पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुलाम. Slates. उरणकर नेहमी कोळी मिठाचे मचवे नागोठणे प्रांत वगैरे जागां नेतात व भाताचे भचवे ज.गा जागांहून भरून आणितात, त्यास सुदामत रेवासचा खुटवा नसतां हल्ली तुझांकडील अंमलदार कोळी मजकुरांस खुटव्याविशी तगादा करितात, ह्मणोन वासुदेव मोरेश्वर याणी विदित कले. त्यावरून हे पत्र तुह्मास लिहिले असे. तरी सुदामतप्रमाणे कोळी मजकुरास खुटवियाचा तगादा न करणे ह्मणोन आपले कमाविसदारांस ताकीद करणे ह्मणोन राघोजी आंगरे यांस पत्र १. तालुके कोहज येथील ठिकाणांपैकी कसबे गोरे येथें मामलेदार चौकी बसों देत नाही, सुदामत कोहज मामलीयाकडे जकात होती तो बठिकाणे सुरळीत चालत होती. हल्ली कटकट करितां ह्मणोन विदित जाहलें. ऐशास सुदामत कोहजेकडे जकातीची ठिकाणे आहेत त्याप्रमाणे याजकडे करार केली असेत. त्याप्रमाणे सुरळीत अंमल देणे. तुमचा ऐवज घेतला असेल तो माघारा देणे ह्मणोन यशवंतराव शिवाजी मामले कोहज यांस पत्र १. काळी याचा व खुटव्याचा मिळोन मजकूर एकच आहे. उरणकर खारपाटची रयत मिठागरी याशी सरकारची वेठ वोडीयाची वगैरे मिळोन पधरावडा दर असामीस आहे, त्यामध्ये ज्याचे घरीं पुरुषबळ असेल, मवाफीक पडेल, त्याणे आंगें वठ पंधरवडा करावी. ज्यास पुरुषबळ नाही व मवाफीक न पडे त्याने दीड रुपया द्यावा ह्मणोन पाच तोष्ट न करावे असें सदामत चालत होते. सांप्रत वेठच घेणार ह्मणोन विदित जाहलें. त्याजवरून तुह्मांस लिहिले असे. तरी ज्यास वेठ होईल तो करील. ज्यास वेठ करावयास सामर्थ्य नसल त्याजपासून दीड रुपया घेणे. वेठीचें तोष्ट न करावे व उरणकर कोळी नेहमी याचे मचवे मिठाचे नागाठण्यास जातात, व तिकड़न वगैरे बंदरीहून भात वगैरे जिन्नस उरणास नेतात; त्यास रेवासराचा खुटवा नसतां सांप्रती घ्यावयाचें तोष्ट लाविले आहे, त्यास सुदामत चालत आल्याप्रमाणे सकरास ताकीद करून चालवणे. नवीन कानू करतील त्यांस करूं न देणे. खुटव्याचें तोष्ट साल तरी मनाई करणे. खटवा घेऊ न देणे ह्मणोन रामाजी माहादेव प्रांत साष्टी यांसी पत्र १. _बदर कल्याण येथें सावकारी गलबतें येतात त्याची परवानगी जकातीकडे सदामत आहे. 1 मामलेदार अडथळा करितात, तरी सुदामत परवानगी साऊकारी गलबतांची जकातीचे लदाराकडून चालते त्याप्रमाणे आज्ञा केली पाहिजे ह्मणोन त्याजवरून हे पत्र सादर केले असे. बदर मजकरी साऊकारी गलबतांस परवानगी जकातीचे कमाविसदाराकडून होत असेल तरी प्रमाण करणे. नवीन न करणे ह्मणोन बाजी शंकर तर्फ कल्याण भिवंडी यांस पत्र बंदर पेण व पनवेली व कल्याण भिवंडी येथे सावकारी गलबते येतात त्यांस सावकारास मिलदार व माहालकरी हवालदार सरकारचे वेठीचा व खासगत वेठीचा उपद्रव कारतात, यामुळे नकार हैराण होतात. याजकरितां जलमार्गाची अमदानी होत नाही. त्यास सरकारची वेठ कार्यारण लागेल ते कमाविसदारांनी जकातीचे कमाविसदाराजवळ मागावी. ते नेऊन देतील. एका दो ५वसाची वेठ असेल तरी गलबतांचे कोळी यास पोटास शेर द्यावा. पांचा साता दिवसांची वेठ Panchmahal, for free will sells a forcibly removed Government is informed that Balaji Raghunath Hawaldar of Pargana Pen nmahal, forcibly took away two boys belonging to the Charans, and kept them the fort This order is therefore issued. The person to whom a Charan of his vill sells a slave is entitled to remove the same, and none else. The slaves ly removed should be restored. the remaining portion of the order directs that forced labour should not be from ships belonging to merchants and that it should be taken for a fortnight Tom ryots engaged in salt manufacture Rs. 1-8 being levied in lieu of it. The rem taken from ships only from ryots