पान:नित्यनेमावली.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ तात्यांच्या गायेंत ८1१००० दिली आहे वर घेतलेल्या शास्त्री- बोवांच्या उताऱ्यावरून व शिवाय आमच्या अभंग २३ वरून ‘चार कोटी एक लक्ष चौतीस हजार अभंगसंख्या आहे असें दिसतें. महिपतीच्या म्हणण्याप्रमाणें ४ कोटी आणि कांहीं लक्ष संख्या आहे ( संतलीलामृत). तुकाराममहाराजांची अभंगसंख्या ठरविण्याच्या दृष्टीने आमच्या भजनांतील अभंग २४ अतिशय महत्त्वाचा आहे ; तो जिज्ञासूंनीं अवश्य वाचावा. त्यांत पांच कोटी एक लक्ष चौतीस सहस्र अभंगसंख्या असल्याबद्दल उल्लेख आहे रा. शंकर पांडुरंग पंडित यांनी हा अभंग आपल्या इंदुप्रकाशगाथेत प्रस्तावनेंत दिला आहे. फक्त " तीस लक्ष केली देवांसि करुणा । कर्मकांड जाणा एक लक्ष ||" ही ओळ गाळली आहे. ही ओळ गाळूनही त्यांची बेरीज वरील संख्येवर गेली आहे ! आतां आमच्या अभंगाप्रमाणें बेरीज करितां पांच कोटी एक लक्ष चौतीस सहस्र बेरोबर बेरीज येत आहे :- 79 १२००० संहिता १०००० उपग्रंथ ( अवतार सहस्र दशसहस्र ) १००००००० भक्ति १००००००० ज्ञान ७५००००० वैराग्य ७५००००० नाम