केशरी बर्फीपेक्षाही अधिक गोड लागली. अस्तु. अ.
गढ़ीं बरोबर न्याय करण्यास पूर्वी बोललो ते गुण पूर्ण-
पणे प्राप्त झाले पाहिजेत. तसे गुण ह्या मृत्युलोकों
मानवांचें ठायों असणे अशक्य आहे. ते माझ्या कृपा-
ळू न्यायी देवाचे ठायीं मात्र पूर्ण वेंकरून वास करीत
आहेत, आणि सर्वांचा वाजवी न्याय करणारा तोच आ-
हे. - आपण मनुष्यांनीं अपराध संबंधे पुरावा होईल तित-
का मिळवून, केवळ त्याच्या आधारानें, ह्मणजे, द्रव्यलो-
भ, ममता, ह्यांचें कांहीं चालूं न देतां, शास्त्राप्रमाणें दे-
वाला भिऊन न्याय करावा, हेंच आपले कर्तव्य आहे."
येणेंप्रमाणें बादशाहाचें भाषण ऐकून सर्व लोक फार
खुष व आभारी झाले. नंतर ते तेथून उठून आपापले
घरी गेले.
सत्कृत्यामध्ये व सन्मानार्थ पैसा खर्चणें, हा द्रव्याचा
सद्यय होय. प्रसंगविशेषीं खर्च करणें तो त्या प्रसं-
गाची योग्यता व आपली प्राप्ति ह्यांच्या तारतम्यानें केला
पाहिजे. नित्य खर्च नेहमींच्या प्राप्तीच्या मानानेंच केला
पाहिजे.
आदा पाहून खर्च करावा, अशी जो उपदे-
शपर उत्कृष्ट ह्मण आहे, ती लग्न समारंभाच्या वगैरे दि
वसांस लावावयाची नाहीं असे कोणी समजतात, ही त्यां-
ची चूक आहे. एकंदर प्राप्तीची सरासरी करून पा-
इतां सर्वकाळी व सर्व प्रसंगी ह्या ह्मणीचा अर्थ खरा
आहे. ह्मणून आपला खर्च प्राप्तीपेक्षां कदापि जास्त होऊं देऊं नये,
आपल्या ताब्यांतील नौकरांस पैशाची