पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रध्दांजली ___ क. इरावती कर्वे यांच्या उरल्यासुरल्या वैचारिक निबंधांना हा प्रस्ताव लाहताना माझ्या मनात विविध विचार तरळून जात आहेत. त्यांपैकी माहला विचार म्हणजे हा की, जर बाई हयात असत्या, तर अशाप्रकारचा भाव त्यांनी मला लिह दिला असता काय? त्यांनी आपण होऊन प्रस्ताव चाहण्याची विनंती मला केली नसती, हे तर उघडच आहे. कारण त्यादृष्टीने अगदीच लहान होतो, पण मी आपणहून जर प्रस्ताव लिहितोच असे ल असते, तर त्यांनी करकरत का होईना, मला परवानगी दिली असती, 7 मला वाटते. एखाद्या रागीट. मानी पण प्रेमळ आईचे आपल्या उनाड पर ज्याप्रमाणे प्रेम असावे तसे त्यांचे माझ्यावर प्रेम होते. जन्माने ल नातेवाईक जर सोडले. तर अलीकडच्या काळात बाईंनी ज्यांच्यावर 17 प्रम केले व ज्यांचे कौतक केले. त्या फार थोड्या म्हणजे चार पका मी एक होतो. त्यांच्या इच्छेविरुध्द त्यांना हाताला धरून खुचीपर्यंत छायाचित्रासाठी नेण्याचा मला अधिकार होता. मी ठरविलेच असते तर त्यांच्या इच्छेविरूध्द प्रस्तावनेचा पसारा ग्रथाला जोडण्याचा त्यांच्या हयातीतही मला हक्क हात धारणा आहे. म्हणूनच हे मी लिहीत आहे. | त्यांच्या हयातीतही मला हक्क होता, अशी माझी बाईंचे वात्सल्य मनात नुसत ओसंडून वाहणारे होते, याचा अनुभव आम्हा 'युगान्त' पुस्तक सिद्ध होत असताना खूप रागावलेलो होतो. पण जी प्रत प्रस्तावनेत माझा उल्लेख आहे संदर्भात टीपा आहेत. आणि हाता लिहून त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. मी तोडी ।। संस्कृती ।। पात्सल्य मनात नुसते ओतप्रोत भरलेले नव्हते. तर ते काठांवरून . होते, याचा अनुभव आम्ही घेत होतो. अगदी अलिकडे उसक सिद्ध होत असताना त्या माझ्यावर आणि मी त्यांच्यावर कला होतो. पण जी प्रत त्यांनी मला भेट दिलेली आहे, तिच्या सा उल्लेख आहे, इतर एकदोन ठिकाणी माझ्या सूचनेच्या आहेत. आणि हाताने 'सादर, सप्रेम, कृतज्ञतापूर्वक भेट' असे साक्षरी केलेली आहे. मी तोंडी बोलताना त्यांना सुचविले १२१