पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ वै] पाश्चात्यांतील रसविद्या. १५७ मुनिः रसोपयोगाद्विध्यवासी इति पातंजलदर्शन कलकत्ताप्रत, पृ. १८० अजरामरणत्वादि सिद्धिबद्ध ऊर्फ सिद्धरसानेच प्राप्त होतात हा आर्य पाश्चात्य सिद्वांचा सिद्धांत आहे. । बडो रसश्च भुक्तो विधिना सिद्धिप्रदो भवति । वाचस्पति मिश्राने प्रथम अमुरामध्ये रसाविद्या आहे हे सांगून, नंतर अनुरांतच कशास पाहिजे, येथेही मांडव्यादक मुनि रसायनाच्या उपयोगाने सिद्ध झाले, हे सांगितले आहे. । प्राचीनकाळीं मग, असुर, खाल्डी, व आगुप्त ( ईजिप्त ) वगैरे देशांत रसविद्या प्रसिद्ध असल्या बद्दल वर पाश्चात्यांची माहिती आलेलीच आहे. वाचस्पातिमिश्र व व्यास यांनी असुरभवनांत #. असूरियामध्ये रससिडीने लोक सिद्धिपावतात असे लिहिले आहे. व्यासाने भागवतांतहीं स्कंध पांचवा, अ. २५ मध्ये रसरसायनांपासून व विशेषेकरू हाटकरसाने अर व असुरकन्या सिद्धि मिळवितात व नाना उपभोग नोगतात असे लिहिले आहे; पहा:- न वा एतेषु (बिलस्वर्गेषु) वसतां दिव्यौषधिरस रसायनान्न पानस्नानादि भिः अधयो व्याधयो वलीपलितजरादयश्च देहवै। दर्गध्यस्वेदक़मर ठानिरिति वयोवस्थाश्च भवति । यस्य मयस्य च मुखाद्दपर्यंत स्वैरण्यः कामिन्यः पुंश्चल्य इति । या वैबिलायनं प्रविष्ट पुरुवं रसेन हाटकाख्येन साधयित्वा स्वविलासावलोकनानुरागस्मितसलापोपगूहनादिभिः स्वैरं किल रमयंति, यस्मिन् उपयुक्त, पुरुषः ईश्वरोह सिद्धो इतित्युतिमहागजब मात्मानमभिमन्यमानः कथ्यते मदांध इव + ॥ १६॥ ततोऽवस्ताद्वितले हो। भगवान्हाटकेश्वरः स्वपार्षदभूतगणावृतः प्रजापतिलगे पबृणाय भवो भवान्या सह मिथुनीभूत आस्ते यतः प्रवृत्तः सरित्र हाटकी नाम + भगवंतांचा, भगवद्गीतेत खालील वाक्यांत अशा विषय लंपट आसुरीरस रससिद्ध वरच कडाक्ष आहे असे वाटतेईश्वरोहं अहं भाग। सिद्धार्ह वलवान सुखी ॥ १४ ॥ आढयोऽभिजनवानरिन । कोन्यो । अस्ति सहशोमम ॥ यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहितः ॥ १५ ॥