पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] जानपद संस्था २५१ निराशा पसरवावी हा या पुस्तकाचा हेतु नाही. आपली धमक इतकी आहे की, आपण पंधरा वर्षांच्या आंत हिंदुस्थानाला जगाबरोबर आणन सोडूं व हे आपणांस कसे करता येईल हेच या पुस्तकांत सांगितले आहे. हिंदी लोकांची निराशा व झोप घालवावी व "प्रास्थिता दीर्घमध्वानं यूयं किमवसीदथ" " लोक पुढे चालले; तुम्ही काय माशा मारीत बसलांत? उठा" हा ईश्वरी निरोप सर्वांना पोचवावयाचा आहे.