पान:भवमंथन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) शूरस्य मरणं तृणं. ४५ संबसे जी प्यारा ' ही म्हण आपण नेहमी ऐकतों, पण संभावितास अकीतपस मरण पतकरते. रणशूरास तर मरण तृणसमान वाटते. यवनांचा घोरतम जुलूम होऊन हिंदुधर्म नष्ट होण्याचा सुमार दिसू लागताच, शिवछत्रपति, तानाजी, एसाजी, बाजी फसलकर वगैरे नरसिंह सुसावर लाथा मारून, शिरे हातावर घेऊन, आपले स्वातंत्र्य, गोवाह्मण परिपालन, स्वधमस्थापना सा पवित्र कर्तव्यांवरून आपले प्राण ओंवाळून टाकण्याचा निश्चय करून रणांगणात शिरले. यवनांनी किल्याच्या मार्गावर निखारे पसरून ठेविल्यामुळे किल्ल्याकडे जातां येईना; तेव्हां एक वृद्ध वीर पुढे होऊन म्हणाला “ निखान्यावर मला लोटा; आणि माझ्या पाठीवरून जा; पण किल्ला घ्या. छत्रपति सुखरूप पोहोचल्याच्या तोफेची गर्जना ऐकण्याकरितां इमानी बाजी परभने प्राण ओढ़न धरिला होता. तोच मासला पराक्रमाच्या कसोटीस पुन्या शंभर नंबरास लाग. णा-या बोअर लोकांनी जगास दाखवून बलाढ्य आणि महाभाग्यशाली ब्रिटिश लोकांचा पूर्वपर दुरारा जगाच्या प्रत्ययास आणून दिला. आपल्या देशाचा कांहीं फायदा नसतां, त्या सत्यसंकल्प बोअर लोकांच्या मोडत्या दुळाचे सारथ्य करून कित्येक परदेशांतील लोक त्यांच्याकरितां ब्रिटिशांसारख्या वणव्यांत निर्भय विहार करीत होते. छ । २ । ३ = 71 - द । * में एक - मनुष्य प्रापी अक्कलदान आहे, तेव्हा तो चांगले सोडून वाईट पतकरील असे संभवत नाही. पण छंदाचा असा कहीं चमत्कार माहे की, तो कोठे गुंतेल ह्याचा नेमच नाहीं. राजापुढे किंवा धनिकापुढे लांगूल-चालन करून सत्यापलाप करून समयी स्वराष्ट्राची मोठी हानि झाली, सहोदराचा घात झाला, तरी पतकरून आपला तळाराम गार करण्याकरिता व आपल्यास शाब्दिक बहुमान किंवा किताब मिळण्याकरितां भलते सलते उपद्व्याप करणारे कांहीं थोडे नाहींत. कुत्र्याप्रमाणे आपले पोट भरून पाहिजे तें नीच कम करुन पैसे गोळा करणारांनी जग भरलेंच आहे. जर का | TE -