पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अनुक्रमणिका

★ भारताचे राष्ट्रभक्त संत

महर्षी दयानंदांचे विचार'

१. पहिला समुल्लास : ईश्वरनाम व्याख्या ईश्वराची शंभर नावे १-५ परमेश्वरासारखे होण्याचा प्रयत्न म्हणजेच नामस्मरण २. दुसरा समुल्लास : शिक्षण-विचार आई-वडिलांची कर्तव्ये मुलांचे प्राथमिक शिक्षण ६-८ ३. तिसरा समुल्लास : अध्ययन व अध्यापन विद्या हेच खरे भूषण • चारही वर्णांस शिक्षणाची आवश्यकता ९-११ चवथा समुल्लास : समावर्तन संस्कार व गृहस्थाश्रम समावर्तन • स्वयंवर • माणसांच्या जाती माणसांनी केल्या आहेत १२-१५ आधी वर्णनिश्चिती मग स्वयंवर गृहस्थाश्रमातील पंचमहायज्ञ पाचवा समुल्लास : वानप्रस्थ आणि संन्यास • आश्रमांचा क्रम धर्माची दहा लक्षणे १६-१८ संन्यासग्रहणाची आवश्यकता संन्याशांची कर्तव्ये ६. सहावा समुल्लास : राजधर्म • शासनव्यवस्था • दक्षता करपद्धती १९-२३ करदात्यांचे रक्षण • न्यायव्यवस्था राजनीतीचे आधार सातवा समुल्लास : ईश्वर परमेश्वर कोणता? देव कोणते ? मूर्तिपूजा का नको? २४-३० सजीव देवांची पूजा • शुभगुणकर्मे हीच तीर्थे • ईश्वराचा साक्षात्कार ईश्वराची स्तुती ईश्वराची प्रार्थना ईश्वराची उपासना ८. आठवा समुल्लास : सृष्टीची उत्पत्ती सृष्टीचा प्रारंभ आर्यावर्ताची सद्य:स्थिती ३१-३४ ९. नववा समुल्लास : बंध व मोक्ष विवेचन कर्म, उपासना व ज्ञान हे मुक्तीचे साधन • सदाचरणाने मुक्ती ३५-३६ दुःखापासून सुटका मिळवणे हा पुरुषार्थ १०. दहावा समुल्लास : आचार व अनाचार विवेचन देशाच्या समृद्धीसाठी विदेशप्रवास • संपन्नतेचे अनिष्ट परिणाम ३७-४० मूर्ख कल्पनांमुळे सर्वनाश आपसातील यादवीचा राजरोग

• सर्व संप्रदायांना आवाहन

महर्षी दयानंद काय म्हणाले?
दोन