पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/524

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होता. तेथें इजतखान व अहीरवीची एकत्र होऊ दगाबाजीचा विचार पाहोन नरवराहन दतियास गल.. न व अहीरखीची एकत्र होऊन श्रीमंतावर रोख केला. पाहान नरवराहून दतियास गले. राजश्री विश्वासराय पास आहेत. अद्याप एक निश्चय गोष्ट समजत नाही. तेथें जाऊन गृहस्त अथवा माणस कोणी जातो तो ह्मणतो निस्संदेह गुता नाहा. कागदी पत्रीं दस्तक नाही. कशावरून जाणावें ? येथून काणा गुरु जात नाही. बातमीहि ठीक लावन करीत नाहीत. परतु ९ ठाक लावून करीत नाहीत. परंतु कागदी पत्री गोष्ट अटकलेत येत नाही. गणेश संभाजीस हाती घेतला आहे. कळ आज्ञा आली आहे त्याप्रमाणे वर्तणक करीन. यांस सोडून काय कारण जा याच ! राजश्री बापूजी नारायण यास नरसिंगडची मामलत होती. त्यास तथन सरकारांतन दर करून श्रीमंत राजश्री बाबास दिली. सनद याला उपरांत मामलत गडीसुद्धा दादांचे हवाली करून शिलेदारीने दोन महिन चाकर होते. उपरांत निरोप घेऊन देशी जावयासी सागरी गेले. राजांच्या भेटी जाहल्यावर गेले. राजश्री विसाजी गोविंद यांसि अद्यापवर सलुक नाही. गडीबाहेर सर्व जाग्यांत कारकून याचे बसोन वसूल घेतात. टाणा सव आठ नऊ आहेत, ती विसाजी गोविंद याचे स्वाधीन आहेत. याज खराज पाचश पागास्वार ह्मणून बरोबर आहेत. दोन महिने लश्करांत बरोबर होते; परंतु सलखाच। गाष्ट न ठरली. शेवटी घाटीखाली उतरूं लागले, तेव्हां विसाजीपंत बोलिले की मला बरोबर नेतां तरी मामलत पर्ववत् प्रमाणे माझी मजकडे ठवण. कारकून सर्व उठवून आणावे. मी बरोबर चाकरीस तयार. तें बनोन न आले. सारांश, त्याची याची आडभारीयांस जागा घेणे. त्यांस न दण. याचा मजकूर तेथील स्वामी जाणतच असतील. मी काय लिहं? तेथील लिहावयासि आज्ञा केली. शेवटी हे घाटीखाली आले. ते सागरास गेले. मागाहून विसाजीपतास लिहिले की तुमचे भरंशावर आमी इकडे आलो आहों. सर्व उत्तम प्रमाण बदोबस्त करणे. त्यांचे उत्तर आलें नाहीं. दहशत परगणेयांत विसाजीपंताची भारी आहे. या उपरि काय ठरेल तें पहावें. स्वामीस किती दिवस लागतील तें लिहावें. लौकर आले पाहिजे. हे विज्ञापना.