या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
अध्यात्मज्ञानाचा प्रसार करावयाचा इतकीच आपली कामगिरी नाहीं; तर
देशांत परस्परविरोधी स्वभावाचीं जीं अनेक तत्त्वें आहेत, त्यांचें एकीकरण
करणे हाही आपला कार्यभाग आहे. निरनिराळ्या शाखांना एकत्र व एकजीव
करणे हा कार्यभाग प्रत्येक राष्ट्राला केव्हांना केव्हां करावयाचा असतोच.