पान:रामायणनिरीक्षण.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मकरण ६ वॅ. ७३ अरिष्टनेमी राजानें मोक्षाविषयीं वाल्मीकीस प्रश्न केला असतां, वाल्मी- कीनें आपल्या या नवीन ग्रंथाचा याप्रमाणे उल्लेख केलेला आहे:- शृणु राजन् प्रवक्ष्यामि रामायणमखंडितम् । श्रुत्वाऽवधार्य यत्नेन जीवन्मुक्तो भविष्यास ॥ ५२ ॥ वसिष्ठराम संवादं मोक्षोपायकथां शुभाम् । शांतस्वभावो राजेंद्र वदामि श्रूयतां बुध ॥ ५३ ॥ यावरून या ग्रंथास स्वतः वाल्मीकि ऋषि रामायण ( वसिष्ठराम- संवादरूप ) ऊर्फ मोक्षोपाय कथा ह्मणतो, हे कळून येईल. पहिल्या प्रकरणाच्या दुसऱ्या सर्गात पुन: वाल्मीकि ग्रंथाविषयीं ऋषि कांहीं उद्वार काढितो; त्यावरून ह्यास मोक्षोपायकथा असे ह्मण- ण्याचें कारण कळून येईल. ते उद्गार असे: कथोपायान् विचार्यादौ; मोक्षोपायान् इमान् अथ । यो विचारयति प्राज्ञो, न स भूयोऽभिजायते ॥ ३ ॥ अस्मिन् रामायणे रामकथोपायान् महाबलान् । •एतांस्तु प्रथमं कृत्वा पुराहमरिमर्दन ॥ ४ ॥ शिष्यायाऽस्मै विनीताय भरद्वाजाय धीमते । एकाग्रे दत्तवांस्तस्मै मणिं अब्धरिवार्थिने ॥ ५ ॥ तत एते कथोपाया भरद्वाजेन धीमता । कस्मिंश्चिन्मरुगहने ब्रह्मणोऽग्र उदाहृताः ॥ ६ ॥ अथास्य तुष्टो भगवान् ब्रह्मा लोकपितामहः । वरं पुत्र गृहाणेति तमुवाच महाशयः ॥ ७ ॥ भरद्वाज उवाच ॥ भगवन् भूतभव्येश वरोऽयं मेद्य रोचते । येनेयं जनता दुःखान्मुच्यते तदुदाहर ॥ ८ ॥