Jump to content

बळीचे राज्य येणार आहे!

विकिस्रोत कडून





बळीचे राज्य येणार आहे!



शरद जोशी






 प्रकाशकाचे मनोगत


 शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे समग्र साहित्य आम्ही प्रकाशित करत आहोत. शेती आणि शेतकरी आंदोलन याबाबत त्यांनी लिहिलेले लेख यापूर्वी शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती या पुस्तकात संग्रहीत झालेले होते. त्यानंतर त्यांनी केलेली मांडणी पुस्तकरूपाने आलेली नव्हती. त्यांची इतर पुस्तके प्रकाशित करत असताना आवाका मोठा असल्यामुळे नेमक्या याच विषयावरच्या पुस्तकाला उशीर झाला. शेतकरी संघटना अडचणी आणि मार्ग ही लेखमाला त्यांनी सर्वांत पहिल्यांदा १९७९ मध्ये साप्ताहीक वारकरी मध्ये लिहिली. या पूस्तकाला परिशिष्ट म्हणून ती आम्ही जोडली आहे. शेतकरी संघटनेच्या उभारणीबाबत त्यांची मते सुरुवातीपासूनच स्पष्ट होती हे त्या लेखमालेवरून लक्षात येते. शेती आणि सहकार या विषयावर त्यांनी एक लेखमाला साप्ताहीक ग्यानबामध्ये १९८७ मध्ये लिहिली. तीसुद्धा या पुस्तकात समाविष्ट आहे. बाकी सर्व लेख प्रामुख्याने १९८९ नंतर लिहिलेले लेख आहेत. शरद जोशींनी सर्वांत जास्त लिखाण १९९० ते २००० याच काळात शेतकरी संघटकमधून केलेले आहे आणि ते सर्व आता ग्रंथरूपात येते आहे. शेतकरी एकजुटीचा काळ असे आवाहन त्यांनी अगदी अशात- श्री. श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात केले आहे.
 शरद जोशी यांच्या टीकाकारांना आम्ही वारंवार ही विनंती करीत आलो आहोत, की त्यांनी त्यांचे लिखाण आधी डोळ्याखालून घालावे. त्यांची संपूर्ण मांडणी तपासावी आणि नंतरच त्या संदर्भात टिपणे करावीत. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे सर्व विचारधन वाचकांसमोर देता आलं याचा प्रकाशक म्हणून आम्हाला आनंद तसेच समाधानाची भावना वाटते आहे.


दि. २ ऑक्टोबर २०१०
श्रीकांत अनंत उमरीकर
 
अनुक्रमणिका
 चिंतन

एक  अन्नदात्याला पुरेसं खाऊ द्या तो जगाला पोटभर खाऊ घालील

१०

दोन  प्रशिक्षणाचा खरा अर्थ

२६

तीन  भारत दशकातील चतुरंग शेती

३४

चार  खतांच्या भाववाढीबाबत

४९

पाच  खते आणि खातेरे

५३

सहा  गव्हाच्या आयातीचं गौडबंगाल

५६

सात  खलिस्तान्यांची चंगळ

६३

आठ  जमीन आमची भाव आमचा

६७

नऊ  भूखंडखोरांचा बंदोबस्त

७६

दहा  जमीनधारणा सुधार का अर्थव्यवस्था सुधार ?

८९

अकरा  नेहरू व्यवस्था संपली शेतकऱ्यांचा दुष्टावा सोडून द्या

९५

बारा  निसर्गशेतीवरील किडी

१०१

तेरा  गोवंश हत्याबंदी नव्हे ? 'गो'पाल हत्या

११६

चौदा  पीकविम्याचा भूलभुलैय्या

१२४

पंधरा  शेतकऱ्यांचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य

१३०

सोळा  आहुती सेनापतीची मंगल होवो तुला

१३४

 आंदोलन

१३९

सतरा  नव्या पर्वाची नांदी

१४०

अठरा  सद्य:स्थिती आणि शेतकरी आंदोलन

१४६

एकोणावीस  दुष्काळाची झळ शेतकऱ्यांनाच का?

१५७

वीस  शेतकऱ्यांच्या पोटावर नव्हे पाठीवर थाप मारणारा राजा हवा

१६७

एकवीस  कृषिभवनाचा विदुषकी चाळा

१७९

बावीस  शेतकरी आंदोलनाला आद्य खूण गवसली

१८६

तेवीस  शेतकऱ्यांना हवा 'मार्शल प्लॅन'

१९३

चोवीस  शेतकरी स्वातंत्र्याचा जाहिरनामा

२०३

पंचवीस  शेतकरी जातीचा विद्वेष कधी संपणार

२१६

सव्वीस  जलना, जलाना, जालना

२२२

सत्तावीस  शेतकीमंत्र्यांचे 'शेतकऱ्यांना, चले जाव'

२३३

अठ्ठावीस  शेतकऱ्यांच्या बंडाचे वादळ घोंगावते आहे.

२३९

एकोणतीस  कर्जमाफी आणि सूट योजना फोडा आणि नष्ट करा

२४३

तीस  शेतकरी एकजुटीच्या निकडीचा काळ

२४८

 सहकार(कापूस, दूध, सहकार, पतसंस्था)

२५५

एकतीस  शेतकरी आणि सहकार

२५६

बत्तीस  कापूस खरेदी योजना शेतकरी अनुकूल हवी

२८९

तेहेतीस  कापूस एकाधिकाराचा मृत्युलेख

३०३

चौतीस  गुन्हेगार सरकार, गुंड पोलिस

३०८

पस्तीस  दूधः सहकार विरुद्ध शेतकरी

३१५

छत्तीस  महाबळेश्वरची मगरमिठी

३२२

सदतीस  साखर साम्राज्यात धरणीकंप

३२८

अडोतीस  निर्बंधमुक्त साखर आणि निर्बंधभक्त साखर सम्राट

३३२

एकुणचाळीस  राजकारण पुरे, साखरेच्या अर्थकारणाचे पाहा

३३८

 कर्जबळी(शेतकऱ्यांच्या आत्महत्या)

३४३

चाळीस  मारा, मरू नका

३४४

एकेचाळीस  यवतमाळचे दुखणे

३५४

बेचाळीस  अन्नदात्याला आस प्राणदानाची

३५८

त्रेचाळीस  बळिराजा आता तुझा तेवढा आधार

३६९

 परिशिष्ट

३७५

 शेतकऱ्यांची संघटना : अडचणी आणि मार्ग

३७६