पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखन करणे अपरिहार्य झाले; तेव्हाच 'इन्किलाब विरुद्ध जिहद' कडे ते वळले.
 लेखनपूर्व आत्मनिष्ठा त्यांना चिंतनशील बनवते. त्यातून आशय - विषयाच्या अपूर्वत्वातून आणि कोणत्याही विचारसरणीची गुलामी न पत्करता कलाकृतीचं शुद्ध रूप जपत तिची देशमुखांकडून निर्मिती झाली आहे, हा मला आजच्या भाषेत म्हणायचं तर युनिक सेलिंग पॉइंट वाटते.

अन्वयार्थ □ २१७