या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाता
तो विव्हळला म्हणून
सर्वांगाच्या जखमा कवटाळून
त्याच्या सांत्वनाला आली ती
तेव्हा समजले
त्याचा भाताच रिकामा झालाय !
आणि ती शेवटची जखमी झाली
कळवळून त्याला म्हणाली ........
"आता तरी हास ना ! "
उष:काल । ३७