पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

15 "अहो, तुम्ही दर वेळा आचारधर्मांवर भर देऊन त्यांची सापेक्षता सांगता. त्यांच्या पलीकडे सर्व मोठमोठ्या संप्रदायांत सांगितलेली तत्त्वे-खरे बोलावे, सव भूतांवर दया करावी, परस्त्री, परद्रव्य ह्यांचा अभिलाष धरू नये, सारांश सबध पृथ्वी हेच आपले कुटुंब' असे मानावे, वगैरे महान व चिरंतन तत्त्वे डोळ्याआड करिता. ह्याला काय म्हणावे?" sty माझ्या मनात आता हाच मुद्दा घ्यावयाचा होता. पण आचारधर्मावर मी जा एवढा भर दिला, त्याचे कारण म्हणजे निरनिराळ्या आचारधर्मांमुळे परस्पराविषयी घृणा व द्वेष वाढतो हे, व परकीयांबद्दल शत्रुत्व वाटू लागते. पाचप्रमाणे वर्तमानपत्रातील वाद वाचले, तर ते तुम्ही वर सांगितलेल्या ९.7 तत्त्वाबद्दल नसून बदलत्या आचारधर्माबद्दलच असतात. संस्कृतिसंगमाच्या त दृश्य धर्म झपाट्याने बदलत असतात, धर्मावरचा विश्वास उडालेला ता, जेत्यांचे अनुकरण होत असते, नवनवे प्रयोग करू पाहण्याची पड चालू असते. अशा काळातील प्रमाणशून्यता डोळ्यांना दिसेल इतकी असत. नव्या जुन्यांचा तीव्र झगडा चालू असतो. आरोप प्रत्यारोप होत स. स्कर्ट किंवा विजार घालणा-या, पाचवारी लुगडे नेसून पदर अर्ध्या पर सोडणा-या, कुंकू लावले-न-लावलेले पण पावडर मात्र भरपूर णा-या मुली निरागस असणे शक्यच नाही, असे कित्येकांचे ठाम मत तर दुस-या बाजूने जुन्या पिढीचे सर्वच विचार आंबलेले, विटलेले त मनोवृत्तीचे निदर्शक आहेत अशी खात्री असते. मर्यादा म्हणून ' शब्द असतो; रुचिवैचित्र्य व उच्छृखलपणा, सौंदर्याची मर्यादशील ना व सौंदर्याचे उघडे प्रदर्शन ह्यांत फरक असतो, हे ब-याच वेळा का विचारात घेत नाही. विशेषतः संक्रमणकाळात-जेव्हा आचारधर्माच्या । कमालीची प्रमाणशून्यता उत्पन्न होते अशा वेळी टिकाऊ सामाजिक "पल विचार होणे अत्यावश्यक आहे. तो विचार नव्याजुन्यांनी बसून लागल, एकमेकांवर चिखलफेक न करता तत्त्व शोधण्याच्या दष्टीने करावा लागेल. उन्हा तर म्हणाला होता की. धर्म हा दिक्कालनिरपेक्ष असणे शक्य नाही. मग शाश्वत मूल्ये येणार कुठून?" ।। संस्कृती ।।