साहित्यिक:कल्याण स्वामी

विकिस्रोत कडून
कल्याण स्वामी
(१६३६–१७१०)


    साहित्य[संपादन]

    कल्याणस्वामीनी ७०० ओव्यांचे महावाक्य पंचीकरण हे प्रकरण आणि ध्रुवाख्यान(१४), श्रीरामदास(८), रुक्मिणीस्वयंवर(हिंदी-३४), श्रीशुकाख्यान(१८), संतमाळा(१०), सोलीवसुख(५०अभंग)व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. याशिवाय, ५ श्लोक, ८ आरत्या,९७ पदे, ३ भूपाळ्या आणि ८२ चौचरणी ओव्या रचल्या आहेत.