११
चन केलें आहे. प्रथमतः जगदुत्पत्तीचे आदिकारण सांगून क्रमाक्रमानें त्यानें राजधर्माचे सर्व प्रकार लिहीले आहेत.
रक्षार्थमस्य सर्वस्य राजानमसृजत् प्रभुः ॥ ३ ॥
सोऽग्निर्भवति वायुश्च सोऽर्कः सोमः सधर्मराट ।
सकुबेरः सवरुणः समहेन्द्रः प्रभावतः ॥ ७ ॥
बालोऽपिनावमन्तव्यो मनुष्यइतिभूमिपः
महती देवताह्येषा नररूपेण तिष्ठति ॥ ८ ॥
यस्यप्रसादे पद्माश्रीर्विजयश्च पराक्रमे ।
मृत्युश्चवसति क्रोधे सर्व तेजोमयोहिसः ॥ ११ ॥
दंडः शास्ति प्रजाः सर्वा दंड एवाभिरक्षति ।
दंड: सुतेषुजागर्ति दंडधर्मं विदुर्बुधाः ॥ १८ ॥
सर्वोदंडजितो लोको दुर्लभो हि शुचिर्नरः ।
( मनुस्मृति. अ.७ )
ह्याप्रमाणें प्रजाजनाचें यथोचित संगोपन होण्यासाठींच
राजा निर्माण झाला असून, त्याच्यांत
राजाची इतिकर्त-
व्यता.
पंचमहाभुतांचें तेज व शक्ती आहे,
अशी पूर्वीच्या काळची समज होती.
राजा बालक असला तथापि, तो केवळ देवतारूपच असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारें अवमान करूं नये, अशी
सक्तीची मन्वाज्ञा आहे. राजा देखील सत्यवादी, न्यायी,