , हेच आश्चर्य आहे. अतिशय स्थूल आणि चूकीचे वि ळत अनेक ठिकाणी आपल्या लिखाणात विखरून टाक .ठी लोकांची संस्कृती' या पुस्तकात त्या म्हणतात, " , अद्वैतवाद आहे, पण कृष्णपूजेपुढे व गुरुपूजेपुढे त्याचा त २३७)" या विधानात आपण तिहेरी चूक करीत आहो 'धी जाणवले नाही. त्यांचा अति लाडका असणारा * तका लाडका नसणारा रामदास या दोघांच्याही ग्रंथात ड स्तोम आहे; आणि दोघेही वैष्णव आहेत. वारकरी तर नक्त आहेत, आणि रामदासियांप्रमाणेच अद्वैती आहेत. गुरुभक्ती ष्णपूजा अद्वैताच्या विरोधी जातात, हे समजणे ही बाईंची पहिली आहे. एखादा धर्मसंप्रदाय आधी अद्वैती असतो व पुढे तो द्वैती होतो ही भूमिका चुकीची आहे. जणू अद्वैत हे शुद्ध तत्त्वज्ञान आणि द्वैत हे। बालत तत्त्वज्ञान ही भूमिका तर चुकीची आहेच, पण अद्वैत आधीचे, द्वैत तरचे हेही चुकीचे आहे. आणि जे आधीचे असते जे अधिक शुद्ध असते, ९ तर जास्त चुकीचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, भेदाभेदवादी द्वैतपरंपरेचा उप ज्याप्रमाणे बौद्धपूर्व काळात दाखविता येतो, तसे मायावादी अद्वैताचे "6. अद्वैतवाद्यांवर बौद्ध परिणाम स्पष्ट आहेत. आणि तिसरी चूक म्हणजे ९ानुभाव संप्रदाय कधीतरी अद्वैती होता, हे समजणे. हा संप्रदाय नेहमीच धता राहिला; तो अद्वैती कधीच नव्हता. असच एक विधान याच पुस्तकात बाई करितात "मराठे रजपूत नव्हते, जामच्या मापांनी सिद्ध होते.” (पृ.१४५). बाईंच्या हे लक्षातच आले नाही • मराठे रजपूत आहेत की नाहीत, हा मुद्दा मानववंशशास्त्राच्या पट्याच्या कक्षेतला नाही. आमचे मूळपुरूष रजपूत होते, त्यांनी येथल्या बायकांशी लग्ने केली. येथल्या मुली आपल्या मुलांना केल्या, "पल्या मुली येथल्या मुलांना दिल्या, असे पिढ्यानुपिढ्या झाले, तरी पुरुष रजपूत असा काही मराठा घराण्यांचा दावा आहे. हा दावा खरा 1ल अथवा खोटा असेल पण पिढ्यानुपिढ्या येथे रक्तसंबंध आहेत, हे १३५ ।। संस्कृती ।। कबूल केल्यानंतर कवट्यांची मापे सतरा पिढ्यांपूर्वीचा पुरुष रजपूत होता की नव्हता, हे सिद्ध करू शकत नसतात, असिद्धही करू शकत नसतात. एके ठिकाणी बाईंनी हिंदूंची षड्दर्शने म्हणून बौद्ध, जैन, चार्वाक, वैदान्त यांचा उल्लेख केला आहे (हिन्दू सोसायटी, पृ. ९८) हा उल्लेख उघड चुकीचा आहे. कारण बौद्ध, जैन, चार्वाक ही जरी दर्शने असली, तरी त्याचा समावेश हिंदूंच्या षड्दर्शनांत नाही. आणखी एके ठिकाणी बाईंनी म्हटल, - उत्तरेच्या महाराष्ट्रीय राज्यकर्त्यांनी उत्तरेकडून होणारे आक्रमण थापाव हे निर्विवाद. ही भूमिका चुकीची आहे. कारण उत्तरेतील मराठ्यांच्या राजवटा उत्तरेकडून होणारे आक्रमण संपल्यानंतरच्या आहेत. अशा स्थूल, अशास्त्रीय विधानांचा उगम आपण हुडकू गेलो, " असे दिसते की, बाईंचे इतिहासाचे ज्ञान फार स्थूल आहे. बौद्धधमा तत्त्वज्ञानाचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचाही त्यांचा परिचय फार भयो आहे. एकेकाळच्या मातृसत्ता आणि तंत्रपरंपरा यांचे समाजरचनेतील स्था त्यांना फारसे जाणवत नाही. बालविवाहासारख्या चाली जाति टिकविण्यात कोणता भाग घेतात, हे त्यांना जाणवलेच नाही. एका म परिघाच्या बाहेर बाई वावरू लागल्या म्हणजे त्या फार ढोबळ विधा लागतात. अगदी साध्यासाध्या गोष्टींमध्ये चका करितात. एके ठिकाणी विचारितात 'महाराष्ट्रात मराठी जेत्यांची भाषा म्हणून आली का प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. कारण मराठीचा उगम इ. स. १००० फार जाणार नाही, आणि महाराष्ट्र मात्र त्याच्या कैक शतक वसतीचा भाग आहे. प्रश्न संस्कृत ही भाषा जेत्यांची भाषा म्ह' काय?' असा विचारावयाला पाहिजे, आणि त्याचे उत्तर तितक, निर्विवादपणे होकारार्थी आहे; कारण संस्कृत ही महाराष्ट्रात जमा नव्हे. नाही. एका मर्यादित त्या फार ढोबळ विधाने करू त. एके ठिकाणी त्या हणून आली काय?' हा स. १००० च्या मागे *क शतके आधीच्या षा म्हणून आली तितकेच स्पष्टपणे, हाराष्ट्रात जन्मलेली भाषा अतिशय शास्त्रशुद्ध व सूक्ष्म आणि अतिशय ढोबळ आणि अशा दोन थर बाईंच्या लिखाणात इतक्या चमत्कारिकपणे । आहेत की, कोणता थर कुठे संपतो, हे ओळखणेसुद्धा पुष्कळ६ आणि अशास्त्रीय हे 'सळ झालेले १३६ ६ पुष्कळदा कठिण ।। संस्कृती ।। होऊन जाते. विशेषत; या अशास्त्रीय विवेचनातच पुष्कळदा अत्यंत मार्मिक | आणि विचारप्रवर्तक सूचना असतात, वेदातील अगस्त्य-लोपामुद्रासंवाद प्रसिद्ध आहे. विशेषतः अगस्त्य हा दक्षिणेकडे वसाहत करणारा पहिला वैदिक ऋषी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे 'लोपामुद्रा' ही ‘लोपामुंडा' होती काय, असा बाईंना प्रश्न पडला आहे. अर्जुनाची एक बायको उलूपी हिचे नाव लोपाशी मिळतेजुळते आहे. उलूपी ही नागकन्या असल्यामुळे तिचा मुडा-वंशाशी संबंध स्पष्ट आहे; आणि मुंडा वंशातील टोळ्यांची आर्यपूर्व वस्तीही पुराव्यांनी सिद्ध होणारी आहे. 'लोपामुद्रा' ही जर लोपामुंडा असेल, तर फार मोठे नवे प्रश्न उपस्थित होणार आहेत. मुद्दा एका संशोधनाच्या नव्या दिशेला गती देणारा आहे. अडचण असेल, तर इतकीच की, हा संवाद ऋग्वेदातील आहे. ऋग्वेदातील आर्य नुकतेच कुठे गंगेच्या जवळ येऊ लागले होते. प्रामुख्याने सिंधूच्या खो-यातच त्यांचे जीवन चाललेले होते. भारताच्या या विभागात मुंडा वंश कधी होता काय, याचे पुरावे सापडत नाहीत. रामायणाच्या विवेचनात असाच एक मार्मिक प्रश्न बाईंनी उपस्थित कला आहे. “कैकेयी म्हणते, रामाला राज्य मिळाले, तर काय बिघडले? त्याच्यानंतर भरत राजा होईलच. वडील भावाचा वारस धाकटा भाऊ होण्याची परंपरा नेपाळच्या राजवंशातील आहे. त्या परंपरेचा अवशेष कैकेयीच्या या विधानात उतरलेला दिसतो." पुन्हा बाईंची सूचना मार्मिक आहे, इतकेच *हणून थांबले पाहिजे. कारण वारसाहक्क धाकट्या भावाला जावा, ही परपरा जर रामायणाच्या कथाकारांना महत्त्वाची वाटली असती, तर रामाला अभिषेक होण्यापूर्वी दशरथाला भाऊ नाही, याची खात्री सर्वांना करून दिली असती. बाईच्या अशास्त्र लिखाणातसुद्धा खूप मोठी विचारप्रवर्तकता असल्यामुळे त्यांच्या विवेचनाचा सगळाच भाग अभ्यासनीय होतो, आणि त्या लिखाणात एक मोठा थर अशास्त्रीय विवेचनाचा असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी बाईंच्या विवेचनावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची तर्कशुद्धता दर वेळी तपासून घ्यावी लागते. एक अगदीच साधे उदाहरण घ्यावयाचे, तर 'चाचा', 'काका' १३७ । संस्कृती ।। या शब्दांचे घेता येईल. बाईंना हे शब्द तुर्की वाटतात. ते कशामुळे तुकी वाटतात, हे समजणे कठीण आहे. अशावेळी कृ. पां. कुळकर्णीचा व्युत्पत्तिकोश फारसा उपयोगी नसतो. कारण त्यांना 'चाचा', 'काका', 'दादा', 'मामा' है सगळेच शब्द ध्वन्यनुसारी वाटतात; किंवा आद्य-प्राथमिक वाटतात. 'क्षुल्लतात चा ‘चुलता' होत असल्यामुळे क-चा-च होतो, ही गोष्ट बाईंना मान्यप असली पाहिजे 'काका' आणि 'चाचा' ही पर्यायरूपे आहेत; या दोघांचा अनुबंध तात - शब्दाशी असण्याचा संभव अगदीच नजरेआड करण्याजोगा नाही. निदान हे शब्द तुर्की असण्याला काहीच कारण नाही. ठिकठिका" अशी शबलित विधाने करणारी बाईंची लेखणी स्वतःच्या कक्षेत अस म्हणजे आपल्या न चुकणा-या शास्त्रीय पद्धतीने विचारांची प्रचंड उलथापा कारते, आणि एक नवे विश्व उलगडून दाखविते. हाच खरे म्हणजे चमत्कार आहे. IAL बाईंच्या विवेचनाचा हा गाभ्याचा भाग म्हणजे त्यांनी केलल ° समाजरचनेचे विवरण आणि त्यांनी घडविलेले दर्शन हा होय. बाई विवेचनाचे खरे महत्त्व ज्या पार्श्वभूमीवर त्या लिहीत होत्या, त्या पाय" संदर्भात समजून घेतले पाहिजे. हिंदूंच्या समाजव्यवस्थेचे स्पष्टीकर वेळी प्रथम सुरू झाले, त्यावेळी मनातले अवांतर हेतू जरी बाज़ तरी संशोधकांना दोन बाबी दिसत होत्या. पहिली बाब म्हणजे हिंदुस्था समाज जातीजातींचा बनलेला आहे ही. अगदी पहिल्या-पहिल्या स" केवळ हिंदूंचाच समाज जातीजातींनी बनलेला आहे, अशी भूमि नव्हती. हिंदुस्थानातील मुसलमान आणि खिश्चन यांच्यातील जाति त्यांनी नोंदविली होती. पण पुढे खिस्ती, मुसलमान आप यांच्याव्यतिरिक्त असलेल्या समाजांतील जातिव्यवस्थेचा विचार सुरू झाला. या संशोधकांच्या मनातील अवांतर हेतुंचा मुद्दा आहे. कारण ते त्यांच्या मनात होते. हे सर्वप्रसिद्धच आहे का, आयुष्यभर झटून हिंदूंचे धर्मग्रंथ अनुवादित केले. आपले धम हिंदूंच्या वाचनात आले, तर त्यांचा आपल्या धर्माविषयी विश्वा हणजे हिंदुस्थानातील पहिल्या संशोधकांनी अशी भूमिका घेतली यातील जातिव्यवस्थाही र हिद थेचा विचार तपशिलाने या मुद्दा उल्लेखिला * की, मॅक्सम्युलरने धर्मवाड्मय जर वषयी विश्वास उडेल व १३८ || संस्कृती ।। एखाद्या शतकात सर्व भारत खिस्ती करणे शक्य होऊन जाईल, असे मॅक्सम्युलरला वाटत होते. असल्या प्रकारच्या समजुती बाळगणारा मॅक्सम्युलर एकटा नव्हता. इतरही अनेकांच्या मनात असे अनेक हेतू वावरत होते. पण हे मनातले अवांतर हेतू नजरेआड केले, तरी या संशोधकांना ठळकपणे दिसणारी पहिली बाब हिंदूंची जातिव्यवस्था आणि हिंदूंच्यामध्ये असणा-या चालीरितींची विविधता ही होती. आणि दुसरी ठळकपणे लक्षात येणारी महत्त्वाची बाब हिंदूंच्या धार्मिक वाङ्मयाची होती. हे सारे वाड्मय वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करीत होते. एन्थोवन, रिस्ले नंतर हटन यांच्या डोळ्यांसमोर असणा-या निगमनात्मक चर्चेला आधारभूत ठरलेल्या या दोन बाबी होत्या. ठळकपणे दिसणा-या बाबींवर या संशोधकांनी आरंभीच्या काळात भर दिला, ही गोष्ट स्वाभाविक झाली. हिंदूंचेच धर्मवाड़मय असे सांगत होते की, सगळा समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चार वर्णावर आधारलेला आहे. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात असे म्हटले आहे की, त्या विराटपुरुषाच्या तोंडापासून ब्राह्मण, बाहूंपासून त्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शुद्र जन्माला आले. भगवद्गीतेत भगवतांनीही चातुर्वर्ण्य आपण निर्माण केले असल्याची व ते गुणधर्म आधारलेले असल्याची घोषणा केलेली आहे. वर्णसंकराची कल्पना होती; सर्व पौराणिक वाड्मयात होती आणि स्मृतिग्रंथांत वर्ण जाती निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. अभ्यासाला प्रारंभ कोणत्याही अभ्यासकाला हाती लागणारे असे हे साहित आधारे स्पष्टीकरण करीतच बहुतेक सर्वजण वाटचाल करी ली, ५पा वर्णव्यवस्था होती. या वर्णव्यवस्थेतून जाति नी दिले असे मत जुन्या, मधल्या आणि नव्या अशा संश आणि आस्था आहे. ज्यांना हिंदुधर्माविषयी, हिंदूंच्या परंपरेरि [क्तिवाद निर्माण होती, त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करण्य' गातील कोणत्याही केले. चार्तुवर्य हिंदुस्थानातच आहे आहे, हा एक असाच देशातल्या कोणत्याही समाजव्यवस्थे) १३९ || संस्कृती ।। समर्थनाचा युक्तिवाद आहे. कोणत्याही समाजात गेले, तरी त्या समाजात चार प्रकारची कर्मे चालूच असणार. काहीजण लढणार, राज्य करणार, काहीजण शिकविणार, धर्म आणि निती यांचा प्रचार प्रसार करणार, काहीजण व्यापार करणार, काहीजण सर्व समाजाची सेवा करणार. ही वर्णविभागणी खरे म्हणजे समाजात असणा-या कार्याची विभागणी होती, व ती आरंभाला तरी गुणकर्मावर आधारलेली असल्यामुळे व्यक्तिच्या विकासाला पूर्णपणे वाव देणारी होती. हे गुणकर्मीवरून असणारे चार्तुवर्य पुढे जन्मावरून ठरल आणि त्यामुळे समाजात नानाविध दोष निर्माण झाले. खरे म्हणजे चार्तुवण्य ही समाजरचनेची निर्दोष आणि परिपूर्ण व्यवस्था आहे. फक्त तिच्यात जन्मावरून वर्ण ठरविण्याचा जो दोष रूढींमुळे शिरला आहे, तेवढाच का तो टाकून देण्याजोगा आहे. लोकमान्यांनी केलेले वर्णव्यवस्थेचे समर्थन उल्लेखिलेल्यांपैकी पुष्कळसे युक्तिवाद, वेगळ्या-वेगळ्या भाषांत वापर समर्थन आहे. धर्मपरंपरांचा अभिमान बाळगणा-या समाजसधारकांची ही नेहमान पद्धत आहे की, त्यांना समाजातील दोष जाणवत असल्याने ते दूर वाटतात आणि धर्माचा अभिमान मात्र सुटत नाही. अशावेळी कोणत्या सामाजिक दोषाची जबाबदारी रूढींवर टाकून दिली, म्हणजे संग सोपे होऊन जातात. ही पद्धत जशी खिस्ती आणि मुस्लिम धर्मसुधारयः केव्हातरी एकदा अंगिकारलेली दिसते, तशीच भारतीय समाजसुधार अंगिकारलेली दिसते. हिंदुसमाजात दिसणारे सर्व दोष त्याना उचलेले आणि रूढींच्या डोक्यावर ठेऊन दिले. आंधळ्या माया नकटेपणा दिसण्याची शक्यता नसते, त्याप्रमाणे परंपरेच्या प्रेमाला ॥ चिंतनातील गढूळपणा जाणवण्याचीही शक्यता नसते. कोण चातुर्वर्ण्य गुणकर्मीवर आधारलेले होते, असे म्हणण्यासाठी आधा गीतेचा श्लोक वापरण्यात येतो. पण तो लोकच वर्णव्यवस्था । आहे, असे सांगणारा आहे. गीतेलील श्लोक ज्या गुणकर्माचे वर्णन ते गुणकर्म या जन्मातील नाही, ते गेल्या जन्मातील आहे. गेल्या जा न ते दूर करावेसे दिली, म्हणजे सगळे प्रश्न धर्मसुधारकांनी रतीय समाजसुधारकांनीही थळ्या मायेला मुलाचा च्या प्रेमाला आपल्याच तेि. कोणे एके काळी गण्यासाठी आधार म्हणून वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित मांचे वर्णन करतो, १४० ल्या जन्मातील || संस्कृती ।। गुणकर्म पाहून परमेश्वर या जन्मी कोणत्या वर्णात जन्माला घालावयाचे ते ठरवितो, असा गीतेतील श्लोकाचा आशय आहे. व्यक्तीला त्याच्या लायकीप्रमाणे वर्ण मिळतो, हे गीतेला अभिप्रेत नसून ज्या वर्णात व्यक्तीचा जन्म झाला त्या जन्मावरून व्यक्तीने गतजन्माची आपली लायकी ओळखावी, असे गीतेला अभिप्रेत आहे. वर्णव्यवस्था भारताच्या इतिहासात कधीकाळी गुणकर्मावरून ठरत होती, याला कोणताही आधार नाही. गुणकर्मावरून वर्ण ठरविण्यासाठी व्यक्ती कोणत्याही वर्णाची नसताना जन्मावी लागते; आणि मग कुठेतरी २५-३० वर्षे वर्णाबाहेर जीवन गेल्यानंतर प्रौढ वयात गुणकर्म पाहून वर्णाचे निर्णय द्यावे लागतात. हिंदूंच्या इतिहासात वर्णविहीन अवस्थेत जन्म, बालपण, प्रौढपण, आणि नंतर गुणकर्मावरून व्यक्तींचा वर्ण ठरविणाया संघटना आणि रचना असल्याचा पुरावा नाही. ही रचना असू शकत नव्हती. गणकर्मावरून वर्ण ठरावयाचे असतील, तर निदान पहिली २५-३० वर्ष संस्कारहीन अवस्थेत जाऊ देणे भाग असते. हा धोका कोणीच पत्करला नव्हता. वर्णव्यवस्थेची कल्पना नेहमी जन्मावरूनच गृहीत केली जात होती. म्हणूनच आठव्या वर्षी उपनयन कुणाचे करावयाचे, कुणाचे करावयाचे नाही, हे ठरविता येत होते. आणि समाजात चातुर्वर्ण्य स्वाभाविक असते, असेही म्हणण्यात अर्थ 6. कारण प्रत्येक धंद्याचे शिक्षण द्यावे लागते. प्रत्येक उद्योगाचे शिक्षण " उद्योगातील वाकबगार व माहितगार लोकच देऊ शकतात. शिक्षण देणे * जर ब्राह्मणांचे काम असेल, तर ब्राह्मणच सर्व धंद्यांमध्ये वाकबगार होते, पनि जोडे कसे करावे, चामडे कसे कमवावे, हेही माहित होते; आणि याव्यवसाय कुशलपणे कसा चालवावा, याचीही त्यांना जाणीव होती, अ म्हणावे लागेल. सगळेच धंदे ब्राह्मण करीत होते, असे मानावयाचे, ज ब्राह्मण शुद्रही होते असे मानले पाहिजे, आणि धार्मिक उद्योग पास कोणताच व्यवसाय ब्राह्मण करीत नव्हते असे म्हणावयाचे असेल, असणाखेरीज इतर अनेकांना शिक्षण देण्याचे काम करावे लागत होते, ९५ लागेल. ते लढण्याचे काम करितात, त्यांना राज्य करण्याचा १४१ || संस्कृती ।। असे म्हणावे लागेल. ते लढण्र हक्क क’ |ळणे फार कठीण आहे. कारण लढाई ही नित्य चालण' मधूनमधून लढाई होणार, तिच्यासाठी ज्यांना खास शि ले आहे व जे फक्त लढणेच जाणतात, त्यांना पोसणारेही . लढणा-यांनी राजे व्हावे, ही गोष्ट परिपूर्ण व निर्दोष आहे, -यांना पोसणा-यांनी राजे व्हावे ही गोष्ट अधिक उचित आहे, र देणे कठीण आहे. आणि जो लढण्याचा धंदा करितो, तोही शेवटी सेवाच करीत असतो. शस्त्राच्या द्वारे सेवा करणारा शुद्र, असे क्षत्रियाना म्हणू नये, हे सांगणे फार कठिण आहे. ज्ञानविज्ञाने, कलाकौशल्य आणि उद्योगधंदे यांच्या आधारे समाजाच्या भौतिक व मानसिक संस्कृतींचे सर्वच करणारे सर्व कारागीर, कलावंत आणि उत्पादक यांना शुद्र ठरविणारा " व्यवस्था फार निर्दोष होती, हे म्हणण्यासाठी नुसती आंधळी माया पुर नाही, तर सर्वांना आपल्या हितासाठी गुलाम करून राबविण्याचा पारा इच्छाही त्या मायाळू मनात आवश्यक आहे. हिंदुधर्मसर्मथ वर्णव्यवस्थासमर्थकांच्या लिखाणात जी आंधळी माया दिसते, तिच्या त्यांच्या मनातल्या पाशवी इच्छेचे जर एखाद्याने अनुमान केले, तर फार येण्याची गरज नाही. | सर्वजण हिंदुधर्माचे प्रेमी, चाहते आणि समर्थक असणार नाहीत. " पाश्चात्य संशोधक या गटात असण्याची गरज नव्हती. त्यांनाही वर्णन आणि जातीचे अस्तित्व दिसत होते; मानवी गुलामगिरी आणि मी दिसत होते. वर्णव्यवस्थेतून जातिव्यवस्था निर्माण झाल्यामुळे ज्याना व निर्माण केली, तेच जातिव्यवस्थेचे जन्मदाते आहेत, असे या तर वाटले. हिंदंचे सगळेच धार्मिक वाड़मय ब्राह्मणांनी लिहिलेले अ चा बडेजाव पुन्हा-पुन्हा उच्च स्वराने प्रतिपादन केलेला साहजिक हात, हे वाड्मय वाचल्यानंतर ज्या बाह्मणांचा मोठेप वाड्मय सांगते, त्या ब्राह्मणांनीच वर्णव्यवस्था निर्माण केली, त्या ब्राह जातिव्यवस्था जन्माला घातली, तेच सर्व देशाच्या मागासलेपणा थानाही वर्णव्यवस्था शरी आणि मागासलेपण त्यामुळे ज्यांनी वर्णव्यवस्था से या संशोधकांना इलेले असल्यामुळे त्यात ब्राह्म ला असणे |चा मोठेपणा हे। गुलामगिरीला कारणीभूत झाले, असे या संशोधकांना वा १४२ केली, त्या ब्राह्मणांनीच सिलेपणाला आणि शंना वाटले. कनवाळू ।। संस्कृती ।। समाजसुधारकांचा एक गट आणि समाजशास्त्राचे विवेचन करणा-यांचा एक गट यांनी मिळून ब्राह्मणांच्याविरूद्ध जो प्रचंड आततायी आक्रोश केलेला आहे, त्याच्या ध्वनिप्रतिध्वनींनी भारतीय वातावरण एक शतकभर भरले गेलेले आहे. वर्तमानकाळात गुलामगिरीच्या समाजव्यवस्थेचे नानाविध धूर्त युक्तिवादांनी समर्थन करणा-या ब्राह्मण विद्वानांना ही जी शतकभर चौफेर शेणमार झाली, त्याविषयी माझ्या मनाला फारशी खंत नाही. वर्तमानात जे गुलामगिरीचे समर्थन करतात, त्यांच्या डोक्यावर जर भूतकाळातील सर्व घोर पापांचे ओझे लादले, तर वैचारिक चर्चेत येथे सत्यापलाप होतो आहे, एवढेच माझे म्हणणे आहे; बाकी तक्रार कोणतीही नाही. आणि सत्यापलीकडे लक्ष्य वेधण्याचेसुद्धा कारण इतकेच की, ब्राह्मणांवरील धूळफेक ब्राह्मण बाजूला टाकण्याला उपयोगी पडते, पण सामाजिक गुलामगिरीचा जो मूळ प्रश्न त्यांच्या सोडवणुकीला या कचराकुंडीची तपासणी फारशी उपयोगी ठरत नाही. । | सामाजिक चिंतनात अडचण असेल, तर ती या ठिकाणी आहे. ज्यांनी मणाना गुलामगिरीबद्दल दोष दिला, समाजाला मागासलेले "ठेविल्याबद्दल पाष दिला, त्यांनी ब्राह्मणांजवळ ज्ञान होते, हेही मान्य केले. ब्राह्मणांनी समाजव्यवस्था निमार्ण केली, हेही मान्य केले. जे ब्राह्मणांचे समर्थक होते यानी ज्ञानाच्या किल्ल्या ब्राह्मणांच्याच कमरेला आहेत, असे सांगताना उही ब्राह्मणांजवळ ज्ञान होते, असेही सांगितले व ब्राह्मणांनी समाजव्यवस्था 'माण केली असेही सांगितले परस्परविरोधात उभ्या राहणा-या दोन गटांची ३० भूमिका पुन्हा एकच आहे. अडचण अशी आहे की, ती मूळ भूमिका उचा आहे. ब्राह्मणांनी ज्ञान कोंडून ठेविल्यामुळे समाज मागासला जावा 7 कोडून ठेवण्याजोगे ज्ञानच ब्राह्मणांच्याजवळ नव्हते, हे सत्य आहे. फाडून ठेवण्यासाठी ब्राह्मणांच्याजवळ श्राद्धपक्ष, व्रते, उद्यापने, यज्ञयाग व ज्ञान होते. हे ज्ञान समाजात ब्राह्मणांनी उधळून दिले असते, 3Vत असते. तरीही समाजाचे मागासलेपण तसेच शिल्लक राहिले 71. ब्राह्मणांनी ज्ञान कोंडले नाही. समाजोपयोगी ज्ञान ब्राह्मणांच्याजवळ १४३ || संस्कृती ।। नव्हतेच, आणि समाजाची रचना ब्राह्मणांनी करावी, इतका त्यांचा समाजात अधिकारही नव्हता. ज्यावेळी सहस्त्रावधी क्षत्रिय-वैश्यांचे थवे एका शतकात बौद्ध झाले, त्यावेळी ब्राह्मण प्रतिकारही करू शकले नाहीत. समाजाची खरी शक्ती ज्यांच्या हातात धन आहे, शस्त्र आहे, त्यांच्या हातात असते. या सत्तावंतांच्या गरजा पुरविण्यासाठी व त्यांना आर्शीवाद देण्यासाठी ब्राह्मण कोठेही भाड्याने मिळू शकतो; दक्षिणेत त्या भाड्याची सोय होते. ज्यांच्याजव आहे ते असण्याचे हक्कदार आहेत, असे बेंबीच्या देठापासून ओरड ब्राह्मण सत्तावंतांच्या सोयी करीत होता व त्या करिताना आपली जगण्या सोय करीत होता. स्वतःच्या गरजेपोटी सत्तावंत त्याला जगवीत होत. " सामाजिक सत्याचे ब्राह्मणी वाड़मयात ब्राह्मणांच्या भाषेत झालेले उदाता तेवढे सापडते. वर्णव्यवस्था जर ब्राह्मणांनी निर्माण केली असती, आणि ब्राह्मणांच्या आधारे ती टिकणार असती, तर बौद्धांच्या झंझावातात भारतात समतेवर आधारलेला समाज केव्हाच निर्माण झाला असता, आणि व्यवस्थेत ब्राह्मणांना खरीखुरी प्रतिष्ठा असती, तर पुन्हापुन्हा राज लढवय्ये, व्यापारी होण्यासाठी ब्राम्हणांनी धडपड केलीच नसता. | खरोखरी, वर्णव्यवस्थेतून जातिव्यवस्था जन्माला आली आ हाच एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. रिस्ले, एन्थोवन, हटन नव्हे, ती डॉ. केतकरांच्यासारख्या हिंदुधर्माभिमान्यांनासुद्धा पुन्हा प्रश्न जाणवलेला आहे. केतकरांनी तर स्पष्टपणे वर्णव्यवस्थेतून जातिव्य निर्माण होण्याची अशक्यता प्रतिपादन केली आहे. पाश्चात्य संशोध बहतेकांना या ठिकाणी काही अडचणी जाणवत होत्या. पहिली अच की, सर्व हिंदुस्थानभर ठिकठिकाणी आदिवासींचे फार मोठे समूह आहेत. इ. स. १९५१ सालाइतक्या अलीकडच्या काळात ए" लोकसंख्येत आदिवासींचे प्रमाण शे. ५ च्या आसपास होते. आसान आणि ओरिसा या प्रातांत हे प्रमाण शे. २०-च्या आसपास होते. हे " व वन्यजमातींचे समूह सभ्य जातींचे सेवक असल्याचे दिसत जाती त्यांच्याशी शूद्रांप्रमाणे वागतही नव्हत्या, आणि हे वन्य लाप १४४ र पुन्हापुन्हा राजे, मंत्री, ॥ आली आहे काय? एन्थोवन, हटन यांनाच सुद्धा पुन्हापुन्हा हा अतून जातिव्यवस्था त्य संशोधकांपैकी पहिली अडचण ही ठि समूह पसरलेले त एकूण भारतीय आसाम, मध्यप्रदेश ते. हे आदिवासींचे चे दिसत नव्हते; सभ्य न्य लोक सभ्यांशी । संस्कृती ।। सेवकभावनेने वागतही नव्हते. या वन्यांना स्वतःच्या धर्मविधीसाठी ब्राह्मणांची गरज नव्हती. त्यांचा स्वतःचा पुरोहित होता. त्यांना स्वतःच्या संरक्षणसाठी सभ्य समाजातील क्षत्रियांची गरज नव्हती. ते स्वतःच स्वसंरक्षक लढवय्ये होते. हे वन्यांचे इतस्ततः विखुरलेले असे टोळ्याटोळ्यांनी वावरणारे लक्षावधींचे समूह ही सगळ्याच समाजशास्त्रज्ञांच्या पुढची अडचण होती. म्हणून हे। समाजशास्त्रज्ञ नेहमी "Castes and Tribes" असा जाड-शब्दप्रयोग करीत. वर्णातून जाती निर्माण झाल्या, या विधानाला वन्य समाजाचा फार मोठा अडथळा होता; कारण हे वन्य समाज हिंदू तर वाटत होते आणि जातिव्यवस्थेत तर सामावले जात नव्हते. या शास्त्रज्ञांच्या समोर दुसरा महत्त्वाचा मुद्दा धार्मिक चळवळींचा होता. ब्राह्मणी धर्मात वर्णव्यवस्था होती. (हिंदुधर्माचे हे नामकरणच ब्राह्मणांनी समाजव्यवस्था निर्माण केली, असे सांगणारे आहे.) पण बौद्ध, जैन धर्मात वणव्यवस्था नव्हती. तिला धर्मसमर्थन नव्हते, तिला टिकविणा-या ब्राह्मणांचे या चळवळीत प्राधान्य नव्हते. लिंगायतांसारख्या अलीकडच्या संप्रदायाचे तर ऐतिहासिक ज्ञान पुष्कळच तपशिलाने उपलब्ध आहे. ही माणसे वेदप्रामाण्य जाण ब्राह्मण यांच्या विरुद्ध लढणारी दिसत होती. पण त्यांच्यातही जातिव्यवस्था सापडतच होती. ती बौद्ध-जैनांतच होती असे नसून लिंगायत महानुभावांत होती हिंदुस्थानातील मुसलमान, खिस्ती आणि ज्यू यांच्यातही जापापसात विवाहसंबंध नव्हते, आणि या जातिभेद मोडण्याच्या प्रत्येक पळीत ब्राह्मण थोडाफार दिसतच होता; कारण अनेक बौद्ध जैन पंडित, १ महानुभाव पंडित हे ब्राह्मण होते. जातिभेदाच्या विरुद्ध आवाज विणा-या मध्ययुगातील संतमंडळींतही ब्राह्मणांचे प्रमाण थोडे नव्हते. व ब्राह्मण आहे, तेथेही जाती आहेत; जेथे ब्राह्मण आणि वर्णव्यवरथा नाही तेथेही जाती आहेत. जेथे ब्राह्मण आणि वर्णव्यवस्था यांच्याविरुद्ध Gई आहे, तेथेही जाती आहेत. ही घटना वर्गातून जाती निर्माण होण्याच्या छ जाणारी आहे. तरीही वर्णातून जाती निर्माण झाल्या आणि ब्राह्मणांनी प्यवस्था निर्माण केली, हे मुद्दे या विचारवंतांच्या तात्त्विक विवेचनात हातच. किंबहुना, ज्या डॉ. केतकरांनी जाती वर्णातून निर्माण झाल्या होत, असे प्रतिपादन केले. त्यांनीही हिंदुसमाजाच्या संघटनेचे नेते नेहमीच ब्राह्मण होते, असे मत दिले. १४५ ।। संस्कृती || अशावेळी खरोखरच वर्णीतून जाती निर्माण होणे शक्य होते काय, याचा विचार केला पाहिजे. वर्गातून जाती निर्माण होतात, त्या वर्णसंकरामुळे निर्माण होतात, असे स्मृतींचे म्हणणे आहे. वरिष्ठ वर्गातील पुरुष आणि कनिष्ठ वर्गांतील स्त्री या अनुलोमविवाहाने वर्णसंकर होण्याची शक्यता हा एक प्रकार, आणि वरिष्ठ वर्णातील स्त्री व कनिष्ठ वर्गातील पुरुष या प्रतिलोमविवाहाने वर्णसंकर होणे हा दुसरा. अशा वर्णसंकरातून जाता निर्माण झाल्या, हे स्मृतीचे प्रतिपादन आहे. जो विवाह समाजघटनेने वध म्हणून मान्य केलेला असतो, त्यातील संतती बापाच्या वर्णात जाते आणि जो संबंध अवैध मान्य केलेला असतो, त्यातील संतती वर्णव्यवस्थेच्या वा जाते. विवाह नेहमी वर्णातल्या वर्णात होत असत काय? जर ते वणीतल्या वर्णात होत असतील, तर मग वर्णाबाहेर होणारा एकटा दुकटा अपवादा विवाह जाती निर्माण करीत नसतो. आणि वर्णाबाहेर विवाह ही जर " प्रथा असेल, तर मग परस्परांशी विवाहसंबंध इतके मोकळे होतात ज्यामुळे जातींची संख्या वाढत नसते, तर वर्णांची संख्या कमी होत " आज मुळात शूद्रांचे शूद्रांत विवाह होताना दिसत नाहीत. वणीतून निर्माण झाल्या. ही कल्पना ब्राह्मणांच्यामध्ये आपापसांत विवाह का । नाहीत, हे कधीच स्पष्ट करू शकत नाही. ऋग्वेदी आणि यजुर्वदा । ब्राह्मण आहेत. दोघेही सोवळ्याचे आहेत. दोघेही वैदिक आहेत, महार आ मांग दोघेही शूद्र आहेत, पण त्यांच्यात विवाह होत नाहीत. या घर उलगडा वर्णातून जाती निर्माण झाल्या, या कल्पनेने आपण कसा कर | समजा, वर्णातून जाती निर्माण झाल्या असे क्षणभर गृहित कल, वर्णाच्या बाहेर जाती असावयाला पाहिजेत. ब्राह्मण पुरुष आणि ही संकरजात ब्राह्मण आहे असे म्हटले, तर ब्राह्मणांत विलीन होइ आहे असे म्हटले, तर शुद्रांत विलीन होईल. म्हणजे या संकरान निर्माण होणार नाही. ब्राह्मण आणि शुद्र या दोहोंहूनही संकरजात म्हटले, तर मग संकरजातींच्यापेक्षा वेगळे शूद्र हवे. आज । हत. पण या जातींच्यापेक्षा निराळे असे शूद्र नाही होत नाहीत. या घटनेचा ने आपण कसा करणार? केले, तर चार पुरुष आणि शूद्र स्त्री "ह्मणांत विलीन होईल, शूद्र 1 या संकराने नवी जात संकजात निराळी जाणा-या जाती आहेत, पण या जातींच्यापेक्षा निराळे अ हीच गोष्ट क्षत्रियांना वैश्यांना लागू आहे. संकरातून निमा आज शूद्र मानिल्या १४६ न निर्माण झालेल्या ||| संस्कृती ।। जातींच्यापेक्षा निराळी, सर्व भारतभर पसरलेली, पूर्वी वर्ण असलेली पण आता जात झालेली क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तीन नावांनी संबोधिली जाणारी अशी निराळी लोकसंख्या दाखविल्याशिवाय वर्णांतून जाती निर्माण झाल्या, ही कल्पना सुसंगतपणे मांडता येणे अशक्य आहे. मुळात वर्णव्यवस्था कधी पोथ्यांच्या बाहेर, कल्पनांच्या बाहेर प्रत्यक्ष समाजजीवनात अस्तित्वात होती, हे दाखविता येणेच कठीण आहे. पुराणांची जर बारकाईने पाहणी केली, तर क्षत्रियांना स्वतःची गायींची खिल्लारे होती. ब्राह्मणांजवळ स्वतंत्र गायींची खिल्लारे होती, याचे हवे तेवढे नमुने पाहण्यास सापडतील. आणि शेती करणारे, शिकार करणारे ब्राह्मण यांच्या शेजारी अध्यात्माचे शिक्षण देणारे क्षत्रियही दिसतील. याच पुराणांमध्ये शेती आणि पशुपालन हे वैश्यांचे काम आहे, असेही सांगितलेले दिसेल. आणि नंदगवळी वैश्य होता, क्षत्रिय होता, की शूद्र होता, याचा पत्ता नसल्याचेही आढळून येईल. शेवटी कृष्णाचे बाळपण शूद्रांच्या सहवासात गेले, असे आपण म्हणणार आहोत की दिगवळी क्षत्रिय होता, असे म्हणणार आहोत? सर्व उद्योगधंदे करणारे शूद्रच होते असे म्हटले, तर गवळी शूद्र होतील आणि विराटाच्या गायी पळविण्यासाठी आलेले कौरव पशुपालनात रस घेणारे शूद्र होतील. अस्तित्त्वात त्या त्या प्राचीन काळीही जातिसदृश्य टोळ्या. या टोळ्या सोयीस्करपणे अथव्यवस्थेच्या नामावळीत पौराणिकांनी बसविल्या; त्याला शिस्तच कधी जाला नाही. रावण हा राक्षस होता आणि ब्राह्मण होता; शिवाय तो राजा Cl, म्हणून क्षत्रिय होता. वैदिक तर होताच व एका शूद्रीचा मुलगा होता. हा राक्षस क्षत्रिय होते; त्यांची राज्ये होती. हिडिंब, बकासुर हे असे काही पास होते की, जे ब्राह्मण होते की शूद्र होते, याचा पत्ताच नाही. हेच दास, योगांविषयी आहे, किरात, नाग, पक्षी, वानर, ऋक्ष या टोळ्यांविषयी आहे. | वर्णव्यवस्था कल्पनेत होती. ती प्रत्यक्षात कधीच नव्हती. प्रत्यक्षात जी थाचे अस्तित्वात नव्हती. ती जातींना जन्म देण्याची शक्यताच नव्हती. खरे म्हणजे ज्या जाती आहेत असे आपण म्हणतो, त्या जाति नसून ते १४७ ।। संस्कृती ।। जातिसमूह आहेत. दर वेळी ब्राह्मणांनी आपल्या काल्पनिक व्यवस्थेत हे। चित्र बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जे त्या चौकटीत मावणेच शक्य नव्हते, ते त्या चौकटीत बसविण्याची धडपड प्राचीनांनी केली, ती विफल झाली. या चौकटीतच समाजरचना पाहण्याचा प्रयत्न ज्या आधुनिक वर्णव्यवस्थेच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी केला, त्या दोघांच्याही विवेचनाचा एक मोठा भाग बिनबुडाचा होणे भाग होते; तसा तो झालेला आहे. हिंदूच्या समाजव्यवस्थेचे अशास्त्रीय वर्णन करण्याचे एक युग इरावतींच्यापर्यंत येऊन संपते. त्या युगाच्या धडाडीचा हा एक धावता आढावा आहे. या युग शेवटचे मोठे विवेचक डॉ. घुर्ये हे म्हटले पाहिजेत. अडचण असेल तर आहे की, इरावतीबाईंच्या लिखाणाला समाशास्त्रात फार मोठा मान प्रतिष्ठा मिळाली; पण या लिखाणाने जे युग बदलले आहे, त्याची जा मात्र फार थोड्यांना झाली. इरावतीबाईंचा विचार या नव्या युग नवमीमांसेच्या प्रवर्तिका म्हणून झाला पाहिजे. | इरावतींच्या विवेचनाकडे वळण्यापूर्वी त्यांच्याच एका चुकीच्या गृहात काही प्रमाणात निरास होणे आवश्यक आहे. इरावतीबाईंना असे वाट वर्णव्यवस्था ही वैदिक आर्यांची व्यवस्था होती. ही व्यवस्था त्यांनी सन लादण्याचा प्रयत्न केला. हा लादण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला: स्वतःच्या विवेचनाचे निष्कर्ष या भूमिकेच्या विरोधी अशा दोन भिन्न | जातात. पहिली दिशा गहिताची आहे. दसरी वांशिक परिभ्रमण आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात असा एक समज घर करुन " आहे की, आर्याच्या पूर्वी संपूर्ण भारत द्रविड संस्कृतीने बसविला हो। जिला आपण तमीळ भाषा म्हणतो, तिचे जुने नाव 'द्रमीड' असे e: 'द्रमीड' त्याहीपूर्वीचे रूप 'द्रवीड' असे मानिले गेलेले आहे. १९ षा बोलणा-यांची पूर्वीची संस्कृती म्हणजे संस्कत बोलणा-यांची संस्कृत हे आदिसंस्कृत बोलणारे आर्य लोक भारतात आले. त्यापूर्वी भारतात " होती, ही गोष्ट निर्विवाद आहे. पण ही वस्ती आदितना बोलणा-यांची म्हणजे द्रविडांची होती काय, पण हा मुद्दा विवा १४८ असे आहे, आणि ले आहे. संस्कृतोभ्दव ५वी भारतात लोकवस्ती आदितमीळ भाषा " मुद्दा विवाद्य आहे. ||| संस्कृती ।। आजचे भारतीय जीवन पाहताना तीन भाषागट आपल्याला दिसतात. पहिला गट आर्यभाषांचा किंवा संस्कृतोभ्दव भाषांचा आहे. शास्त्रीय पद्धतीने सांगावयाचे, तर हे इंडो-युरोपियन भाषांचे कुल आहे. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत हे कुल पसरलेले आहे. दुसरे भाषाकुल द्रविड भाषांचे आहे. कर्नाटकापासून दक्षिणेच्या टोकापर्यंत हे कुल पसरलेले आहे. पण यांखेरीज तिसरे एक भाषाकुल आहे. शास्त्रीय भाषेत हे भाषाकूल ऑस्ट्रो-आशियाटिक भाषांचे कुल मानिले जाते. स्थूलपणे याला आपण आदिवासी नाग व मुंडा भाषाकुल म्हणू शकू. आर्यांच्या आगमनापूर्वी जो भारत वसविलेला होता तो नेमका कुणी, हे वादग्रस्त असले, तरी पुरावा आहे तो द्रविडांच्यापेक्षा मुंडांच्याकडे जास्त झुकणारा आहे. इरावतीबाईंनी विशिष्ट पद्धतीने हा पुरावा नोंदविलेला आहे. या पुराव्यातील पहिली महत्त्वाची बाब अशी की, द्रविडांचे अतिशय प्राचीन वाड्मय उपलब्ध आहे. हे सगळे वाड़मय नवा प्रदेश व्यापण्याच्या उत्साहाने भरलेले व भारलेले आहे. भारतातील द्रविडांनी दक्षिणेच्या बाजूने भारताच्या बाहेर वसाहती केल्याचे पुरावे आहेत. आपला प्रदेश सोडून बाजूला ढकलल्या गलेल्या समाजाच्या मनोवृत्तीशी जुळणा-या पराभूतांच्या कथा व हकीकतींची परपरा द्रविडांच्यामधे नाही आणि द्रविडांच्यामध्ये उत्तरेतील चालीरितीही नाहीत. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने उत्तरेच्या वंशाचे प्रबल अवशेषही द्रविड भाषाकुलांनी व्यापलेल्या प्रदेशात दिसत नाहीत. याचा अर्थ हा की, दक्षिण भारतात आज ब्राह्मण म्हणून ज्या जाती नांदत आहेत, त्याही उत्तरेतून लल्या वंशांनी बनलेल्या नाहीत. आणखी एक मुद्दा इावतींनी अधुनमधून 'पत केलेला आहे. पण त्या मद्याचा परेसा तपशील देण्याइतके त्याचे त्व त्यांना जाणवलेले दिसत नाही. मला स्वतःला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटतो. मोहेंजोदारो आणि हरप्पा येथील उत्खननात लोखंड आढळत नाही. या संस्कृतींना फार मोठ्या प्रमाणात लोखंड उपलब्ध असलेले दिसत नाही. ही लोखंडाची उणीव केवळ सिंधुसंस्कृतीपुरती मर्यादित नाही, तर त्यानंतर कैक सहस्त्रकांनी सम्राट अशोकाचा जो काळ येतो, त्या १४९ ।। संस्कृती ।। अशोकाच्या काळातसुद्धा चौथ-यावर शिलालेख पक्के करण्यासाठी ज्या खुट्या वापरलेल्या आहेत त्या तांब्याच्या आहेत. उत्तरेतील संस्कृतीला लोखंड अज्ञातच होते, असा याचा अर्थ नसून पूर्वी लोखंड अज्ञात होते, नंतर लोखंड ज्ञात असले, तरी अतिशय दुर्मिळ होते, असा याचा अर्थ आहे. दक्षिणेच्या द्रविड संस्कृतीत मात्र इसवी सनाच्यापूर्वी दोन शतकांपासून प्रेतपेट्यांत विपुल प्रमाणात लोखंड आढळते. तेव्हा प्राचीन काळापासून द्रवीड संस्कृतीला लोखंड विपुलपणे उपलब्ध होते, असेच म्हणावयाला पाहिजे. तसुद्धा लादणे आर्य ज्या वेळी हिंदुस्थानात आले. त्यावेळी उत्तर भारताचा खूप प्रदेश रिकामाच होता; आणि ज्या प्रदेशांत वसाहती होत्या, ज्याच्या लढून आर्यांना आपले प्रभुत्व निर्माण करावयाचे होते, ती माणसे द्रवीड नव्हती. आजही कुटुंबरचनेच्या तीन प्रमुख पद्धती भारतात आपाप प्रादेशिक विभागांत नांदत आहेत. आणि मध्य भारतात म्हणजे महारा राजस्थान, गुजरात, उडिसा यांत पूर्व, उत्तर आणि दक्षिण यांच्या मित्र" पद्धती नांदत आहेत. उत्तरेला आपली कुटुंबव्यवस्था दक्षिणेवरहा । आली नाही आणि पूर्वेवरही लादता आली नाही. मध्य भारतातसुद्धा नसून सर्व प्रवाहांची मिश्रणे आहेत. वांशिक परिभ्रमणाचा हा आ पाहिला, तर जातिव्यवस्थेने साकार झालेल्या समाजावर आयाना वर्णव्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा मुळातच चुकीचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत होते. ती एक विजिगीषु,- व्यापणा होती. द्रविड हे दक्षिणेतून भारतात उत्तरेकडे आणि भारताबाहेर या प्रयत्न करीत होते, तीही एक विजिगीषु संस्कृती होती. यात आपला सोडून कोणाला सरकावे लागले असले, तर ऑस्ट्रोआशियाटि पण त्यांच्याही बाबतीत आपली व्यवस्था त्यांच्यावर पूर्णपणे लादाव निर्विशेष विजय आर्यांना किंवा द्रविडांना लाभलेला दिसत नाही. पर संपर्कामुळे, काही टोळ्यांच्या परिभ्रमणामुळे, धार्मिक सहवासामुळे मिश्रणे झालेली दिसतात, त्यांचे नाना प्रकार वेगवेगळ्या जातात मणाचा हा आराखडा चुकीचा ठरतो. आर्य - व्यापणारी संस्कृती रताबाहेर व्यापण्याचा त आपला प्रदेश गले असले, तर ऑस्ट्रोआशियाटिक टोळ्यांना. पूर्णपणे लादावी, असा सहवासामुळे जी विविध १५० । संस्कृती ।। सापडतात. कुटुंबरचनांमध्ये सर्व भारतभर आढळणारे जातिनिष्ठ विशेष आणि प्रादेशिक विशेष एक मुद्दा स्थिर करतात. तो म्हणजे हिंदुस्थानात आपली संस्कृती दुस-यावर लादण्याइतका अवसर मिळालेलाच नाही. तसा निर्विवाद लष्करी जय कुणाचाच झालेला नव्हता. आर्यभटांनी संपूर्ण भारतावर गुलामगिरी लादली, या अर्ध-राजकीय, अर्ध-सामाजिक भूमिकेचा भारताची ही सामाजिक व्यवस्था निरास घडवून आणते. | खरे तर हेही विचारावयाला पाहिजे की, वर्णव्यवस्था आर्यांची तरी होती काय? वर्णव्यवस्थेचे जर आपण बारकाईने परीक्षण करु लागलो, तर ती शेतीप्रधान स्थिर संस्कृतीची व्यवस्था आहे, पशुपालनाच्या अवस्थेतील भटक्या टोळ्यांची व्यवस्था नाही. ही गोष्ट उघड होईल. शेतीप्रधान स्थिर संस्कृती निर्माण झाल्याशिवाय वैश्य आणि शूद्र हा तुकडाही पडू शकत नाही. आणि लढण्याचे काम एका वर्गाच्या हवालीहि करिता येत नाही. भटक्या टोळ्यांमध्ये सर्वांनाच लढाऊ असणे भाग असते. आर्यांचे हिंदुस्थानातील जगमन हे एका सुव्यवस्थित संस्कृतीचे, एका स्थिर संस्कृतीचे भारतात जगमन नव्हते. ते भटक्या टोळ्यांचे आगमन होते. या भटक्या टोळ्या मान हजार वर्षे तरी टोळ्याटोळ्यांनी भारतात येत होत्या. त्यांपैकी आर्य Soया अनार्यांशी लढत होत्या, आपापसांत लढत होत्या. आधी येऊन स्थिर झालेल्या टोळ्या नव्याने येणा-यांशी लढत होत्या. या नानाविध Coयांना एकच-एक देवताही असण्याचा संभव नाही, त्यांची एकच-एक प्यवस्था असण्याचा संभव नाही, आर्यलोक भारतात उत्तरेकडून आले. पकडून येताना जे प्रदेश वसवीत ते आले. त्या प्रदेशांत त्यांनी वर्णव्यवस्थेचे अवशेष मागे सोडलेले दिसत नाहीत. आर्य भारतात आल्यानंतर येथे "प्या संस्कृतीला किमान स्थिरता आणि किमान समृद्धी मिळाल्यानंतर १ वर्णव्यवस्थेचा विचार त्यांना करता येणे शक्य होते. अशा वातावरणात वर्णव्यवस्था ही वैदिक आर्याची व्यवस्था होती, हे पटणे कठीण आहे. खरी " अशी आहे की, भारतात येण्यापूर्वी वेदांची फारशी सूक्ते रचिली गेली असण्याचा संभव नाही. सिंधच्या परिसरात रचिल्या गेलेल्या वैदिक सूक्तांत १५१ || संस्कृती ।। ण शूद्र असूनही राजे अधुनमधून मागच्या परंपरा संकलित झालेल्या दिसतात, हे जरी खरे असले, तरी वैदिक सूक्तांत उल्लेखिल्या गेलेल्या संकेतांचे आणि संदर्भाचे काळ आणि या सूक्तांचे काळ एक नाहीत. भारतात आल्यानंतर ऋग्वेदातील सूक्ते रचिण्यात आली. त्यातल्या अर्वाचीन सूक्तांत वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे. ज्या ऋग्वेदात वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे, त्याच ऋग्वेदात वर्णव्यवस्था ही एक सामाजिक रचना म्हणून अस्तित्त्वात नसल्याचा पुरावा इतस्ततः विखुरलेला आहे. याचा अर्थ हा की, वर्णव्यवस्था ही कधी कुणाची व्यवस्था नव्हती. आर्यांच्याही टोळ्याच होत्या, मुंडांच्याही टोळ्याच होत्या, द्राव आरंभी टोळीवालेच होते. ह्या भटक्या संस्कृती क्रमाने स्थिरावल्याने शेतीप्रधान अवस्थेत असलेल्या समाजरचनेचे वैचारिक स्पष्टीक़रण करण्या उद्योगातून वर्णव्यवस्था या कल्पनेचा उदय झालेला आहे; म्हणूनच वण आणि वर्णलोप यांचा विचार आथर्वणातील व्रात्यस्तोम सूत्रापासून होतो. काल जे शूद्र होते, ते आज क्षत्रिय होण्याचा आणि शूद्र असून असण्याचा प्रसंग वैदिकांच्या डोळ्यांसमोर घडणारा होता. वण विस्था आणि जातिव्यवस्था या दोन भिन्न व्यवस्था नाहीत; त्या दोन भिन्न सर व्यवस्था नाहीत; व्यवस्था एकच आहे. त्या व्यवस्थेत वेगवेगा आहेत. या व्यवस्थेचे चार वर्णात स्पष्टीकरण करण्यासाठी चातुव" । कल्पना मांडली गेलेली आहे. कधीकाळी वर्णव्यवस्था ही जर समा असती, तर विवाहाविना एका कोळ्याच्या पोरीला ब्राह्मणापासून झा कोणत्यातरी संकरजातीत गेले असते, ते ब्राह्मण राहिले नसत. अस्तित्वात होत्या त्या पहिल्यापासन जाती, या जाती म्हण हाच एक वादाचा प्रश्न आहे. त्याचे इरावतींचे उत्तर मीमांसेच करणारे आहे. हिंदूंचे मध्ययुग जातिव्यवस्थेचे समर्थन करणार समर्थकांनी वर्षांपासून जाती, ही कल्पना मान्य केली. अव्वल ३० सुरू होणा-या संशोधकांचे युग जातिव्यवस्थेच्या विरोधकांचे हैं। त्यांनीही वर्षांपासून जाती, ही कल्पना मान्य केली. आधुनि धर्माभिमान्यांनाही असेच वाटले. यांपैकी कुणालाही जाती म्हणजे १५२ दोन भिन्न संस्कृतीच्या वेगवेगळ्या जाती ण्यासाठी चातुर्वण्र्याची र समाजव्यवस्था लेले मुल या जाती म्हणजे काय, तर मीमांसेचे नवे युग सुरू मर्थन करणारे होते. या • अव्वल इंग्रजीपासून घिकांचे होते. पण आधुनिक काळातील ती म्हणजे काय, ही ।।। संस्कृती ।। कल्पना नीटशी समजावून सांगता आली नाही. ब्राह्मण हा वर्णव्यवस्थेत एक वर्णही आहे, जातिव्यवस्थेत एक जातही आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सोपा आहे. सर्व शूद्रांचे अधिकार बजावण्यासाठी आयुष्यभर अखंड संघर्ष करणा-या आदरणीय नेत्यांची परिस्थिती मात्र इतकीशी चांगली नाही. कारण प्राचीन परंपरेत आज ज्यांना अस्पृश्य मानले जाते, त्यांचा शूद्र म्हणून विचार झालेला आहे, हे दाखविता येणे कठीण आहे. मुळात शूद्र म्हणून स्मृतिकारांनी नेमक्या कोणत्या जातींचा विचार केलेला आहे, हेच सांगता येणे कठीण आहे. वैश्यांची परिस्थिती तर याहून निराळी आहे. नाज ज्यांना वैश्य समजतो, ते स्वतःला ब्राह्मण आणि क्षत्रिय समजतात. ज. स्वतःला वैश्य समजतात, त्यांना समाज काय समजतो, यावर कुठेही Sकमत नाही. शेवटी जातींची व्याख्या आपण ठरविणार कशी? परंपरागत स्या आधारे जातीची व्याख्या ठरविणे फार कठीण काम आहे. महाराष्ट्रात १ गुजरातेत न्हावी हा बहुजन समाजाचा भाग आहे. काही ठिकाणी तो १चे प्रतिष्ठित आहे, काही ठिकाणी अस्पृश्यांपैकी एक आहे. तेव्हा न्हाव्यांचा चाग करणारे अशी धंद्यावरून एक जात समजण्याची तर सोयच नाही. || जाती केवळ जन्मावरून ठरवावयाच्या असतील, तर ज्यांच्यात आपण ती ती जात, तेच कुल, असे म्हटले, तरी त्यामुळे जात आणि कुल या दोघोंच्याही कल्पना स्पष्ट होण्यास मदत होत नाही. . २रावतीबाईंनी नेमक्या या ठिकाणापासून आपल्या विवेचनाला आरंभ केलेला आहे. या विवेचनाचा आरंभ एका अर्थी जन्मापासून होतो, दुस-या "डबव्यवस्थेपासून होतो. कुटुंबव्यवस्थेचा विचार करताना इरावतीबाईंना पात महत्त्वाची गोष्ट आढळूल आली ती अशी की, हिंदूंच्या समाजात त्याही माणसाला जन्मतः जे नातेवाईक असतात, त्यात वाढ होऊ | नाही. जन्मतः जे नातेवाईक असतात, त्यांच्या नात्यात बदल होऊ ": चुलत्याला दत्तक गेल्यामुळे चुलता पिता होतो आणि बाप काका " अस बदल होऊ शकतात; पण ज्याला दत्तक जावयाचे, तोही जुना "" असावाच लागतो. लग्नांमुळे दरची नाती जवळ येऊ शकतात. १५३ ।। संस्कृती ।। जी सर्वांत महत्त्वाची र जवळची नाती अधिकच जवळ येऊ शकतात. पण लग्नामुळे नवी नाती निर्माण होऊ शकत नाहीत. ज्यांना आपण विवाह करण्याला लायक अशी घराणी मानली, त्या घराण्यांशी यापूर्वीच विवाह झालेले असतात. आणि म्हणून जर एखादा हिंदू माणूस घेतला, आणि त्याची भावकी व सोयरका, भावकीचे सोयरे, सोय-यांचे सोयरे असा शोध घेतला, तर एक गट आढळतो. या गटातच त्याची सारी नाती असतात. ज्या कुळात आपले लग्न होऊ शकत नाही, (-कारण त्या कुळात जन्म झालेला आहे, ती भावकी, आओ। ज्या कुळाशी आपले लग्न होऊ शकते ते सोयरे, इतका मिळूनच जातिव्यवस्थेचा परिघ मर्यादित झालेला आहे. पूर्वीचे संशोधक वणा' जातींकडे येत आणि जातींकडून पोटजातींकडे जात. ही पोटजात ना अशास्त्रीय कल्पना इरावतीबाईंनी आपल्या विवेचनामुळे व संशोधन समाप्त केलेली आहे. 'पोटजात' हा शब्द वापरताना असे वाटते की, हे " जातीचे नंतर झालेले तुकडे असावे; पण संशोधनांती ही भूमिका छ । असल्याचे आढळून येते. इरावतीबाईंनी आपला मद्दा सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरण आहेत; ती सगळीच येथे उदधृत करण्याची गरज नाही. उदाहरण म्ह एक नमुना पाहण्याजोगा आहे. महाराष्ट्रात कुंभार म्हणून प्रामुख्यान जाती आढळतात. या नऊ जातींपैकी गुजराती कुंभार हे लाड - १ प्रजाप्रती - कुंभार म्हणून ओळखले जातात. ते गुजरातेतून आत त्यांच्यातील पुष्कळजण स्वतःला गुजर-क्षत्रियांचे वंशज मानितात. अनेक उपटोळ्या आहेत. त्या परस्परांशी लग्न करित नाहीत. अe राजस्थानातून मध्यप्रदेशमार्गे खानदेशात आलेले आहेत. एक " आंध्रातून आलेले आहेत. लिंगायत-कुंभार कर्नाटकातून आलेले ६ सर्वांपेक्षा निराळे असणारे मराठा-कुंभार वांशिक दृष्टीने देश आह्मण, देशस्थ यजुर्वेदी यांच्याशी पूर्णपूणे एकरुप झालेले आ अर्थ हा की, आपण ज्या कुंभारांच्या पोटजाती मानितो, ते कुंभार भागच नाही. कुंभार' या नावाची कोणतीतरी मोठी जात फुटून ६ १५४ भार म्हणून प्रामुख्याने नऊ भार हे लाड - कुंभार, जरातेतून आलेले आहेत. वशज मानितात. त्यांच्यात हात. अहीर-कुंभार आहेत. एक गवंडी-कुंभार 1 आलेले आहेत. या ने देशस्थ ऋग्वेदी झालेले आहेत. याचा ते कुंभार जातीचे फुटून हे तिचे || संस्कृती ।। | तुकडे झालेले नाहीत; तर वेगवेगळ्या गटांचा समुच्चय 'कुंभार' या नावाने एकत्रित झालेला आहे, हेच महार, ब्राह्मण, सोनार यांनाही लागू आहे. जाती फुटून पोटजाती बनलेल्या नाहीत, तर एकच धंदा करणारी आपापले स्वयंपूर्ण गट असणारी माणसे विचारात घेताना जाती बनलेल्या आहेत. म्हणून इरावती कर्वे ज्यांना आजवर पोटजाती मानित गेले, त्यांना जाती मानितात, व ज्यांना आजवर जाती मानले गेले, त्यांना जातिसमूह मानितात. आणि जातींची व्याख्या करिताना सोयरे आणि भावकी मिळून जात, कुटुंबाचा जी हा दुहेरी विस्तार असतो त्यात नात्याच्या परिघात येऊ शकतील असा गट म्हणजे जात, - अशी मांडणी त्या करतात. | सत्याचे खरे स्वरूप. असेच असते की, ते सांगितल्याबरोबर पटते. इतके ते उघड असते; फक्त आजवर लक्षात आलेले नसते. उरलेल्या तात्त्विक चर्चा अशा रितीने पकडलेल्या सत्यातील अनुस्यूत असणारे धागेदोरे उलगडून सांगण्यासाठी असतात. कुटुंबात माणसे नात्यांनी जोडिलेली असतात. हे असे सांगितल्याबरोबर चटकन जाणवणारे तत्त्व आहे. आई, बाप, बहीण, भाऊ ही जन्माच्या नात्याने जोडलेली असतात; आणि सुना, जावई, जावा, भावजयी लग्नाच्या नात्याने जोडलेली असतात. जन्माची नाती आणि सोयरपणाची नाती यांचे कुटुंब बनते. यातील दोन भाऊ, त्यांची मुले, त्यांची मुले असा विस्तार पाहिला, म्हणजे भावकी असते. प्रत्येकाच्या बायका आणि प्रत्येकाचे मेहणे यांचा विस्तार पाहिला, म्हणजे सोयरे असतात. जवळचे, दूरचे, सर्व भावकी आणि सर्व सोयरे मिळून एक जात तयार होते, | वाढलेले कुटुंब ही इरावतींनी जातींची व्याख्या केलेली आहे. | आपल्या परिघात विवाह करणा-या मंडळींची एक जात ही कल्पना '९त केली, म्हणजे पुढच्या अनेक कल्पना स्पष्ट होऊ लागतात. जे टोळ्याटोळ्यांनी आले. त्यांच्या टोळ्यांचे तुकडे जातींमध्ये विखुरले गेले आहेत; म्हणून भिन्नभिन्न जाती वंशाच्या दृष्टीने जवळच्या वाटतात आणि एकाच जातीचे मानिले जाणारे पण विवाह अशक्य असणारे गट वंशाने भिन्न वाटतात. देशस्थ ब्राह्मण हेही ऋग्वेदी, कोकणस्थ ब्राह्मण हेही ऋग्वेदी. पण १५५ ।। संस्कृती ।। रातींची | ते वंशाच्या दृष्टीने परस्परांपेक्षा निराळे आहेत. कोकणस्थ ब्राह्मण आणि कोळी, देशस्थ ब्राह्मण, महार आणि कुंभार वंशाच्या दृष्टीने एकमेकांना जास्त जवळचे आहेत. काही जाती फार मोठमोठ्या म्हणजे पन्नास-पन्नास लक्ष लोकसंख्येच्या आढळतात. रजपूत आणि मराठा या जाती अशा आहेत. अशा प्रकारच्या मोठ्या जातींची रचना अनेक वंशांचे तुकडे क्रमाने एकत्र जमत एकमेकांत मिसळतात व जात निर्माण होतेही. या मोठ्या जातींना कोणतीही वांशिक सलगता असण्याचा संभव नाही. एका टोळीचे अन तुकडे होणे ही एक प्रक्रिया; अनेक तुकडे एकात एक मिसळून जाण । दुसरी प्रक्रिया; टोळ्यांचे तुकडे टोळ्या याच अवस्थेत राहणे ही तिसरा प्रक्रिया; आणि दर चारपाचशे वर्षांनी नव्या टोळ्यांचे आगमन ही आणखी एक प्रक्रिया. या सगळ्याच प्रक्रिया हिंदुस्थानात एकावेळी चालू असता कारण जेते आपली व्यवस्था लादीत नाहीत. म्हणून व्यवस्थांचा अन तसाच शिल्लक राहतो. हिंदुस्थानात भेदांची विविधता आहे, जात विविधता आहे, चालीरितींची विविधता आहे, याचे महत्त्वाचे कारण है। कुणाच्या समाजरचनेत जाणीवपर्वक हस्तक्षेप केला नाही, हे आहे." जातींची ही कल्पना स्वीकारली, म्हणजे वर्षांपासून जाती व जाता। पोटजाती या दोन्ही कल्पनांचा खोटेपणा स्पष्ट होऊ लागतो. मागासलेपण कुणी कुणाला गुलाम करण्यातुन निर्माण होत नाel: एकमेकांच्या व्यवहारात हस्तक्षेप न करिता आपापले परंपरा टिकविण्यातून निर्माण होते, हा याचा निष्कर्ष आहे. यामुळे पुढचा रस्ताही स्पष्ट होतो. तो रस्ता जीवनाचे आधनिकीकरण करून एकजीव करण्याचा आहे. परस्परांनी एकमेकांवर तुम्ही आम्हाला केले, असा आरोप-प्रत्यारोप करण्याचा नाही. । | आजच्या राजकीय नेत्यांना सामाजिक शास्त्रांनी उपलब्ध ज्ञान तपशिलाने समजावून सांगण्याची गरज यामुळे मला । लागते. एक शतक ब्राह्मणांनी लादलेल्या गुलामगिरीच्या विरु १५६ परंपरागत जीवन • यामुळे पुढचा प्रगतीचा ण करुन समाज आम्हांला गुलाम ब्ध करून दिलेले ॐ मला जास्त वाटू या विरुद्ध फुकट || संस्कृती ।। आरडाओरडा करण्यामध्ये गेलेले आहे. ही आरडाओरड मागासलेल्यांना विकासाच्या शक्यता मोकळ्या करण्यास फारशी उपयोगी पडली नाही; आणि ब्राह्मणांचे वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात कमी करण्यासही उपयोगी पडली नाही. खेड्यांतून ब्राह्मण बाहेर पडला, म्हणजे गुलामी संपत नसते. शहरात चालणारा प्रत्येक कारखाना ज्या तज्ज्ञांच्या हाती असतो, ते तज्ज्ञ समाजाचे सूत्रधार असतात. हा कारखाना खेड्यांची जी लूट करीत असतो, त्याना दरिद्री करित असतो, ते बंद पाडणे हे खेड्यांच्या हातीही नसते जणि हिताचेही नसते. पोथ्यांतली तत्त्वज्ञाने समाजव्यवस्था निर्माण करित 7सतात. समाजव्यवस्था स्वःतला पोषक तत्त्वज्ञाने निर्माण करतात. ही तत्त्वज्ञाने पोथ्यांमध्ये लिहून ठेविलेली असतात. ब्राह्मणांच्या पोथ्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करतात. त्या पोथ्यांच्या विरुद्ध आक्रोश करून गुलामगिरी संपत "त. गुलामगिरी हा संरजामशाहीचा भाग असतो. जीवनाचे आधनिकीकरण करून ज्या वेगाने आपण पुढे जातो, त्या वेगाने गुलामगिरी संपत असते. गुलामगिरीचा शेवट नवे शिक्षण, नवे उद्योग, उत्पादनात वाढ, न्याय्य वाटप इत्यादींमुळे होतो, निवडणुकीत तो अमका किंवा तमका निवडून ला अथवा पडला, यामुळे होत नसतो. | राजकारणाच्या सोयी गृहित करून जातिव्यवस्थेचे वर्णन करण्याचे एक 3 संपलेले आहे. समाजघटनेचा शास्त्रीय अभ्यास म्हणून जातिव्यवस्थेचे वर्णन करण्याचे नवे युग सुरू होत आहे. येथे आता प्रत्येक कल्पना करिताना " नव्या पुराव्याच्या संदर्भात तपासून घ्यावी लागेल. खरोखर, परंपरेने •ला आर्य समजणारे लोक कोण होते? उत्तरेकडून इंडो-युरोपियन भाषा वालणारे जे लोक आले, ते आणि त्यांचे वंशज तितकेच आर्य होते, की "ता आर्याची व्याप्ती जास्त होती? संस्कृति-संपर्क ही एक चमत्कारिक रचनेची चौकट न गोष्ट असते. आपापली समाजरचनेची चौकट, कुटुंबचन डता सर्वजण हिंदुधर्मात आले. स्मृतींचे ग्रंथ त्यांना नवा कायदा देत प्हते; असलेला कायदा फक्त स्पष्ट करीत होते. परिणाम असा दिसतो की, भारताच्या विस्तीर्ण प्रदेशात भिन्नभिन्न प्रदेशांत धर्म एक असला तरी कुटुंबरचना १५७ ।। संस्कृती ।। ताभ्दव आहेत. शस्त्राचे निराळी असते. भारतात नवे संप्रदाय निर्माण झाले. लोक जुना धर्मसंप्रदाय सोडून नव्या धर्मसंप्रदायात गेले, ते आपली कुटुंबरचना घेऊन गेले. म्ह" एकाच प्रदेशात भिन्नभिन्न धर्मसंप्रदायांत चालीरिती त्याच आढळतात. सगळे स्वतःला 'आर्य' म्हणवू लागतात. वैदिक तर आर्य असतातच, पण वास" आर्यसत्य सांगतात. या 'आर्य' शब्दापासून 'आजा' हा नातेवाचक बनलेला आहे. हा नातेवाचक शब्द गुजराती, उडिया, मराठी या मध्यभार वातावरणात आहे. कन्नड, तुळू, बंट, गोंडी, संथाळ, मंडारी दक्षिणी व पुत्र वातावरणात आहे. मात्र नेमका तो उत्तरेच्या भाषांमध्ये शिल्लक नातेवाचक शब्द घेतले, तर तमीळमध्ये पन्नास टक्के शब्द संस्कृत आहेत. आदिवासीयांचे पन्नास टक्के शब्दही संस्कृतोभ्दव आहत. विजय संस्कृती लादीत नसल्यामुळे जातीजातींच्या, प्रदेशाप्रदेशांच्या ११ त्याच शिल्लक राहतात. पण संस्कृतिसंपर्क चालू असल्यामुळे ना शब्द, धर्म, देवतां, तत्त्वज्ञाने हे मात्र सगळा प्रदेश व्यापतात. त वसतीस्थान व त्यांचे गाभ्याचे विभाग अशा उत्तरप्रदेशात चाळीस टप . लोकसमूह डोंब व चांभार असतो. आणि जेथे ब्राह्मणही द्रविडव तेथे अस्पृश्यता अधिक क्रूर रूप धारण करित असते. अमक्याना गलाम केले. या ढोबळ सत्राचा त्याग केल्याशिवाय भारतीय स्वरूपच सांगता येणे कठीण आहे. कारण ती मुलतःच एकमेका न करिता सहस्त्रावधी वर्षे जुनाटपणा टिकवीत नवी भर घा प्रवृत्तीतून निर्माण झाली आहे. जातिव्यवस्थेचे बृहत्तर कुटुंब हे जे स्वरूप इरावतीबाईंनी रगाव त्याच्या संदर्भात त्यांनी आणखी एक मोठा मार्मिक उल्लेख करा' माणसाची कळप करून राहण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती le: अमेरिकेसारख्या आधुनिक देशांतसुद्धा आढळ असा चमत्कारिक ६ तेथे जातिव्यवस्थेचे मूळरूप दिसू लागते. अमेरिकेत असलेले चीन, ज्यू, इटालियन, जर्मन, आयरिश, प्रोटेस्टंट, कॅथॉलिक, डिसेंटस " आपआपल्या कळपांत विवाह करिताना दिसतात. असल्या प्रकारे रातेवाचक तात. ते आर्यांचे मूळ | चाळीस टक्क्यांपर्यंत भणही द्रविडवंशाचे आहेत, त. अमक्यांनी तमक्यांना तीय संस्कृतीचे मेकांत हस्तक्षेप | भर घालण्याच्या बाईनी रंगविलेले आहे, उल्लेख केलेला आहे. प्रवृत्ती आहे. तिचा कारिक होतो की, लले चीनी, जपानी, डसेटर्स हे सामान्यत्वे प्रकारच्या कळप १५८ ।। संस्कृती ।। करून राहण्याच्या प्रवृत्तीला संप्रदाय आणि भाषा यांचे आधार असतात. असे कळप समाजात वेगवेगळ्या प्रमाणात बनतच जातात. सुधारणांच्या कार्यक्रमात सामाजिक गुलामगिरी नष्ट करता येते; व्यक्तीव्यक्तीचा निराळा पिंड विकसीत झाला, म्हणजे वंशपरंपरागत धंदेही संपतात. जीवनाच्या आधुनिकीकरणात विषमतेचे प्रमाण कमी होते; स्वातंत्र्य व न्याय वाढतो. आधुनिक सरकारे व आधुनिक शिक्षण विचारांचा आणि वर्तनांचा पुष्कळच मोठा सारखेपणा निर्माण करतात, तरी त्यामुळे कळप करून राहण्याची प्रवृत्ती संपत नाही; कळपांचे प्रकार बदलतात. इरावतींच्या समाजशास्त्रीय लिखाणाचे सामाजिक परिणाम दूरगामी आहेत. समाजशास्त्रातील एका पायाशुद्ध शास्त्रीय, भूमिकेचा आरंभ करणारे हे चिंतन आहे, आणि हे सारे. प्रायः इंग्रजी भाषेतील ग्रंथामधून आहे, म्हणून हा विस्तार करणे भाग पडले. समाजशास्त्रीय लिखाणाच्या मानाने इरावतीबाईंचे रामायण-महाभारतावरील लिखाण पुष्कळसे फुटकळ आणि तुटकतुटक असे आहे. त्यातल्या त्यात महाभारत हा ग्रंथ तर त्यांचा आयुष्यभराचा साथीदार होता. भारतीय नातव्यवस्था तपासण्यासाठी म्हणून १९५० च्या आसपास सगळीच उपलब्ध चिकित्सक आवृत्ती त्यांनी वाचलेली होती. त्याआधी आणि त्यानंतर अनेक वेळा त्यांनी महाभारताची पारायणे केलेली होती. महाभारताचा शास्त्रीय अभ्यास करत असताना महाभारतात त्यांनी पुष्कळदा आपले स्वतःचे जीवन वाचण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील काही कथांना आपल्या कल्पनेप्रमाणे थोडी नवी जोड देण्याचा काही वेळा त्यांनी प्रयत्न केला. वातूनच 'गांधारी' सारखा त्यांचा ललितलेख निर्माण झालेला आहे. 'द्रौपदी व लेखाला त्यांनी शेवटी जी पूस्ती जोडली आहे, ती अशाच प्रकारची लत भर आहे. या 'द्रौपदी' च्या पुस्तीवरूनच त्यांचे आणि माझे एकदा कडाक्याचे भांडण झाले होते. 'युगान्त' च्या प्रस्तावनेत नाव न घेता या भांडणाचा उल्लेख बाईंनी केला आहे. द्रौपदीवर लिहिताना बाईंनी अशी कल्पना केली की, द्रौपदी भूमीवर पडल्यानंतरसुद्धा चटकन मेली नाही. आसन्नमरण अवस्थेत जीवनमत्यच्या सीमेवर द्रौपदी पडलेली असताना १५९ || संस्कृती ।। खुरडत - खुरडत त्याच अवस्थेत असणारा भीम द्रौपदीजवळ आला. या ठिकाणी द्रौपदीच्या तोंडी, ‘भीमा, पुढच्या जन्मी तू थोरला भाऊ हो,' असे वाक्य आहे. इरावतीबाईंना कल्पना नसणारा अर्थ या वाक्यातून मला जाणवला. मी या वाक्याचा अर्थ द्रौपदीने भीमाला, 'स्वतःचा थोरला भाऊ हो,' असे म्हटले आहे, हा केल्यामुळे इरावतीबाईंच्या सुसंस्कृत हिंदू मना अतीव दुःख झाले. त्या बोलताना मला रागारागाने म्हणाल्या, “ज्याच्या जवळ पलंगावर आपण उपभोगासाठी झोपलो, तो पुढच्या जन्मी आप थोरला भाऊ व्हावा अशी अपेक्षा करणे, तसे सुचविणे हेही फार अभद्र औe: या दुःखातूनच त्यांनी आपले मूळचे वाक्य बदलले व 'पाच पाडवा थोरला भाऊ हो,' अशी सुधारणा केली. शेवटी हे काल्पनिक ठिकाण आहे. बाईंना जे काही म्हणावयाचे असेल, ते त्यांनी खुशाल म्हणावे. मग अजूनही असे वाटते की, भीमाच्या दुर्दैवाच्या दृष्टीने शेवटी भीमाला थोरला भाऊ हो, म्हणावे हाच दुर्दैवाचा कडेलोट आहे. " भावाबहिणींची लग्ने आर्यवंशालाही जुनी नव्हती आणि भारतीय आय अगदीच अपरिचित अशी नव्हती. इजिप्तच्या फारोहाच्या व भावाबहिणींची लग्ने सतत होत होती. बौद्धांची परंपरा एक चालान समजून घ्यावयाची, तर भावा-बहिणींची लग्ने त्यांनाही परिचित है" संस्कृतीत भावा-बहिणींची लग्ने सर्रास होतात, तेथे या जन्म आवडता नवरा म्हणजेच भाऊ पुढच्या जन्मीही थोरला भाऊ म्ह व्हावा, ही अपेक्षा फार विलक्षण नव्हती. भावानाविष्कार चा" संदर्भात होतात, हे बाईंचेच म्हणणे होते. पण मी मात्र अर्थ का मुद्दा नजरेसमोर घेतलेला नव्हता. मी दुर्दैवाच्या संदर्भात विया होतो. भीमासारख्या मानी, पराक्रमी, परुषाला धर्मराजासारखा भाऊ हे त्याचे एक दुर्दैव होते. या भीमाचा जीव द्रौपदीमध्ये गुंतला होत जेव्हा द्रौपदीवर संकट आले, जेव्हा तिची मानहानी झाली, त्यासतापाने बेभान झाला असेल, तर तो भीमच, द्रौपदीच्या कमळाच्या इच्छेसाठी यक्षराक्षसांशी लढला असेल, तर त द्रौपदीसाठी हा भीम झुरत होता, तिचे स्वतःचे मन मात्र नित्य " साशी लढला असेल, तर तो भीमच. ज्या ही परिचित होती. ज्या पानाविष्कार चालीरितींच्या अर्थ करिताना हा ति विचार करीत रखा भाऊ असावा, ये गुंतला होता. जेव्हा • त्या-त्या वेळी या एका सुगंधी १६० नित्य अर्जुनाच्या । संस्कृती ।। भोवती घोटाळत होते, जिच्यावर आपले जिवापाड प्रेम असावे, ती स्त्री आपली नाही, हे भीमाचे दुसरे दुर्दैव होते. मृत्युच्या सीमेवर फक्त भीमच खुरडत खुरडत द्रौपदीकडे आला. त्यावेळी द्रौपदी अर्जुनाच्या चिंतनात गढलेली होती. आपली नित्य काळजी वाहणारा प्रेमळ भीम आपला भाऊ असावा, असे जर द्रौपदीला या शेवटच्या प्रसंगी वाटले, तर तो भीमाच्या दुदैवाचा कळस होता. या संदर्भात मी तो अर्थ लाविलेला होता. आपली काळजी घेण्यास मात्र प्रतिक्षणी भीम हवा, आणि प्रेमासाठी अर्जुन हवा, ही द्रौपदीची इच्छा मला भीमाच्या बाजूने विलक्षण करुण वाटली. बाईंना मात्र असल्या प्रकारचे विषारी दुःख फारसे आवडत नव्हते. त्यांनी मृत्युच्या सीमेवर शेवटी धर्मविदुरांची भेट घातली आहे. गांधारी-धृतराष्ट्रांचा समझोता. करून दिला आहे. भीमाला एक नवा विजय दिला आहे. ( ललितकथेचे शेवट कसे करावयाचे, यावर फारसा वाद करण्याचे कारण नाही. तरीही महाभारत हा बाईंचा जीवनसाथी होता, रामायणाचे तितकेही स्थान त्यांच्या जीवनात नव्हते. रामायण हे त्यांच्यासाठी हातात न सापडणारे स्वप्न होते. रामायणातील सीता रामाने त्यागिली असेल, तर तो बाईंच्या रागाचा विषय असावा, यात नवल काहीच नाही. पण ही सीता-रामाने त्यागिली नसेल, तरी बाईंचा स्वप्नभंग होत होता. रामायणावरचे त्यांचे लिखाण तर महाभारतापेक्षाही तुटक आहे. महाभारतातील विशाल पात्रसृष्टीपैकी अवघ्या नवांवर त्यांनी लिहिले आहे. त्यात बाईंचे मन ज्या नायकाभोवती घाटाळत होते, तो नायक अर्जुन नाही. ज्या खलनायकाने महाभारत घडविले, तो दुर्योधन नाही. महाभारत हा केवळ कौरवपांडवांचा इतिहास नव्हता. त्यांच्याखेरीज शेकडो विलक्षण जिवंत अशा कथानकांनी महाभारताचा पट विणला गेलेला आहे. हास्य आणि शोक, रौद्र आणि बिभत्स, शृंगार जाण करूण, अदभुत आणि शांत अशा परस्परविरोधी सूत्रांनी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेने गुंफिलेला महाभारतरूपी पट एवढा अनंत आणि विशाल आहे की, त्या मानाने बाईंचे लिखाण पुष्कळच सुटेसुटे आणि तुटक वाटू लागत. संपूर्ण महाभारतावरचा एक प्रबंध म्हणून 'युगान्त' कडे पाहता येणे कठीण आहे. १६१ । संस्कृती ।। । महाभारतातील व्यक्तींच्या जीवनाकडे चिकित्सक सहानुभूतीने पाहण्याची परंपराच अगदी अलीकडे सुरू झालेली आहे. या पद्धतीचे जे ठळक महत्त्वाचे प्रयत्न झालेले आहेत, त्यांतला एक डॉ. नांदापूरकरांचा प्रयत्न आहे. तो काव्याच्या संदर्भात आणि पाच पर्वांच्याइतका मर्यादित आहे. नांदापूरकराना महाभारतातील प्रसंग प्रक्षिप्त ठरवून गाळण्याची सोय नव्हती. दुसरा असा महत्त्वाचा प्रयत्न दुर्गा भागवतांच्या लिखाणात आहे. मात्र दुर्गाबाई महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीला चिकित्सकपणे बांधून घेण्यास तयार नाहीत. तिसरा प्रयत्न इरावतीबाईंचा आहे. जे चिकित्सक आवृत्तीने टाळून दिले आहे." तर इरावतीबाईंनी टाळलेले आहेच, पण जे चिकित्सक आवृत्तीने स्वीकार आहे, त्यातलाही स्वतःला प्रक्षिप्त वाटणारा भाग त्यांनी सोडून दिला आहे, पण स्वतःच्या मनाशी महाभारताच्या पात्रांची काही संगती लावण्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इरावतींचा हा प्रयत्न शेवटचा आणि नि आहे, असे म्हणणे बालिशपणाचे होईल. कारण महाभारताच्या एकेका पनि शक्यतांचे अर्णव भरलेले आहेत. महाभारत हे नुसते महाकाव्य न दोन हजार वर्षे भारतीय महाकाव्यांना पुरून उरलेला तो महासमुद्र महावृक्षाच्या एकेका फांदीवर माघ, कालिदास आपली घरटी बा'

झालेले आहेत. भारताला दिव्यता मिळाली आहे.

तरीही इरावतीबाईंचे विवेचन अतिशय महत्त्वाचे आणि मौलिक , यात वाद नाही. विशेषतः भीष्म, कर्ण आणि कृष्ण यांच्या जीवना संगती इरावतीबाईंनी लाविलेली आहे, ती विचारांना नव्या दिशा आहे. त्यातही कर्ण आणि भीष्म या व्यक्तिरेखांच्या बाबतीत तर इराव लिखाण विवेचनाची सगळी दिशाच बदलणारे ठरणार आहे. ना काळापासून कर्ण हा नायक आहे. दुर्दैवाचा प्रतिनिधी म्हणून, धीरोदत्त नायक म्हणून कर्णाकडे भासापासून आजपर्यंतच्या ललितलेखकांनी पाहिलेले आहे. आधुनिक काळात मूळची दुर्दैवी, म्हणून आकलन केली गेलेली व्यक्तिरेखा नव्याने दलितांच्या 3 प्रतिनिधीही ठरली. कर्णाने इंद्राला कवचकुंडले दान केली होती. पण १६२ महाकाव्य नव्हे, तर अमर जीवनाची जी व्या दिशा देणारी 1 तर इरावतींचे हणून, शोककथेचा जपर्यंतच्या अनेक 2ळात मूळची दुर्दैवी, उदात्त शांच्या दुःखाची यामुळे ।। संस्कृती ।। कर्णाचे तेज अधिकच दिव्य झाले होते. इरावतीबाईंनी कर्णाच्या मूर्तीतील सगळे प्राणतत्त्व हिरावून घेतलेले आहे. इरावतीबाईंच्या दिशेने कर्ण या व्यक्तिरेखेचा अतिशय तपशीलवार विचार प्राचार्य अ. दा. आठवले यांनी केला आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा अनुवाद करण्याची गरज नाही. त्या मानाने भीष्माविषयीचे बाईंचे विवेचन सर्वस्वी नवे आहे. आजतागायत या संदर्भात भीष्माचा विचार कुणी केला नव्हता; आणि बाईंनी तो विचार केला आहे. त्या विचाराचा मार्मिकपणा आणि चपखलपणा इतका मोठा आहे की, एकदा भीष्म या व्यक्तिरेखेचे बाईंचे स्पष्टीकरण वाचल्यानंतर पुन्हा दुसरे काही वाचावे, असे वाटत नाही. सर्वांच्याच समोर भीष्म हा प्रश्नचिन्ह म्हणून उभा असतो. भीष्माने पित्याचे सत्यवतीशी लग्न व्हावे, *णून बह्मचर्य पत्करले. गादीचा हक्क सोडला, त्याचवेळी भीष्माला राज्यही सोडता आले असते, पण कुरुवंशाच्या राज्यरक्षणाची जिद्द मात्र भीष्म सोडू शकला नाही. सत्यवतीशी पित्याचे लग्न लावून दिल्यानंतर पनात जावयाला भीष्माला हरकत नव्हती. सत्यवतीची मुले लहान असोत, नाडा असोत, राज्य त्याचे नव्हते. त्याचा त्या राज्याशी संबंध नव्हता. शंतनु पारल्याचे निमित्त करून राज्यरक्षणासाठी भीष्म पुन्हा थांबला. विचित्रवीर्याचे लग्न झाल्यानंतर भीष्माला वनात जाता आले असते. पण तो पुन्हा थांबला. ईला गादीवर बसविल्यानंतर तो वनात जाऊ शकला असता; पण तरीही नाम थांबला. निदान कौरव-पांडवांमध्ये जेव्हा राज्याची वाटणी झाली, हा अंबा-अंबिका आणि सत्यवती वनात गेल्या, तेव्हा त्यांच्याबरोबर भीष्म रात जाऊ शकला असता. तेही घडले नाही. राज्य सोडून वनात जाणे झाला जमलेच नाही. त्याला राज्यलोभ नव्हता, सत्ता गाजविण्याची "९पिकाक्षा नव्हती, सुखाचा मोह नव्हता; दाहक पराक्रम आणि दाहक ग्य या तळपत्या सूत्रांनीच भीष्माच्या जीवनाचे वस्त्र घट्टपणे विणलेले होते. त्यात तडजोडीला जागा नव्हती. तरीही भीष्म राज्य मात्र सोडू शकला नाही. हस्तिनापूरच्या राज्यात राहिलेला भीष्म त्याला जे न्याय्य वाटत होते, जे उचित वाटत होते. त्याचेतरी संरक्षण करू शकला काय? १६३ । संस्कृती ।। ३ काही तो कौरवांना द्यूतापासून परावृत्त करू शकला नाही, द्रौपदीचे वस्त्रहरण थांबवू शकला नाही. कौरवपांडवांचे युद्ध त्याला टाळता आले नाही. दाहक वैराग्य आणि पराक्रम असणारा भीष्म स्वतःच्या जीवनात विफल राहिला; चांगुलपणाच्या रक्षणातही विफल राहिला; अशिवाच्या विरोधातही विफल राहिला; संपूर्ण जीवनाचा आढावा घेताना असे दिसते की, पापाच्या बाजूने उभे राहिलेले हे निष्कलंक पुण्य सर्वस्वी विफल झाले आहे. भीष्माचे जाव' जणू विफल होणेच भाग होते; कारण तो एक शापित जीव होता. शामा भाग म्हणून मृत्युलोकात राहणे त्याला भाग होते. शिक्षा म्हणून वाटया" आलेले जीवन वाटेल तेव्हा संपविणे भीष्माला शक्य होते, कारण " इच्छामरणी होता. पण इच्छामरणाचा वर भीष्माने आपले शापित कमी करण्यासाठी वापरला नाही, तर तो वाढविण्यासाठी वापरला. " शाप म्हणून जे वाट्याला आले, ते दैव म्हणून पार पाडताना दुसर । चांगले घडण्याचा संभवच नव्हता. ही इरावतींची भूमिका केवळ न स्पष्टीकरण करीत नाही, तर व्यासांच्या प्रतिभेने विसाव्या श जाणवणा-या अर्थशून्यतेलाही स्पर्श केला, ह्याची जाणीव करून दे: खरे म्हणजे इरावतीबाई महाभारतावर लिहू लागल्या, म्हणजे त्या प्रमुख अपेक्षा भारतातील चित्रित झालेल्या समाजव्यवस्थेचा तपशील सा' असते. महाभारतातील समाजाचे बाईंनी केलेले वर्णन तर अधिक वाटणारे असे आहे. ते गरजेच्या मानाने फार स्थूल आणि पुष्कळ नको त्या दिशेने विचार करणारे असे झाले आहे. महाभारत करताना चिकित्सक आवृत्ती आपल्याला कुठे घेऊन जाते, या केला पाहिजे. तसा तो बाईंनी केलेला आहे. हस्तलिखित प्रतीच्या अभ्यासावर आधारलेली ही चिकित्सक आवृत्ती स्थूलमानाने ३ 3.Jठव्या-नवव्या शतकातले महाभारत आपल्यासमोर ठेविते. सन एका पिढीने निर्णयसागरी निलकंठी आवृत्तीवर आधारलेले आपले महा" आकलन प्रक्षेप टाळन समारे नऊशे वर्षे मागे यशस्वी रितीने नल' यापुढचा प्रवास आता प्रत्येकाला कल्पनेने करावा लागणार. १६४ " ल्या, म्हणजे त्यांच्याकडून माणि पुष्कळ ठिकाणी भारताचा विचार घेऊन जाते, याचा विचार खत प्रतींच्या तौलनिक मोर ठेविते. संशोधकांच्या पले महाभारताचे 1 नेलेले आहे. १. गुप्तकाळात । संस्कृती ।। महाभारतात पडलेली भर, गुप्तकाळापूर्वी भृगूनी आणि शैव-वैष्णव संप्रदायांनी महाभारतात टाकलेली भर, सफाईने बाजूला काढीत इ. सनाच्या पूर्वी, भासाच्या पूर्वी महाभारताचे जे रूप अस्तित्वात असेल, त्याची कल्पनेने ओळख करून घ्यावी लागते. महाभारतकालीन समाज, म्हणजे या कल्पनेतल्या महाभारतात जाणवणारा समाज; लिखित चिकित्सित आवृत्तीत म्हणजे आठव्या-नवव्या शतकात जाणवणारा समाज हे महाभारताचे खरे रूप नव्हे. | इरावतीबाईंना भारतीय समाज आणि महाभारतात असणारा एका युगाचा अत सांगताना हे भान नेहमीच राहिलेले आहे, असे नाही. त्या पुनःपुन्हा गुप्तकालीन महाभारताच्या घटना 'युगान्त' चे चित्रण करण्यासाठी म्हणून वापरतात. महाभारतात जे युग संपलेले आहे ते बुद्धपूर्व युग आहे, बुद्धोत्तर युग नाही. चिकित्सित आवृत्तीच्या आधारे बाईंनी जो समाज रंगविलेला आहे, त्याचे चित्र मोठ्या प्रमाणात गुप्तकालीन समाजाशी मिळते जुळते असे आहे. बुद्ध पूर्वकालीन समाजाचे दर्शन घेण्याला हे त्यांचे विवेचन फारसे उपयोगाचे नाही. पण या विवेचनात त्यांनी नोंदविलेल्या दोनतीन बाबी विचारात घेण्याजोग्या आहेत. बाई म्हणतात, "स्त्रीवर बलात्कार झाला, तर पूवीच क्षत्रिय तिला टाकून देत नसत." (युगान्त, पृ. २४९) बाईनी हे मत कशाच्या आधारे दिले, हे मला पामराला तर समजणे शक्यच नाही, पण या क्षेत्रातील कोणत्याही तज्ज्ञाला ते समजेल, असे वाटत नाही. कारण भारतीय पाड़मयात बलात्कारकथा नाहीतच. उतथ्य ममतेशी समागम मागतो; पण | वलात्कार नव्हे. कारण ममतेलाही त्याचा संग मागण्याचा अधिकार जातात. त्या कमारिका असतील, "प आहे. वेळोवेळी बायका पळविल्या जातात. त्या कुमारिका असतील, 7 पळविणारे त्यांच्याशी लग्ने करितात. हा बलात्कार नव्हे. त्या विवाहित | ल तर, भ्रष्ट होण्यापूर्वी सुटतात. येऊन जाऊन बलात्कार उदाहरण महाभारतात उपरिचर वसूच्या कथेच्या निमित्ताने आलेले | ती कथा उघड रूपकात्मक आहे. उलट अंबेची कथा मात्र असे सांगते की, पळविली गेलेली स्त्री जरी शुद्ध असली, तर जात नसे. १६५ । संस्कृती || बाईंनी भगवद्गीतेविषयीसुद्धा अशीच अंदाजाने मते दिलेली आहेत. त्या म्हणतात, भगवद्गीता आज जशी आहे, त्या स्वरूपात ती पूर्वी नव्हती. पुढच्या पुढच्या अध्यायांत जेथे कृष्णाचे देवपण गृहीत केलेले आहे, तो भाग नंतरचा समजावा. गीतेतील भक्तीमार्गी भाग नंतरचा आणि उरलेला भाग आधीचा, ही भूमिका यापूर्वी अनेकांनी घेतलेली आहे. पण ती कधीच कोणाला धडपणे मांडिता आली नाही. कारण गीतेच्या पहिल्या अध्यायात कृष्णाला ‘माधव' म्हटले आहे, 'अच्युत' म्हटले आहे, 'केशव' म्हटले आ 'गोविंद', 'मधुसूदन’, ‘जनार्दन' ही कृष्णाची नावे पहिल्या अध्यायाताया आहेत. दुस-या अध्यायात पुन्हा 'मधुसूदन', 'गोविंद', 'केशव' इत्यादी " आलेली आहेत. ज्या ठिकाणी कृष्णाला ही विशेषणे लावलेली आहेत, ठिकाणे फार जुनी म्हणता येणार नाहीत, हे उघडच आहे. श्री परात्पर परमेश्वर, परब्रह्म, आणि जगन्निर्माता जगत्प्रभू गृहीत का नंतरच गीतेच्या कोणत्याही अध्यायाची निर्मिती होते. भगवद्गीत". कोणतेही ठिकाण परमार्थाने पाहता भक्तीच्या कक्षेबाहेरचे नाही. ' भक्तिमार्ग सांगणारा मूळ महाभारतातील, पुढे अलौकिक मान्यता पाव पण प्रक्षेप आहे. बाई मात्र हे मान्य करण्यास तयार नाहीत. असल्या स्थूल विवेचनातसुद्धा एक अतिशय मार्मिक कल्पना मांडिलेली आहे. तिचा विचार एका समाजशास्त्रज्ञाचे मत म्हणून आहे. बाई म्हणतात, महाभारतात व भगवदगीतेत कृषी, वाणिज्य " गोरक्षण ही कर्मे वैश्याची असा उल्लेख आलेला आहे. पुढे कण अर्थी आणखी एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ब्राह्मण, ८ यांचे परिचारक म्हणजे सूत असा उल्लेख आहे. या उल्लेखाच्या चर्चा करताना बाई म्हणतात की, त्या वेळच्या सामाजिक चित्र सर्वसाधारण प्रजा होती. 'विश' म्हणजे सर्वसाधारण प्रजा ही कल्प दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. यजन-याजन, अध्ययन-अध्यापन ब्राह्मणवर्ग, लढणारा, राज्य करणारा क्षत्रियवर्ग, आणि उरलेला प्रजा म्हणजे वैश्य ही तीन वर्षांची कल्पना अनेक दृष्टींनी महत्त्व क कल्पना बाईंनी | म्हणून करणे भाग • वाणिज्य आणि नला आहे. पुढे कर्णपर्वात त्याच १. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य उल्लेखाच्या निमित्ताने जक चित्रात विशू ही ॥ ही कल्पना एका अध्ययन-अध्यापन करणारा १६६ उरलेली सर्व साधारण नी महत्त्वाची आहे. || संस्कृती ।। मुळात वेदही तीनच मानिले गेले. त्यापैकी यजुर्वेद हा क्षत्रियांचा वेद, सामवेद हा ब्राह्मणांचा वेद आणि ऋग्वेद हा वैश्यांचा वेद मानिला गेला. भगवद्गीतेत सर्व वेदांत सामवेद श्रेष्ठ असल्याचा जो उल्लेख येतो. त्यात प्राचीन काळाची समजूत गृहीत आहे, असे सर्वांचे मत आहे. गुणही जुन्या काळी तीनच मानले गेले. त्यांपैकी सत्त्व हा ब्राह्मणांचा गुण, रजस् हा क्षत्रियांचा गुण यांचे उल्लेख आहेत. तमस् हा वैश्यांचा गुण असे अनुमान करिता येईल. कोण एके काळी भारतीय आर्यांचा समाज फक्त तीन वर्षांचा होता, ही कल्पना समाजशास्त्राला धरून असल्यामुळे महत्त्वाची आहे. प्राथमिक समाजात समृद्ध असा व्यापारी वर्ग आरंभीच्या काळात असू शकत नाही. म्हणून जो शेती, पशुपालन करितो, नानाविध उद्योगधंदे करितो, असा एक सर्वसाधारण वर्ग जर गृहीत केला, तर आरंभीतरी समृद्ध व्यापारी त्या समाजात असण्याचे कारण नाही. प्रदेशवाचक 'विश्’ शब्द आणि राजाचे 'विशांपती' हे विशेषण आपल्याला याच ठिकाणाकडे घेऊन जाते. - म्हणजे कोणे एके काळी समाज तीन वर्षांचा होता; या तिन्ही वर्णाना पदाचा अधिकार होता; आणि तिन्ही वर्ण आर्यांचेच होते, असे म्हणावे लागल. या ठिकाणापासून मागे आणि पुढे असा दुहेरी प्रवास महत्त्वाचा जाह. त्रैवर्णिक समाजाच्या पुढे जावयाचे, तर 'शूद्र कोण?' हा प्रश्न उपस्थित होतो. या मुद्यावर पुराणे आणि स्मृतिग्रंथ यांची भूमिका अस्पष्ट जाह. कुंभार, लोहार, सोनार, सुतार, शिंपी, धोबी, रंगारी असे विविध धंदे णारे लोक शूद्र म्हणून गणावयाचे, ही एक परंपरा आहे. शूद्रांची ही ल्पना म्हणजे पुन्हा वैश्यांचीच कल्पना. भटकेपणा सोडून समाज स्थिरावत असताना आद्य काळात जे शेती, पशुपालन आणि वाणिज्य करणारे वैश्य ९त, ते स्थिर समाजाच्या विकासानंतर दोन गटांत विभागलेले दिसतात. का एक गट पूर्वीप्रमाणे वैश्य मानिला गेला. तो समृद्ध गट, या गटाचा तुकडा पुढे शूद्र मानिला गेला, असे दिसते. ही विभागणी नीट समजण्यासाठी " काही दुवे विचारात घेतले पाहिजेत. त्यांतला एक दुवा वाणिज्य हा आहे. आद्य शेतीप्रधान समाजात विकेंद्रीत उत्पादनपद्धती असते. अशा १६७ || संस्कृती ।। प्रकारची पद्धत ज्यावेळी असते, त्यावेळी उत्पादन करणारे हेच वस्तुविक्रेते असतात. कुंभारांनी चिखल करावयाचा, मडकी घडवावयाची, भाजावयाची आणि विकावयाची, गवळ्यांनी गायी पाळावयाच्या, चारावयाच्या आणि दूध विकावयाचे. विणकरांनी सूत काढावयाचे, विणावयाचे आणि विकावयाच; शेतक-यांनी नांगरावयाचे, पिकवावयाचे आणि धान्य विकावयाचे. त्यामुळे 'वाणिज्य' हा शब्द सर्व उद्योगधंद्यांचा बोधक आहे. समृद्धी आली, विकास झाला, म्हणजे उत्पादक व विक्रेते वेगळे होतात. ही ताटातूट झाली, म्हणी वैश्य आणि शूद्र एकमेकांपासून निराळे होतात. 'वाणिज्य' शब्दातील ही S दुवा लक्षात घेतला पाहिजे. | दुसरा एक दुवा आहे. क्षत्रियांच्या मालकीची शेती असे. त्यांच्या माल" गोधन असे, त्यांचे संगोपन करणारे व जमिनीचे छोटे-छोटे तुकडे करा" हे जे नोकर, कृषीवल आणि गवळी हे समृद्ध संस्कृतीत मोठ्या मालका बरोबरीला कधी बसू शकणार नाहीत. वैश्य समाजाचा तुकडा वय शूद्र असा पडतो, हा याचा अर्थ आहे. बाबासाहेब आंबेडकराना समाज दुभंगला आणि त्याचे क्षत्रिय आणि शूद्र असे दोन तुकडे पड' " भूमिका एका पुराणकथेच्या आधारे तपशिलाने मांडण्याचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांच्या डोळ्यांसमोर शूद्र म्हणताना गावाचे रक्षण के आणि गुन्हेगारांना शासन करणारे महार-मांगांचे आयुधोपजीवी समूह के हे समूह आमच्या स्मृतिकारांच्या समोर शूद्र म्हणून नाहीत. डोळ्यांसमोरचे शूद्र आयुधोपजीवी नाहीत. ते नानाविध उद्योगधद उत्पादक आहेत. पण शूद्राची आणखी एक कल्पना स्मृतिपुराणांमध्ये पसरलेला जा । कल्पना सेवेशी निगडीत आहे. दास, दासी, गुलाम यांना सेवेशिवाय उद्योग नव्हता. नृत्य करणे, भोग देणे, अंथरूणे टाकणे, काढण, *" सारवणे असल्या प्रकारच्या कामात वापरला जाणारा हा गुलामा होता. त्यातले काही जन्मदास होते. काही जिंकल्यामळे झालेल " होते, काही विकत घेतले गेलेले क्रीतदास होते, हे दास क्षत्रिया १६८ पडले. ही । ण्याचा प्रयत्न केला ये रक्षण करणारे

  • आयुधोपजीवी समूह आहेत.

वध उद्योगधंदे करणारे पसरलेली आहे. ही सैवशिवाय दुसरा कणे, काढणे, झाडणे, कल्यामुळे झालेले जितदास * दास क्षत्रियांकडे होते, । संस्कृती ।। ब्राह्मणांच्या सेवेत होते, वैश्यांकडे होते. गणिका, नर्तकी, कलावंत यातही क्रितदास होते. हा गुलामांचा वर्ग म्हणजे वरिष्ठ वर्णांची सेवा करणारा पण अनुत्पादक वर्ग होता. हा वर्गही स्मृतिकारांनी 'शूद्र' म्हणून घेतलेला आहे. तिन्ही वर्णाची सेवा करणे हा जेव्हा 'शूद्र' या शब्दाचा अर्थ असतो, त्यावेळी तो शूद्र अनुत्पादक असा परिचारक आहे. ज्या वेळी सर्व धंदेवाले शूद्र म्हणून ओळखले जातात, त्यावेळी तो उत्पादक असा प्रामुख्याने शेतकरी असणारा, पण इतरही छोटेमोठे धंदे करणारा असा बहुजनसमाज आहे. यांखेरीज ऋतिदासांच्या सेना होत्या. म्हणजे शूद्रांना लढण्याचेही काम करावे लागत होते, असे दिसते. दासांच्यामधून सैनिक केला गेलेला हा वर्ग म्हणजे शूद्राचा तिसरा थर आहे. पुराणे आणि स्मृती हे सारे गृहित करून सुव्यवस्थित पणन कधीच करीत नाहीत. कारण तत्कालीन ब्राह्मणांना समाजाचे पूर्ण चित्र व्यवस्थितपणे सांगण्याची गरज वाटलीच असेल, असे नाही. । पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णियांकडून पुढेच गेले पाहिजे, असे हा; तेथून मागेही जाता येईल. आणि मागे जावयाचे, जर लढणारे ब्राह्मण १ अध्यात्मतत्त्वज्ञानाची चर्चा करणारे क्षत्रिय असा एक प्रकार आपल्याला दिसतो. जनक, जनश्रुती, भीष्म हे असे क्षत्रिय आहेत. द्रोण, कृप, परशुराम यादा तसे ब्राह्मण आहेत. आदिवासी समाजात जो Priest King आपल्याला दिसतो. तेथपर्यंत नेणारा हा दुवा आहे. मंत्रवेत्ते, लढवय्ये आणि यज्ञयाग करणारे हा ब्रह्मक्षत्रियांचा एक गट आणि शेती करणारे, धंदे करणारे, कर र हा वैश्यांचा दुसरा गट, अशा व्दैवर्णिक रचनेपर्यंत आपण मागे जातो. जाऊन पहावयाचे, म्हणजे पशुपालन करणारे आणि लढणारे भटके अवर्ण लोक आहेत. पशुपालनाच्या अवस्थेतील एकवर्णीय समाज पुढे शेतीला न झाल्यावर स्थिर वसाहतीत व्दैवर्णिक होता. नंतर मंत्रवेत्ते व राजे हा " पडून तीन वर्ण होतात. शेवटी व्यापारी व धंदेवाला हा तुकडा पडून |" होतात. हे वर्णव्यवस्थेचे स्थल विकासक्रमाचे रूप उपलब्ध असलेल्या शव पुराव्यांच्या आधारे मांडिले पाहिजे, आणि ते मांडिताना ही नेहमीच "शाचा काल्पनिक विभागणी आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. 'विश' १६९ ।। संस्कृती ।। म्हणजे सर्वसाधारण प्रजा या इरावतींच्या सूत्राचा मी केलेला विस्तार आहे. एकीकडे हे प्रकरण शूद्र म्हणजे गुलाम, शूद्र म्हणजे अस्पृश्य या दोन अशास्त्रीय कल्पनांच्या विरोधी जाते; दुसरीकडे वर्णाची कल्पना भारतीय आहे, याकडे बोट दाखविते. बाईंच्या ठोकळ विवेचनात विचारांना दिशा देणा-या केवढ्या मोठ्या सुप्त शक्ती आहेत, याचा हा एक नमुना आहे. | येथून पुढे जावयाचे म्हणजे बाईंनी केलेल्या रामायणविवेचनाकडे वळाव लागेल. महाभारताच्या मानाने रामायणाचे ऐतिहासिक विवेचन ही अधिक फसवी गोष्ट आहे. महाभारत ज्याप्रमाणे प्राचीन काळापासून इतिहास म्हणून प्रसिद्ध आहे, तसे रामायण इतिहास म्हणून प्रसिद्ध नाही, ही पाहता गोष्ट. आणि महाभारताची जशी एक अलौकिक चिकित्सित आवृत्ती le: तशी विश्वसनीय चिकित्सित आवृत्ती रामायणांची नाही, ही दुसरी ग रामायण हा नेहमीच काव्याचा ग्रंथ राहिला. तो आकाराने भारतापेक्षा " पुष्कळ लहानच नाही, तर पुष्कळसा विस्कळीतही आहे. महाभारत अस्ताव्यस्त पसरलेला ग्रंथ असूनसुद्धा त्या मानाने कमी विस्कळीत रामायणातील विस्कळीतपणा महाभारतापेक्षा अधिक आहे ही गोष्ट पुष्य । चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कथा, उपकथ व्याख्याने, तीर्थयात्रा, तत्त्वज्ञान, संवाद पसरलेले आहेत, तसे राना" नाही. चोवीस हजार लोक आणि सात कांडे या व्यापात पसरलेली रामाय ही प्रामुख्याने एकच-एक कथा असल्यामुळे ती महाभारतापेक्षा जास्त वाटते. इरावतीबाईंनाही रामायणकथा अशीच रेखीव वाटली, पण वाटणे खरे नव्हे. महाभारताच्या दक्षिणी, उत्तरी आणि शारदा अ परंपरा जरी गृहित केल्या, तरी तिन्ही परंपरांत स्थूल मानाने पर्वस आहे. प्रत्येक पर्वातील कथाभाग ठराविक ठिकाणीच संपतो, आणि ° प्रतीत आढळणारे प्रक्षेप बाजूला काढले, तर सर्वत्र आढळणारे महा" कथानक जवळजवळ सारखे आहे. महाभारताला हा जो अखिल"" सारखेपणा आहे, तो रामायणाला नाही. स्थूलपणे रामायणाच्या दक्षिणी, उत्तर-पश्चिमी आणि पूर्व अशा तीन प्रत परंपरा आढळ"" परंपरांच्या आधारे रामायणाच्या मूळ संहितेची निश्चिती करणे बर" १७o ये रेखीव वाटली, पण रेखीव णि शारदा अशा तीन मानाने पर्वसंख्या तीच संपतो, आणि ठराविक रे महाभारताचे | रामायणाच्या उत्तर रा आढळतात. या करणे बरेच कठीण । संस्कृती ।। काम आहे. 'भरतमंजिरी' ही जरी काश्मिरातली असली, तरी भरतमंजिरीत उल्लेखिलेली महाभारतातील जवळजवळ प्रत्येक कथा दक्षिण भारताच्या टोकाला सापडणा-या महाभारतात असते. दक्षिणेकडील महाभारतात वाढावा पुष्कळ आहे हे जरी खरे असले, तरी तो वाढावा पुष्कळच नीटपणे चिमटीत धरून बाजूला फेकता येतो. तसे रामायणाचे नाही. रामायणातील एक तृतीयांश भाग दर प्रत-परंपरेत निराळा आढळत असल्यामुळे क्षेमेंद्राची रामायणमंजिरी' एका परंपरेच्या रामायणाचे सार जसे देते, त्याप्रमाणे सर्व परपरांना समान असणा-या रामायणाचे सार देईलच, याची खात्री नसते. | रामायणाच्या सात कांडांपैकी शेवटचे उत्तरकांड व पहिले बालकांड उत्तरकालीन प्रक्षेपांपैकी आहे, याविषयी जवळजवळ सर्व संशोधकांचे एकमत जाह. पण हे एकमत चिकित्सित आवृत्ती तयार करण्याला फारसे उपयोगी पडणार नाही. भवभूतीच्या उत्तररामचरिताचा विचार केला, तरी इ. सनाच्या जाडव्या शतकात उत्तरकांड होते, व ते चांगलेच प्रतिष्ठित होते, ही गोष्ट "ये करावी लागते. इ. सनाच्या सातव्या शतकातच उत्तरकांड प्रतिष्ठितपणे कबोडियापर्यंत जाऊन पोहोचलेले होते. हा पुरावा विचारात घेता उत्तरकांडाची प्रक्षिप्त आणि उत्तरकालीन मानिली, तरी ती फार नंतरची मानिता येणार नाही. गुप्तकाळात उत्तरकांड पुरेसे प्रतिष्ठित होते, असे गृहित से विचार करावा लागेल. रामायणाची सर्वात जुनी प्रत पंधराव्या "त्या मागची उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासून पुढे सापडणा-या पाचा खूप मोठा मजकूर परस्परभिन्न स्वरूपात देणा-या प्रतींच्या " अभ्यासाच्या आधारे जी चिकित्सित आवृत्ती संशोधकांना सिद्ध करावी लागेल, तीतून संशोधकांना एकमताने प्रक्षिप्त वाटणारे उत्तरकांड मात्र व ता येणार नाही. या उत्तरकांडाप्रमाणेच बालकांडाचाही फार मोठा | दिप्त असाच आहे. अयोध्याकांडाचे सर्व कथानक फार थोड्या | जाटापले जाते. तर त्या मानाने इतर कांडांना फार मोठा कालखड़ द्यावा लागतो. त्यातही उगीचच निष्कारण अशा ' पत. बालकांड आणि उत्तरकांड यांतील प्रक्षेप बाजूला सारून रामायणाचा विचार करावयाचा, तर तेही काम फार सो १७१ ही उगीचच निष्कारण अशी नव्या कथांची भर पडलेली आढळून येते. बालका ।। संस्कृती ।। भारतातील कथानक ज्याप्रमाणे अतिप्राचीन काळापासून ज्ञात आहे. म्हणजे पाणिनीलाही ज्ञात आहेतसे रामायणाचे नाही. रामायणाचे कथानक फार प्राचीन काळापासून ज्ञात नाही. पतंजलीच्या काळी या कथानकाला फार मोठे महत्त्व आले होते, असे मानता येणार नाही. ज्या शैलीत रामायणाची रचना आहेती शैली अभिजात संस्कृत काव्यातील काव्यशैलीशी मिळती-जुळती आहे. शिवाय, सर्व पौराणिक वाङ्मय आणि महाभारत यांना जसा सूतांचा आधार आहे तसा रामायणाला नाही. प्रतिष्ठा पुराणाची मिळालेला, पण सूतांचा आधार नसणारा एकमेव हिंदू ग्रंथ रामायण हा आहे. इ. सनाच्या पूर्वी दुस-या शतकाच्या नंतर क्रमाने रामायणाची प्रतिष्ठा वाढत चाललेली दिसते. हरिवंशपुराणाच्या निर्मितीपर्यंत रामायण हा ग्रंथ बराच प्रतिष्ठित झालेला होता. इरिवंशाचा काळ जर इ. सनाचे दुसरेतिसरे शतक घेतलातर फार दूर नाहीरामायणातील , भासापेक्षा हा काळ . कथांवर भासाची . हरिवंशपुराणात असणारी नाटके आहेतनलकूबर आणि रंभ यांची कथा जर विचारात घेतलीतर उत्तरकांडातील कथा , पुष्कळ हरिवंशकाळी प्रतिष्ठित झाल्या होत्य, असे दिसते. इ. सनाच्या पूर्वी दुस-या शतकापासून पुढच्या पाचशे वर्षात रामायणकथा एकाएकी महत्त्वाला चहून महाभारताइत प्रतिष्ठित झालेली दिसते. ज्या काळात ही घटना घडत होती, त्याच काळात त्रिपिटकांची रचना चालू होती. जतककथा या बौद्धांच्या अतिप्राच° कथा त्रिपिटकांच्या ग्रंथसमूहात समाविष्ट झालेल्या आहेत. या जातककथा रामायणात रामं आहे, सीत आहे. दशरथ आहे, पण रावण मात्र नाही: रामायणकथेत नुसते बालकांड, नाही कदाचित रामकथंत रावणच उपरा असण्याचा संभव आहे. उत्तरकांडच प्रक्षिप्त असणार , तर बौद्धांच्यां रामकथेबरोबर जैनांच्या रामकथेची, किंवा स्पष्ट तरं जैनांच्यां रावणेकथेची एक स्वतंत्र परंपरा आहे. या रावणकथेतील रावण सत्प्रवृत्तं आणि विजेतां आहे. वनरवीर त्याचे साहाय्यकारी आहेत: आणि रामकथेतील हनुमंत ही अतिप्राचीन नगररक्षक किंवा टोळीची रक्षक देवता असण्याचा संभव आहे. दक्षिणेत ठिकठिकाणी ग्रामरक्षक म्हणून असणारी = देवता विवाहांची साक्षीदार आहे. तिची स्वतंत्र देवालये आहेत. ही देवता जारणमारणाचाही भाग आहेमंत्रौषधांतही तिचा उल्लेख येतो. वशीकरण . १७२ । । संस्कृती ।। हिच्या मदतीने होते. शिवाय, ही देवता पुत्रदात्री आहे. प्रेताचे दहन करून आलेल्याचे आशिव नष्ट करणारी आहे; व जर हनुमंत हा शब्द ‘येनमन्ते’ पासून आला असेल, तर ही मुळात दक्षिणेची स्वयंभू प्रतिष्ठा असलेली देवता नंतर केव्हातरी रामायणात समाविष्ट झालेली दिसते. आहे या स्वरुपातील रामायणातसुद्धा हनुमंताला फार मोठे महत्त्व मिळालेले नाही. तो फक्त सुग्रीवाचा दूत आहे. मूळ रामायण कथेप्रमाणे सीताशोधाची जबाबदारीही त्याच्यावर टाकलेली नाही; ती सुग्रीवावर टाकिलेली आहे. सुग्रीवाने सांगितल्यावरून अंगदाच्या नेतृत्त्वाने जी मंडळी निघाली, तीत हनुमंत एक आहे. अंगदाच्या सूचनेप्रमाणे तो लंकेकडे उड्डाण करीतो. रामायणाला रामकथेत हनुमंताचे जे महत्त्व आजच्या लोकपरंपरेला जाणवते, तसे वाल्मीकीच्या काळी जाणवलेले दिसत नाही. हिंडूच्या परंपरेत महाभारत कथा जशी प्राचीन आहे, तसे रामायणकथेचे नाही. हिंदू कथेपेक्षा निराळ्या पद्धतीने जर भारतकथा आली, तर ती इतर सांप्रदायिकांनी मुद्दाम विकृत केली आहे, असे म्हणता येते. आणि मुळापासूनच पांडवांच्या कथेत कृष्ण आणि दुर्योधन यांचे महत्त्व आहे. रामायणकथा यापेक्षा निराळी आहे. उत्तरकांड व बालकांड पुष्कळसे प्रक्षिप्त, प्राचीन हिंडूची कथा नसल्यामुळे बौद्ध परंपरा. जैनं परंपरा आणि हिंदू परंपरां यां एकत्र करून हिंडूची परंपरा समृद्ध झाली आहे. असे मानण्यास जागजागी आधार, मूळ रामकथेत रावण आणि हनुमंत हेच उपरे असण्याचा फार मोठा संभव, हे लक्षात घेतले. तर महाभारतापेक्षा रामायणकथा अधिल विस्कळीत आहे असे मी का म्हणतो. हे कळणे सोपे जाईल. महाभारताचा विस्कळीतपणां हजारो वर्षे स्थिरपणे अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध असणांच्या ग्रंथाचा विस्कळीतपणा आहे. रामायणातील विस्कळीतपणा हा मुळात कथेतच अनपेक्षित सांधेजोड गाभ्यातच असलेला . असल्यामुळे विस्कळीतपणा आहे रामायणाविषयी इरावतीबाईंनी जे लिहिले आहे. ते महाभारताप्रमाणे या कथेचे दीर्घ चिंतन त्यांनी केले नव्हते, ही गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवत राहते: उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, ही कल्पना त्यांना यापूर्वीच याकोबीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीच माहीत असावयाला हरकत नव्हती. उत्तरकांड प्रक्षिप्त असल्याचे नोंदविलेले होते. भारतातील रामोपाख्यानात उत्तरकांडाचा कथाभाग नाहीच. तरीही ज्या वेळी त्यांनी रामायणाची तथाकथित १७३ । संस्कृती । चिकित्सित आवृत्ती पाहिली व तीत उत्तरकांड प्रक्षिप्त असल्यामुळे रामाचा सीतात्याग, सीतेचे अग्निदिव्य हा युद्धकांडातील व उत्तरकांडातील भाग गळलेला दिसला, तेव्हा त्यांना धक्का बसला. उत्तरकांड जर प्रक्षिप्त असेल, तर सीतात्यागही प्रक्षिप्त आहे, त्याच्याशी निगडीत असणारा युद्धकांडाचा भागही प्रक्षिप्त म्हणावयाचा आहे, ही गोष्ट अगदी उघड होती. पण जर हा सगळा भाग प्रक्षिप्त म्हणावयाचा असेल, तर पतीबरोबर वनवासात जाणे यापलीकडे सीतेत काही शिल्लक राहत नाही. आणि पतीबरोबर वनवासात गेलेल्या स्त्रिया थोड्या नाहीतः द्रौपदी आहे, दमयंतीही आहे. उत्तरका प्रक्षिप्त ठरले, म्हणजे सीतेच्या प्रतिमेलाच तडा जातो, ही गोष्ट बाईंना फार उशिरा जाणवलेली दिसते. तरीही उत्तरकांड प्रक्षिप्त असल्याचे त्यांना आधीपासून माहिती होतेच. | सनातनी हिंदू मनात रामकथा केव्हातरी प्राचीनकाळची आहे, ही गोष्ट मोठी मूळ धरून बसलेली आहे. जो माणूस जुना असेल, त्याविषयी कथाही जुनीच असली पाहिजे, अशी कोणतीतरी चमत्कारिक समजूत या जाणिवेच्या बुडाशी असलेली दिसते. विशाखदत्ताचा चंद्रगुप्त कालिदासाच्या अग्निमित्रापेक्षा जुना आहे. पण कथा जुनी असली तरी ती सागणी" विशाखदत्त हा मात्र कालिदासापेक्षा जुना नसतो. हिंदूंच्या परंपरागत कथा सर्व भांडार सूतांनी संग्रहीत केलेले आहे. कुशीलवांचा आढळ सूतांच्याइत" जुन्या काळात होत नाही. काव्याचे गायन करणारे म्हणून कधी स्वतंत्र करणारे कुशीलव यांचे उल्लेख आढळतात, तर कधी नाटक-कपना कुशल वादक म्हणून, गायक म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो. हे सग उल्लेख कौटिल्य, वात्स्यायन, भरतनाट्यशास्त्र यांच्या ग्रंथात आढD" प्राचीन ग्रंथांना ज्याप्रमाणे सूतांचे महत्त्व जाणवते, तसे कुशीलवांचे जा नाही. त्रयीचा विचार करीत असताना कौटिल्य हा वेद इतिहास " पुराणे ह्यांचा उल्लेख करितो. सूतांचे वाड़मय पाचवा वेद म्हणून धर्मवा" कौटिल्याच्या पूर्वीच जाऊन बसलेले होते. पण कौटिल्य कुशीलवांचा उ नट, नर्तक, गायक यांच्याबरोबर करितो. त्यांच्या वाड़मयाला करमणु जास्त महत्त्व तो देत नाही. रामायणकथा ही कुशीलवांनी संग्रहीत करा कथा आहे. ती सतसंग्रहीत कथा नाही. महाभारतातसद्धा ही कथा माकड सांगितलेली आहे. १७४ । संस्कृती ।। मूळची रामायणकथा महाभारतापेक्षा जुनी असावी, असा एकदा ग्रह करून घेतला, म्हणजे त्या ग्रहाच्या पोटी नवीन मते उदयाला येऊ लागतात. महाभारतातील अरण्यपर्वात आढळणारी रामकथा ही खरोखरी सूतांनी संग्रहीत केलेली रामकथा नव्हे. ज्याप्रमाणे महाभारतात प्राचीन आख्याने संग्रहीत झालेली आहेत, तसे रामायण कथेचे नाही. महाभारतातील रामायण कथा ही वाल्मीकि रामायणाच्या आधारे संक्षिप्त करून घेतलेली आहे. याबाबतचे तपशीलवार विवेचन डॉ. सुखटणकरांनी पूर्वीच करून ठेविलेले होते, पण ते इरावतीबाईंना पटले नाही. मूळ महाभारतातील रामकथेत रामायणातील श्लोक नंतर कुणीतरी प्रक्षिप्त केले असावेत, असे मत त्यांनी दिलेले आहे, हे मानण्याला कारण काहीच नाही. रामायणाच्या काळी अयोध्या प्रसिद्ध होती. 'अयोध्या' हे नाव मागे पडले आणि नंतर 'साकेत' हे नाव रूढ झाले, असे बाईंना वाटते. या नावाचा उल्लेख प्राचीन बौद्ध वाङ्मयात आहे. बुद्धाचे शाक्यकुल हा अयोध्येच्या कोसल-कुलाचाच एक भाग होता. रामाला बौद्धांनी बुद्धांचा पूर्वावतार म्हणून मान्यताही दिली आहे. बौद्ध वाङ्मयात उल्लेखिलेले 'साकेत' हे नाव अयोध्या या नावापेक्षा जुने आहे, असे मानिता आले नाही, तरी ते नवे नव्हे तर समकालीन आहे. दोन्ही महाकाव्यांशी कत्र्यांचा संबंध आहे, ही कल्पना अशीच रामायणकथेच्या जुनेपणावर आधारलेली आहे. बाई म्हणतात, कवीचा कथानकाशी निकट संबंध दोन्ही महाकाव्यांत दिसतो. बाईंचे हे म्हणणे मान्य करणे फार कठीण आहे. महाभारत ही व्यासांच्या आईच्या दुस-या वंशाची गोष्ट आहे. लोकभाषेत सांगावयाचे, तर विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे व्यासांचे सावत्र भाऊ होते, आणि धृतराष्ट्र आणि पांडू हे तर व्यासांचे स्वतःचेच नियोगज पुत्र होते. यथपासून व्यासांचा संबंध या कथेशी येतो. शेवटी कृष्णाच्या मृत्युनंतर तुमचे काम संपले आहे; तुम्ही राज्यत्याग करून वनवासात जा', हा सल्लाही व्यासच देतात. शिवाय, व्यासांचा शिष्य जैमिनी याचीही एक स्वतंत्र भारतकथा असल्याची परंपरा आहे. त्याचा शिष्य वैशंपायन जनमेजयाला ही कथा सांगतो. भारताचा लेखक व्यास हा महाभारत-कथेला उपरा नाही. गणपती लेखक बनल्याची कथा उपरी असली, तरी व्यांस हा कथेचा एक १७५ ।। संस्कृती ।। साक्षी आहे; तसे वाल्मीकीचे नाही. एकदा उत्तरकांड प्रक्षिप्त मानिल्यानंतर वाल्मीकी हाच एक कुशीलव होतो. तसे इरावतीबाईंनी म्हटलेही आहे. नारदाच्या सांगण्यावरून तो रामकथेवर काव्य करितो, यापलीकडे रामकथेचा वाल्मीकीशी संबंध नाही. बाईंची आणखी एक कल्पना विवाद्य म्हटली पाहिजे. त्या असे म्हणतात की, कदाचित मुळात रामायणकथा ही साध्वी सीतेची कथा असेल. या त्यांच्या मताची उभारणी ‘शोकः श्लोकत्वम् आगतः कल्पनेवर या झालेली आहे. क्रौंचपक्ष्याचा शोक पाहून वाल्मीकींचे हृदय द्रवले. त्यांच्या तोंडातून जी शापवाणी बाहेर पडली, ती श्लोकबद्ध होती. अशा रितीने शोक श्लोकत्वाला प्राप्त झाला. शोक हा या काव्याचा मूळ जन्म. कदाचित सीतेने भूमिप्रवेश केला, रामाने भावांसहित शरयूत देहत्याग केला, ही शोकाची बाब रचनाकाळी प्रमुख असेल. असे असेल, तर मूळ रामायणकथा एका साध्वी पतिव्रतेच्या दुःखाची व तिच्या पावित्र्यासमोर सर्वांनी नतमस्तक होण्याची कथा असेल, अशी बांईची कल्पना आहे. याही कल्पनेत पुरावा सामावण्याजोगा नाही. मूळच्या रामायणकथेत जर उत्तरकांड प्रक्षिप्त असेल, तर सीतायाम नाह, सीतेचे लंकेतील अग्निदिव्य नाही, अयोध्येतील भूमिप्रवेश नाही; आणि जर वाल्मीकी कुशीलव म्हटला व रामाच्या पुत्रांनी. रामासमोर काव्यगाय? करण्याची कल्पना प्रक्षिप्त मानिली, तर मूळ रामायण ही रामाच्या राज्याभिषेकावर येऊन संपणारी एक साधीसुधी. जयकथा आहे, असे म्हणावे लागते. या पलिकडे तीत. शोक शिल्लक राहत नाही. व्यासांनी गणपतीला लेख म्हणून बोलविल्याची कथा ही जशी प्रक्षिप्त आहेत्याचप्रमाणे वाल्मीकीचा शोक श्लोकत्व पावल्याची कल्पना उत्तरकालीन आहेअनुष्टुभ् हा अतिप्राचीन कुंद असन हा छंद वैदिक काळातही होता. वीणेच्या तालावर छंदोबद्ध गीत गाण्याची परंपरा वैदिक काळापांसून आहेवाल्मीकीला आदिकवी करण्यासाठी कुणीतरी त्याला अनुष्टुभाचा छंदनिर्माताही केले आहे. इतकाच याचा अर्थ या सर्व विवेचनाचा अर्थ बाईंचे रामायणावरील लिखाण अगदीच बाया गेले, असा नाही. महाभारतावरील लिखाणात जो पक्केपणा आहे. तो येथे नाहीइतकाच या विवेचनाचा अंर्थ. पण बांई कशावरही लिहीत असल्या, , तरी त्यात मार्मिक कल्पना असतातच. नकळत हात पालापाचोळ्यात त्यांचा । संस्कृती ।। १७६ जरी घुसला तरी रत्ने उपसून बाहेर काढितो. येथे तर त्या बोलून-चालून रामायणासारख्या अमर काव्यावर लिहीत होत्या. तेव्हा हे लिखाण निरनिराळ्या मार्मिक कल्पनांनी रहित कसे असू शकेल? मध्येच त्यांना वनवासात जाणा-या रामाचे वय काय असेल, असा प्रश्न विचारावासा वाटतो. आणि त्या एका टीकाकाराला अनुसरून रामाचे वय १७ वर्षांचे असेल, तर सीतेचे वय १३-१४ वर्षांपेक्षा जास्त असणार नाही. वनवासात जाण्यापूर्वी सीतेचे लग्न रामचंद्राशी झाले होते, ही घटना जर वनवासापूर्वी १-२ वर्षे आधीची हटली तरी रामायण एका बालविवाहाची कहाणी सांगत आहे, असे म्हटले हज. रामाच्या लग्नाबरोबरच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचीही लग्ने झाली. ही लग्ने रामाच्या धाकट्या भावांची लग्ने होती, हे ध्यानात घेतले, तर 'नात सगळेच नवरदेव पंधरांच्या आसपास आणि नव-या मुली अकरा"या आसपास मानाव्या लागतील. राम वनात जातो. दशरथ मरून जातो, त्यानंतर भरत कैकेयीच्या पाया पडतो, पण त्याला आपली आई विधवा झाल्याचे कळत नाही. त्यावरून त्या काळी कुंकू आणि मंगळसूत्र ही वाल नसावी, असे बाई नोंदवितात. त्यांनी रामायणातील लंका विंध्यपर्वतात कुठेतरी असावी, रामाने गोदावरी ओलांडिली नसावी, असे मत दिले आहे. शा प्रकारच्या अनेक मार्मिक सूचना बाईच्या लिखाणात आलेल्या आहेत. विराल लेख लिहिताना भास्करराव जाधवांचे लेख जर बाईच्या हाताशी असते, तर त्यांचे लिखाण आहे याहून मार्मिक झाले असते, असे मला वाटते. रामायणाचा विचार करीत असताना जी एक चमत्कारिक गोष्ट जाणवत राहते, तिचा उल्लेख बाईंनी केला आहे. या घटनेचा उलगडा कसा करावयाचा, याचे उत्तर चाच उत्तर बाईंनीही दिलेले नाही. मलाही ते उत्तर सापडत नाही. ही घटना

  • मोकळेपणाने महाभारताच्या संदर्भात स्पष्ट केली, म्हणजे मुद्दा अधिक मोकळेपणाने

यण्याचा संभव आहे. पांच पांडवांनी द्रौपदीशी एकदम लग्न केले. या घटनेवरील वेगवेगळी भाष्ये महाभारतात आहेत. हिला पाहून सप न होते, कुणाही एकाशी हिचे लग्न झाले असते, तरी भावाभावांतील ऐक्याला तडा गेला असता, असे धर्म म्हणतो. पाच पाड ला असता, असे धर्म म्हणतो. पाच पांडवांना एकत्र ठेवणारी १६ असल्यामुळे आता पांडवांमध्ये फट पडणे शक्य नाही, असे दुयोधनाचे १७७ विचलित झाले होते, कुणाही एकाशी हि द्रौपदी असल्यामुळे आता पाडवा || संस्कृती ।। सल्लागारसुद्धा म्हणतात. आणखी एका स्पष्टीकरणानुसार कुंती चुकून 'भिक्षा पाचजणांत वाटून घ्या' म्हणाली म्हणून पाच पांडवांनी तिच्याशी लग्न केले. तिस-या स्पष्टीकरणाप्रमाणे आधल्या जन्मी द्रौपदीने तप केले, त्या वेळी तिला शंकराचे 'पुढच्या जन्मी तुला पाच पती मिळतील', असे वरदान मिळाले होते. लोककथेप्रमाणे द्रौपदी एका पतीकडून दुस-या पतीकडे जाताना अग्निप्रवेश करून शुद्ध होऊन जात असे. अशा नानाविध कथा आहेत. पैकी महाभारत हा इतिहास ग्रंथ आहे, म्हणून तेथे अडचण पडत नाही. पहिले स्पष्टीकरण ऐतिहासिक वाटते. ते मूळ सूतकथेचा भाग वाटते. उरलेली स्पष्टीकरणे या घटनेच्या विलक्षणपणाच्या समर्थनाचा वाटतात. रामायणातील अडचण या मार्गाने सुटत नाही. रामायणाप्रमाणे पाहता कैकेयीशी लग्न करितानाच 'तुझ्या पुत्राला ना राज्य देईन', असे दशरथाने विवाहप्रसंगी कबूल केल्याचे दिसते. त्या दृष्टी" युवराज आरंभापासून भरतच होता. कैकेयीच्या नातलगांनी अयोध्येचे राज्य अनेक पदाधिकारांवर स्वतः बसून व्यापिलेले होते. कामलंपट असा दरा कैकेयीच्या पूर्णपणे कह्यात होता. या दशरथाने भरत आजोळी आहे, संधी साधून कैकेयीलाही नकळत रामाला युवराज करण्याचा घाट घा" आणि या योजनेत राम सामील झाला, असे रामायणातील काही वचनाव" वाटते. आपल्याला राज्य मिळण्याच्या ऐवजी वनवासात जावे लाग' यामुळे राम बापावर रागावलेला होता, असाही उल्लेख आहे. आप माघारी कैकेयी पित्याची हत्या करील, याची रामाला भीती वाटत हो। असेही उल्लेख आहेत. मूळचे कुशीलवांचे कथानक या उल्लेखांशी सु" असणारे होते. उत्तरकालीन प्रक्षेपांनी रामाचे उदात्तीकरण वाढविल असे म्हणावे काय? असे म्हणावयाचे, म्हणजे रामायणकथेतील " । उदात्तपणा खच्चीच करणे आहे. आणि भरताचा अलौकिक, दिव्य त्याग निरर्थक ठरविणे आहे. सामान्य लोकसमजुतीच्या विरुद्ध असणारी माहि मूळ ग्रंथातील इतिहासाचा भाग असते, उरलेले प्रक्षेप उत्तरकालीन समजुतीचा भाग असतात, या सूत्रावर पुराणांचे विविध प्रकारांनी परीक्षण केले जात १७८ ।। संस्कृती ।। असते. हे परीक्षण श्रद्धाळू मनाला जरी धक्का देणारे असले, तरी चिकित्सकांना ग्रंथातील नवी ऐतिहासिक संगती दाखविणारे असते. रामायणात असे काही होत नाही. रामायणातील टोचणा-या या जागा मुळात ख-या म्हणून गृहीत केल्या, तर स्तुतिपाठ करणा-या कुशीलवांची जयकथाच भ्रष्ट होते. आणि या जागा जर प्रक्षिप्त म्हणून गृहीत केल्या, आणि उदात्त भाग मूळचा गृहीत केला, तर रामाच्या दिव्यत्वाला हानी पोहोचविणारा हा भाग धर्मभोळ्या आस्तिकांनी प्रक्षिप्त का करावा, याचा पत्ता लागत नाही. इरावतीबाईंनी रामायणकथेत कौशिक-गोत्रीयांनी घातलेल्या भरीसंबंधीही उल्लेख केलेला आहे. महाभारताच्या वर्धनात भृगुवंशीयांनी जशी भर घातली आहे. तशी कौशिक-गोत्रियांनी रामायणात भर घातली आहे, असा बाईंचा मुद्दा आहे, हा मुद्दा विचारार्ह आहे. चटकन तो मान्य किंवा अमान्य करिता येणार नाही. मात्र हा मुद्दा ज्या प्रकारच्या पुराव्यांनी मांडिला जावयाला पाहिजे, त्या प्रकारचा पुरावा बाईंनी दिलेला नाही. सुखटणकरांनी महाभारतात भृगुवंशाची भर नोंदविताना सूतांच्या वाड्मयाची धार्मिक प्रतिष्ठा गृहित केली आहे. आणि भृगुवंशातील ऋषींना सगळ्याच धार्मिक वाङ्मयात जी भर घातली, तिचे दिशासूचन केले आहे. भृगूंची भर एकट्या महाभारतापुरतीच सीमित नाही. तिचा काही संबंध स्मृतिग्रंथांशीही आहे. रामायण हा कुशीलवांचा ग्रंथ असल्यामुळे कुशीलवांच्या या ग्रंथाला धर्मवाङ्मय म्हणून प्रतिष्ठा केव्हा मिळाली, हे सांगितले पाहिजे, आणि त्यानंतरच्या काळात धर्मवाड्मयात भर घालण्याइतके महत्त्व कौशिकांना मिळाले होते काय, हे ही सांगितले पाहिजे. महाभारत हा ग्रंथ ज्याप्रमाणे शैववैष्णव अशा दोघांचाही ग्रंथ होता, उस रामायणाचे नाही. रामायण हा वैष्णवांचा जास्त लाडका ग्रंथ आहे. विशेष विशेषतः माध्व आणि रामानुजपंथीय वैष्णवांची एक भिन्न रामायणपरंपराही आहे. रामायणात भर पडण्याचा संभव या वैष्णव परंपरेकडूनही आहे, आणि दूच्या षड्दर्शनांपैकी एक वैशेषिक दर्शन हे कौशिकांचे आहे. तेव्हा कौशिकांनाही चा एक काळ असण्याचा संभव आहे. पण ही सगळीच मांडणी अधिक तपशीलवार पुराव्यांनी व्हावयाला पाहिजे. || संस्कृती ।। १७९ येथपर्यंतच्या विवेचनात बाईंच्या 'धर्म' या निबंधाविषयी मी काहीच मत दिले नाही. कारण बाईंचा शेवटचा हात न फिरलेला निबंध आहे. कित्येक वर्षांपूर्वी रा. ज. देशमुखांनी बाईंना 'धर्म' याविषयावर लिहिण्याची विनंती केली होती. आधुनिक युगात आधुनिक गरजा विचारात घेता धर्माचे स्वरूप नव्याने स्पष्ट करण्याची गरज आहे, असे देशमुखांना वाटत होते. बाईच्या मते नव्या युगात नवा धर्म देणे हे नव्या धर्मप्रवर्तकाचे काम आहे. समाजशास्त्रज्ञ 'धर्म' या कल्पनेचे स्पष्टीकरण करू शकतील, नवा धर्म देऊ शकणार नाहीत. असल्या प्रकारचे विचार मांडीत असताना बाईंनी मनात आले. तस धर्माविषयीचे विचार या. लेखात एकत्र मांडून ठेविलेले आहेत. हे विचार अंतिम. आराखड्यात त्यांनी काही प्रमाणात तपशिलाने वाढविले असत. काही प्रमाणात बदलून घेतले असते. आज जे आहे, ते बाईंच्या विचारांचे फक्त कच्चे टिपण आहे. या कच्च्या टिपणाचा विचार बाईंच्या मताची दिशा समजण्याच्या दृष्टीने करिता येईल, पण त्यांचे निर्णायक मत म्हणून कारता येणार नाही. या निबंधात बाईंनी मार्क्सवाद व कम्युनिस्ट यांच्यावर कार टीका केली आहे. हा भाग बाईंनी अंतिम स्वरूपात लिहिला असता, १ बदलला नसता. कम्युनिस्टांविषयीचा राग बाईंच्या मनात कायम होत आणि मार्क्सवादाविषयी अधिक चौकस भूमिका घेतल्याशिवाय हा । मावळणारा नव्हता. बाईंनी मार्क्सवादाचा व कम्युनिझमचा पूर्वग्रह दृष्टीने विचार केला असता असे वाटत नाही; कारण त्यांचे मा उदारमतवादा कक्षा ओलांडून पलीकडे जाण्यास तयार नव्हते. पण बाईंनी या निव असेही म्हटले आहे की, त्रिकालाबाधित, नित्य व अविनाशी असे एक ब्रह्म असते; त्यामुळे धर्म अपूर्ण, व्यावहारिक व सापेक्ष असा असतो. आ आराखड्यात बाईंनी हे मत शिल्लक ठेविले नसते. धर्म हा त्रिकालाबा अविनाशी ब्रह्माशी एकरूप होणे या पारलौकिक मूल्याच्या सिद्धीसाठी व्यवहा, कसे वागावे, हे सांगतो. धर्माचे लक्ष व्यावहारिक कल्याण नसते, आत म्हणजे पारलौकिक कल्याण हे असते. .. . इरावतीबाईंच्या वैचारिक निबंधांच्या या शेवटच्या संग्रहाच्या निमित्ता" त्यांच्या सगळ्याच चिंतनाचा हा एक धावता आढावा मी घेतलेला आहे. ' १८० लि रात ।। संस्कृती ।। आढावा घेताना आपल्या अल्पमतीप्रमाणे त्यांच्या चितंनाचे महत्त्व ही मी सांगितलेले आहे. जे मला पटल नाही. ते पटत नाही, म्हणून स्पष्टपणे नोंदविलेले आहे. पण हे करताना माझी भूमिका बाईंचे मंडन करण्याचीही नाही, आणि बाईंचे खंडन करण्याचीही नाही. भालचंद्रमहाराज कहाळेकर यांनी फार वर्षांपूर्वी सुसंगती आणि विसंगती यांचे वर्णन करताना असे म्हटले होते की, संसार विसरून ज्ञानसाधना करणे ही एक संगती. आणि ज्ञानसाधनेतील तार्किकता विसरून रसिकतेने व निष्ठेने संसार करणे हीही एक संगती आहे या दोन संगती जरी परस्परांपेक्षा निराळ्या असल्या, तरी एकाच व्यक्तीमत्वात त्या चपखलपणे नुसत्या सामावत नाहीत, तर कधीकधी एकजीवही होऊन जातात. यांचा संगम पहावयाचा असेल, तर तो इरावती कर्वे यांत दिसतो. त्यांच्या ठिकाणी गृहिणी, गार्गी आणि कवयित्री तिघीजणी एकरूप होऊन अवतरल्या आहेत. ज्या वेळी हे ऐकिले, त्या वेळी बाईच्या इतके जवळ आपण कधी जाऊ. याची कल्पना नव्हती. ज्या वेळी बाईंच्या जवळ आलो. त्यांच्या वात्सल्यात चिंब झालो, त्या वेळी हे असे लिहावे लागेल, याचीही कल्पना नव्हती. बाईचे लौकिक श्राद्ध त्यांच्या पुत्रांनी केले असेल; हे लिखाण म्हणजे त्यांनी पुत्रवत मानिलेल्या एकाची फक्त वैचारिक , श्रद्धांजली आहे । नरहर कुरूदकर संस्कृती । १८१ सांप्रदायिक व्यवहारात शब्द व कृती ह्यांना विशेष महत्त्व चढते; त्या मागचा अर्थ म्हणजेच विचार नाहीसा होऊ लागतो. मंत्रातील एक शब्द जरी चुकला, तरी सर्व क्रिया फुकट जातेव क्रिया करिताना एक जरी गोष्ट सांगितल्यापेक्षा निराळी , तरी क्रियेचे झाला मोल जाते. असा हा आचारधर्म कालमानाप्रमाणे बदलणे कठीण होते; व कधीकाळी अर्थ असलेल्या सर्व क्रिया अर्थहीन किंवा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे अनर्थकारक होऊन बसतात सांप्रदायिकांचे कर्मकांड म्हणजे एका काळी आत्मा असलेली जिवंत संस्कृती: पण आता ती मरून केवळ खटपटींचा व क्रियांचा सांगाडा तेवढा उरलेल्या भुतांचा वर्तमानकाळात चाललेला हैदोस होय. संप्रदायांच्या जागतिक इतिहासाकडे नजर टाकिली, तर असे दिसून येईल की, कर्मकांड व तत्त्वचिंतन ह्यांचा झगडा अखंड चालू असतो. काही वेळा तत्त्वचिंतनाला महत्त्व दिले जाते, पण सांप्रदायिकत्व हे बव्हंशी चिंतनाला मारक व कृतीला पोषक असते . (क) देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.