पान:अशोक.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ गांव-गाडा. धंद्यांची वांटणी झाली आणि एकीचा धंदा दुसरी सहसा करणार नाहीं असा आळा पडला, तरी सबंध जातीचा ओघळ होतां होईल तों जातीबाहर जाऊँ देऊं नये ही कल्पना बहुजनसमाजांत अत्यत दृढमूल झाल्यानें प्रत्येक जातीने, पोटजाती नें किंवा पंथानें, कांहीं राजकीय, धार्मिक व सामाजिक अधिकार राजाला, धर्माधिकाच्यांना किंवा सर्वसामान्य समाजाला अर्पण न करतां आपले हातीं राखून ठेविले. त्यामुळे पुष्कळ बाबतींत जातीच्या लोकांचा राजा व धर्माचार्य जातच राहिली. लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच आपले राजे असतात, तरी प" धर्मसंस्कारांवरील अधिपत्य धर्मगुरूकडे असतें असें बहुधा पाश्चात्य देशांत आढळून येतें. ह्या नियमाला हिंदु समाजांत मात्र कांहीं अपवाद नजरेस पडतात. अठरा वर्णीचे नामधारी गुरु जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मण, मराठे, सोडून प्रत्येक जातीला गुरु व भिक्षुक आहेत; व ते त्यांचे अनेक धर्मसंस्कार चालवितात. उदाहरणार्थ, मिरजगांव परगण्याच्या माळयांचे (गु.) 'कदम' (मराठा); ढोरांचा गुरु 'घोडके; महारांचा मागता ('अॅक) 'ढेगुजी मेघुजी ’; मांगगारोड्यांचा ‘डकलवार', लय़ापक्षा मोठा संस्कार कोणता असावयाचा ? शास्त्रांनीं त्याला धर्मसंस्कार विला आहे. म्हणून वास्तविक लग्र धर्माचार्यांनीं लावूया. पाहजू कोणत्याही धर्माचार्याकडून लग्र न लावितां जातपंचांकडून लावतात. जातीचे समायिक बोभाटे जातांगेनें किंवा दैवानें मिटवावेत, त्यांत जातिबाह्य व्यक्तीचें किंवा संस्थेचें बोट शिरूं देऊं नये; येवढेच नव्हे, तर ज्या भानगडी जातिविशिष्ट नसून निवळ व्यक्तिविषयक आहेत किवा ज्यांचा संबंध इतर जातींशींही तितकाच पोंचून त्यांनाही ' सामान्य आहेत, त्या देखील जातीनें भिटवाव्यात असा निर्णय हिंदु समाजान ठरविला; आणि तो धर्माध्यक्षांनीं व प्राचीन राजांनांहीं मृ कला. 帝千aて可Tー एखाद्यानें कांहीं दुष्कर्म केलें, जमातीच्या ' आचाराविरुद्व