२८७० १९८० (२७४) तून माल या बंदरांत येतो. आगगाडीनेही माल येण्यास सोय जास्त झाली आहे. विलायती माल या प्रांतांत ह्या बंदरांतूनच जातो. ब्रह्मी लोक चैनी व सुखाभिलाषी असल्याने विलायती माल वापरण्याकडे, इतर प्रांतांतले लोकांपे- क्षां, त्या लोकांची प्रवृत्ती जास्त आहे. कराची बंदरही उत्तरोत्तर महत्वास येत आहे. वेगळाले प्रांतांतून किती माल परदेशी जातो व किती या देशांत येतो हे दाखविण्यासाठी कोष्टक पुढे दिले आहे. या प्रांतांत प्रत्येकी बहुतेक एक-एकन महत्वाचे बंदर आहे, तेव्हां या कोटकावरून वर सांगितलेले बंदरांचे महत्वाची- ही कल्पना होण्यासारखी आहे. आंकडे लाख रुपयांचे आहेत. प्रांत. १८७१-७२ १८८१-८२ १८९१-९२ बंगाल. -आयात. २२३६ ३१०३ -नगत. २७८४ ३४२८ ४०२१ ४२२६ मुंबई. १७२७ -आयात. २७१५ ३६७७ ४५०१ -निर्गत. २५८ ३२२५ मद्रास. ४२१ -आयात. --निर्गत. ७२९ ११७७ ब्रह्मदेश. -आयात. १४३ ५२७ -निर्गत. २८० १००८ ७३१ कराची. १२३ ४०८ ४८१ --आयात. ६८५ २०४ -निर्गत. हे जे अ कडे दिले आहेत त्यांत व्यापारी माल सोने व रुपें ही येतात, सर- या पांच बंदरांबरोबर कारांतन जो स्टोराचा माल येतो तो त्यांत येत नाही. एकंदर व्यापारापेकी ९४ टक्के व्यापार होतो. व्यापार कोणते देशांबरोवर होतो-या देशांचा पुष्कळ देशांशों व्यापार होतो व वा संबंधाने आता काही माहिती द्यावयाची आहे. प्रथमतः कोणते देशांशी किती व्यापार होतो याची साधारण कल्पना येण्यासाठी काही मोठे देशांचे संबंधाने आयात व निर्गत मालाचे किमतीचे सन १८९३-९४ सा- ४२२६ ६२२ ७८४ १०१८ ४० ८०