पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण काकचंडीश्वरीमताखेरीज इतर अनेक ग्रंथकार व ग्रंथ यांचे उल्लेख केलेले आहेत. ते पुढे दिलेले आहेत. असो. प्रथम प्रस्तावनेत, काकचंडेश्वरी नामक भैरवी देवी भैरवास प्रश्न करिते. असे दर्शविलेले आहे. भैरवीच्या प्रश्नांला भैरव उत्तर देतो कीं:- योऽसौ आत्मा परो नित्यश्चानादिनिधनेश्वरः। स्वरूपनिर्गुणाभ्यां च सर्वव्यापी निरामयः ।। अनादिकर्मसंबंधी कायस्थो भवति सदा।। जीवोपाधिमयं कम अज्ञाने संप्रवर्तते ॥ तस्मात्कर्मप्रसंगेन संसार सेवतेऽत्यसौ । करोति विविधं कर्म संसारे काममोहितः ॥ द्रव्योपायं न जानाति काभभोगेन हेतुना ।। कृषिवाणिज्यसेवा च रसविक्रयकारकाः ॥ वहंति काष्ठभारं च तृणभार त्वनेकधा । कायक्लेशार्दितः कर्म द्रव्यार्थं कुरुते सदा ॥ भ्राम्यमाणा नरा ये च द्रव्यार्ताः कामचिंतकाः ॥ जायते मृत्युलोके तु दारिद्यहत्वद्येतसः ।। भवंति बाधिरांधाश्च पंगुलाः कुब्जखंजकाः ॥ महा संसारबंधे च त्रिगुणेन च संयुताः ॥ कुर्वति साहसं कर्म अज्ञानात् द्रव्यहेतुना। अटति घोरे संसारे अलातघटका इव ।। अशी स्थिति असतां जीवांच्या कल्याणासाठी खालील उपायांचे मूल ज्ञान सांग असे भैरवीं ह्मणतेः कथयस्व महादेव ! कायबोधप्रसाधनं । अर्थः संपाद्यते येन न क़शात्परमेश्वर ॥ तदहं श्रोतुमिच्छामि कथयस्व प्रसादतः ।। पादुकासाधनं चैव दिव्यस्त्रीकामसाधनं ॥ अदृश्यमंजनं चैव गुटिका खेचरी तथा।। साधकानां हितं देव ! भूचराकाशगामिन ॥