पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क कर्वे, आनंद दिनकर विज्ञान व तंत्रज्ञान खंड कर्वे, आनंद दिनकर चालविण्यात येणाऱ्या 'सेंटर फॉर अॅप्लिकेशन ऑफ वनस्पतीशास्त्रज्ञ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेन्ट' या ७ ऑगस्ट १९३६ प्रकल्पात सहभाग घेतला. १९९२ साली ते त्या 'ग्रीन ऑस्कर' समजला प्रकल्पाचे उपसंचालक व नंतर संचालक झाले. १९९३ जाणारा 'अॅश्डेन पुरस्कार' साली त्यांनी इंद्रायणी बायोटेक लि., पुणे या कंपनीच्या दोनदा मिळविणाऱ्या पुण्यातील संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली 'अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) या इन्स्टिट्यूट' (आरती) या अग्रगण्य संशोधन केंद्राची स्थापना १९९२ साली झाली. संस्थेचे प्रवर्तक डॉ.आनंद १९९६ साली आनंद कर्वे यांनी या संस्थेच्या दिनकर कर्वे यांचा जन्म अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. कर्वे यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वयंपाकघरातील समाजसुधारक महर्षी कर्त्यांच्या घराण्यात झाला. वडील भाजीपाल्याचा कचरा, उष्टे-खरकटे व खराब झालेले दिनकर पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य, तर अन्न वापरून बायोगॅस तयार करण्याचे क्रांतिकारी संयंत्र आई डॉ.इरावती प्रसिद्ध मानववंश शास्रज्ञ. शोधले आहे. पारंपरिक बायोगॅस संयंत्राना लागणाऱ्या पुणे विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ४० किलो शेणाऐवजी, या प्रणालीला फक्त एक किलो बी.एस्सी. पदवी मिळवून उच्च शिक्षणासाठी ते जैव खाद्य लागते आणि त्यातूनच ५०० ग्रॅम गॅस तयार जर्मनीच्या ट्यूबिंगेन विद्यापीठात गेले व तिथे १९६० होतो. त्यामुळे ब्रिटनच्या राजवाड्यात या संयंत्राची साली त्यांनी वनस्पतिशास्रात डॉक्टरेट मिळविली. प्रस्थापना करण्यासाठी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. त्यानंतरची चार वर्षे ते पंजाब विद्यापीठात व मराठवाडा कर्वे यांना आमंत्रित केले होते. महाराष्ट्र राज्यात अशी विद्यापीठात व्याख्याते होते. १९६४ ते १९६६ या दोन ७०० च्यावर संयंत्रे उभारण्यात आली असून, ग्रामीण वर्षासाठी त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात भागाबरोबरच शहरी भागातही ती उपयुक्त ठरत आहेत. वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुखपद भूषविले. पुढे १९८२ महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर हा पट्टा सालापर्यंत ते फलटण येथील निंबकर सीड्सचे संशोधन उसाच्या उत्पादनासाठी ख्यातकीर्त आहे. उसाचे पीक संचालक म्हणून कार्यरत राहिले. याच काळातील घेतल्यानंतर दरवर्षी साधारणत: ४५ लाख टन कचरा अखेरच्या दोन वर्षात त्यांनी म्यानमार येथे 'युनायटेड पाचटाच्या (वाळलेल्या पात्याच्या) रूपाने मागे उरतो व नेशन्सच्या फूड ॲन्ड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन'च्या तो शेतातच जाळला जातो. देशभरात गव्हाचे काड, वतीने भुईमूगतज्ज्ञ काम पाहिले होते व 'इंटरनॅशनल मक्याच्या बुरकुंड्या, बाजरीचे सरमाड, भाताचा पेंढा, रॉस्टर ऑफ सॅफ्लॉवर एक्सपर्ट'चे ते सदस्यदेखील होते. तसेच गळीत धान्ये, कडधान्ये, भाज्या, केळी, हळद, १९८३ साली त्यांनी जर्मनीतील 'अलेक्झांडर फॉन कपाशी इ. पिकांचा शेतात उरणारा भाग, बोरे व द्राक्षांची हुंबोल्ट फाउण्डेशन सीनियर रिसर्च फेलो' या नात्याने छाटणी केल्यावर मिळणाऱ्या काड्या व फांद्या, फ्रायषुर्ग विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागात संशोधन फळबागांचा पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या व केले. १९८४-१९८८ दरम्यान त्यांनी हिंदुस्थान लिव्हर करवंट्या, कडधान्याच्या शेंगांची टरफले वगैरे टाकाऊ लिमिटेड कंपनीत कृषिसंशोधन विभागाच्या व्यवस्थापक शेतमाल दरवर्षी साठ कोटी टनांवर जातो. वर्षानुवर्षे हा पदाची जबाबदारी सांभाळली. नंतर त्यांनी १९८८ साली कचरा जाळून नष्ट करण्याची पद्धत चालू आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे 'आरती'ने पालापाचोळ्याच्या कचऱ्यापासून ५२ शिल्पकार चरित्रकोश - या