पान:बाबुर.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिरात काबूलच्या स्वारीवर जातांना बाबुराने आपल्याबरोबर घेतलेली जहांगीर, नसीर आणि त्याचा सरसेनापति बकी बेग हीं तीन मातबर माणसे; पण या तिघांनीहि त्याला अपयश दिले. बाबुराचे मन एकंदरीने स्थिरावले हात; पण एक शल्य मात्र त्यास एकसारखें बचत होते. समरकंदच्या उघड्या मैदानांत त्याच्या मनगटाशी मनगट भिडवून त्यास खडे चारणारा बानीखान त्याच्या दृष्टिसमोर एकसारखा खडा होता. त्याने त्याची व त्याच्या लौकिकवान् खानदानी घराण्याची दुर्दशा केली होती. तेव्हां त्या णसाचा एकदा निचरा करावा असे त्याच्या मनाने घेतले आणि हे साध्य चण्यासाठी वाटेल तें साहस करण्याची त्याची तयारी होती. बानीखानाचे सामर्थ्य रोज वाढत होते. भरतीच्या वेळी गगनाचा से करू पहाणा-या पर्वतप्राय लाटांच्याप्रमाणे तो नवीन नवीन प्रांत कीवीत होता. इ. स. १५०५ मध्ये सर ते अमू आणि अरल ते बदकशान डा मोठा टापू त्याने आपल्या सत्तेखाली आणला, पर्शिया जिंकला आणि जानचे मुख्य शहर बालक्ष याच्यावर त्याने चढाई केली. तैमूरच्या खास अल हुसेन मिझ हिरात येथे राज्य करीत होता. त्याची सत्ता उसनवरही होती. खुरासनचे मुख्य शहर बालक्ष येथे शैवानीखानाची ग्रास