पान:भवमंथन.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०३) दिली. मायेस आपली क्र.डा सदोदीत चालवावयाची आहे. सर्वच मनप्पे खरा हेतू ओळखून सन्मार्गाने वागली तर, ती कृतार्थ झाली म्हणजे जगत्प्रपंच कसा चालेल म्हणून मायेने मनुष्याला ज्ञान देऊन त्याच्यापुढे सर्ते आणि असते असे दोन मार्ग निर्माण केलेः ७ : 15 Fly निवृत्तिमार्ग । १३, २. चांगली वस्तु नेहमी दुःसाध्य असुन तिचे परिणाम मात्र अत्यंत कल्याणकारक असतात. वाईट मा सरुत्दशनी मोठा थाटदार मनोहर आणि सु: खदायक दिसणारा असतो. लवकर सुखार्ने प्रप्त होणा-या भपकेदार वस्तु पाहतच त्यांच्या परिणामाकडे चिले कूल लक्ष न देता त्यांस मोहून जावें हा मानवी स्वभावच आहे. शिवाय अनादिकालापासून माणसाँस संवयही अगदी सिळून गेली माई ह्यामुळ पंचविषय, मायाजाळ, धनदौलत आणि ऐश्वर्य याखेरीज दुसरी कोणचीच जोड आपल्यास कर्तव्य नाही अशी समजूत होऊन बसली आहे. निवृत्तिमार्ग मुळीं सरुदर्शनी भयाण, मयत कठीण, सुस सोयीश बैर करणारा, परिणामी मात्र अनुपम कल्याण करणारा आणि जन्ममरण चुकविणारा, त्याच्या दर्शनाबरोबरच माणसे थरथर कापू लागतात. त्याची सत्फ़ळे त्यस समाधी कळतच नाहीत, आणि कळी तरी त्याचे खरे वेम कळत नाही, यामुळे सन्मार्ग अगदी दूर पडला आहे. त्याच्याकडे जाप्याला वाटच मुळी प्रवृत्तिमार्गातून आहे. एखादा मनुष्य कदाचित् निवृत्ति मागास जाण्यास निघाला तर वाटेत त्याला पंचविषयप पिशाच्चें पछाडतात. नितंचिनी वाघूरी काममित्राने मध्ये पसरुन ठेविलेल्या त्यास झापल्यामध्ये गुतावतात. रोडा पोर वचक चोर त्याच्या भोवती वेढा घालतात. धनदौलत व ऐश्चर्य आपली जादू त्याच्यावर टाकतात. त्याच्या योगाने तो विचारा वेडा होतो. श्रीकृष्णाच्या मुरळीने वेड्या झालेल्या गोपी ज्याप्रमाणे कानात नथा आगे नाकांत बुगड्या घालू लागल्या तशी भानवाची धांदुल होते. फणसातलि गरे मात्र गोड लागतात. नारळीतील खोबरे मात्र गोड असते. ह्मणून ती फळे खाण्याची पद्धत माहीत नसेल आणि वरल्या सालीसुद्धा फणस किंवा असली नारळे कोणी साऊं लागला तर त्याला ती अमृततुल्य रुची प्राप्त न