पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंपरेने ठरलेले असते. सबंध समाज कित्येक आचारविचार सोडून देतो; पण जुनी दैवते - म्हणजेच त्यांचे मानवी प्रतिनिधी - मात्र जुन्या आहाराप्रमाणेच जुन्या मूल्यांना अथवा पापपुण्याच्या जुन्या कल्पनांना चिकटून बसलेली असतात. खरे म्हणजे दैवी शिक्षा वा बक्षीस ही कल्पना मानवनिर्मित व समाजसापेक्ष आणि संस्कृतिसापेक्षच आहे. पण सामाजिक शासनसंस्थांपेक्षा दवा शासनसंस्थेची मानवी घडण जरा निराळी व स्वतंत्र असते. पुष्कळदा दवा शासनसंस्थेवरची मनुष्याची श्रद्धा इतकी बळकट असते की, त्या श्रद्धेमुळे आचाराचे नियंत्रण होऊ शकते. ___ ज्यावेळी अमकी कृत्ये वाईट व त्याज्य व अमकी चांगली व करणीय असे समाज ठरवितो व चांगली कत्ये केली की 'हित' वा 'कल्याण' होते व वाईट ल्यास 'अकल्याण' होते, असे आपण म्हणतो, त्या वेळी त्या संदर्भात कल्याण' वा 'कल्याण' कोणाचे होते, हे पाहणे आवश्यक आहे. 'समाजाचे ९ व 'व्यक्तीचे हित' असे दोन शब्दप्रयोग नेहमी ऐकण्यात येतात. दा व्यक्ती व समाज ह्यांचे हितसंबंध परस्परपुरक नसन परस्परमारक जात. ब-याचजणांचे श्रम घेऊन, त्यांना अर्धपोटी ठेवून एखादा मनुष्य हाऊन सर्व उपभोग्य वस्तु मिळवितो, त्या वेळी एका मनुष्याचे 'हित' . 7 मारक ठरते. ह्याउलट पुष्कळ लोकांचे कल्याण होण्यासाठी काही " नाहक अपराध नसताना बळी पडल्या, तर बहुजनांचे हित काहींना "रत. तेव्हा कोणाच्या हिताकडे दृष्टी ठेवावी, असा एक अत्यंत या प्रश्न मनापढे उभा राहतो. व्यक्ती म्हणजे काय हे समजणे सोपे समाज' हा शब्द (कर्तरि-प्रयोगात) कर्त्याच्या ठिकाणी योजन जी पना सापडते, ती ब-याच वेळा फसवी व अनर्थकारक असते. 'समाज' भारती, 'समाजा'ची हानी. 'समाज' सखी किंवा दःखी असणे किंवा असल्या शब्दप्रयोगांमुळे समाज अशी काही विराट व्यक्ती असून बुद्धा वगैरे इंद्रिये असतात. अशी कल्पना उत्पन्न होते. त्यांतनही पाच्या धर्तीवर रचिलेले 'हिंदू मन, मराठी मन' अशांसारखे नावाचले, म्हणजे समाज म्हणून विशिष्ट मनोमय, व्यक्तीमत्त्वमय शिक्षण करितो, 'समाजा'ची होणे ह्या व असल्या शब्दप्रया तिला मन-बुद्धी वगैरे इंद्रिये अ पाश्चात्य भाषांच्या धता शब्दप्रयोग नेहमी वाचले, म्हणजे सर ८७ ।। संस्कृती ।।