पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जास्त शहाणपणाची होती. गोठपाटल्या आणि हिरवा चुडा पाहून एखाद्या बाईच्या वैभवाचा तर्क करण्यापूर्वी नित्य दागिने वापरणा-यांच्या हातांवर जे वण असत. ते पाहण्याची सवय ठेवली पाहिजे; नाही तर घरचे आणि उसने यांतोल फरक कळण्याचा संभव फार कमी असतो. रेनेसाँसच्यानंतर युरोपातील मध्ययुगाचा अभ्यास करीत समृद्ध झालेले मन जेव्हा भारतीय समाजजीवनाचा अभ्यास करू लागते, त्या वेळी चमत्कारिक चुका होण्याचा संभव असतो. तसल्या प्रकारच्या चुका पाश्चात्य संशोधकांनी व त्याना गुरुस्थानी मानणा-या भारतीय संशोधकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहा. युरोपीय जीवनाचा अभ्यास करणा-यांना सर्वत्र युरोपच्या मध्ययुगात धमाल लादलेली गुलामगिरी दिसत होती. त्यांचे 'एज ऑफ रीझन' त्यांच्या " ऑफ फेथ' चा विध्वंस करीतच साकार झालेले होते. या संशाधका" भारतातील धर्मप्राधान्य ही ठळकपणे दिसणारी पहिली बाब होती. भारतात मानवी समाजाची गुलामगिरी ही ठळकपणे दिसणारी दुसरी बाब धर्माने गुलामगिरी निर्माण करणे ही प्रक्रिया निराळी, आणि धर्म गुलामाग एखाद्या समाजात वावरणे ही प्रक्रिया निराळी. हा सक्ष्म फरक युरोपियन जाणवणे कठीण होते. भारतीय समाजात धर्मदास्याविरुद्धचा आवाज नेहमीच सामाजिक गुलामगिरीविरुद्धचा आवाज नसतो, ही गोष्ट 000 दिसणा-या बाबी पाहणा-यांनाच उमगणे शक्य होते. या युरोपीय धर्मगुरुंचा प्रतिनिधी म्हणून विचारवंतांना भारतीय समाज ब्राह्मण दिसत होता. युरोपात ज्याप्रमाणे धर्मगुरु आपल्याला अभिप्रता रचना समाजावर लादीत, तसे भारतात घडण्याच संभव नव्हता. मा ब्राह्मणांना इतरांच्यापेक्षा आपली समाजरचना व कुटुंबरचना व याचेच भूषण होते. प्रत्येक जात स्वतःची वेगळी रचना टिक प्रत्येक जातीच्या स्वतंत्र जातपंचायती होत्या; आणि कुणाच्याच कुणीच हस्तक्षेप करण्यास तयार नव्हता. त्यामुळे समाजरच कुटुंबरचनेच्या विविध व्यवस्था एकाच वेळी परस्परांत हस्तक्षेप शेजारी-शेजारी नांदत होत्या. कुलधर्मात हस्तक्षेप करण्याची परंपराच ना १२८ ज हा सभव नव्हता. भारतातील डबरचना वेगळी आहे, की रचना टिकवून होती; कुणाच्याच कुलधर्मात मुळ समाजरचनेच्या व गत हस्तक्षेप न करिता वो परंपराच नसल्यामुळे ।। संस्कृती ।।