पान:भवमंथन.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ** और न ! १२ भाग १७ वा. न . 25 5 FEE P FE, इ.

5 -

२३ म * = * योजना. . * *

  • ,
  • * * * * * अमंत्रोमक्षरं नास्ति ।। नास्ति मूलं अनौषधी ॥३॥

अभाग्यो पुरुषोनास्ति ॥ योजकस्तत्र दुर्लभः ॥ १ ॥ • १U F R EE $ ( सु- भा. ) : - 2 ! ! - दुर्योजना । = +5 5 सृष्टीचें मूळ सच्चिदानंद, पृथ्वी परम रमणीय, मानंद परिपूर्ण विषय, आणि ज्ञानासह सर्व साधनांनी समर्थ मानव तिचा उपभोक्ता, सारांश हैं सर्व कारणे आनंदमय. तेव्हा ह्यांचे कार्य जो भव तो परमानंद सागर असलाच पाहिजे, असे कोणासही वाटते. सहा भागापर्यंत तसेच मसून पुढे एकसारखी दुःखाची वृद्धि होत होत संसार तर दुःखाचे सरण आणि पापाचा उदधि झाला आहे हा मोठा चमत्कार आहे. हे अंधळे गारूड आहे तरी काय ? अशी शंक' मुनाला जैन पडे देत नाही. पण ह्याचे कारण मग थोडे माहे. हा घौर परिणाम केवळ दुर्योजनेचा आहे. जगति परमेश्वराने एकही वस्तु निरुपयोगी निर्माण केली नारी. सत किवा असत् परिणाम तिच्या योजनेनुरूप होतो. तोच प्रकारसंसाराचा व नरतनूचा आहे. काल व गुंठित अधर, शेंबडाचे बोळके आणि मांसाचे गोळे ह्यांस कविवरानी शृंगाराच्या दृष्टीने महत्व दिलें म्हणून पूर्वी आश्चर्य प्रकट केले आहे, पण तेच अवयत् सत्परिणाम कसे होतात पहा. * कंठे मुधा दप्तति वै सलुसज्जनानां " या उक्तीप्रमाणे फक्त सज्जनांच्या कंठी, अललेॐ अमृत ज्या अधरांनी प्रसृत होऊन जगदुद्धार होत आहे, न्यायनीतीचा प्रसार होत आहे, चोदा विद्या आणि चौसष्ट कळा परिपक्वतेस येऊन मानवीसुखाची समृद्धि होत आहे, त्या अधरांस ममताच्या पळीकडेही काहीं, असते तर त्यांची सुद्धा उपमा कमी न पडती काय विचारा कलंकीचंद्र, त्या मुसास आपल्ली उपमा दिल्याबद्दल संकोच नाहीं का पावणार