साहित्यिक:भास्कर रामचंद्र तांबे

विकिस्रोत कडून
भास्कर रामचंद्र तांबे
(१८७३–१९४१)


    भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

    साहित्य[संपादन]

    1. जन पळभर म्हणतील, हाय हाय
    2. नववधू प्रिया मी बावरते
    3. कळा ज्या लागल्या जीवा
    4. मावळत्या दिनकरा
    5. तिन्ही सांजा सखे मिळाल्या