पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(^७२.) माणसांस येथील हवा वाईट असून लहान मुलांस तर पहिला फायदा हिंदुस्थानापासून त्यांना मुळीच नाहीं, असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. त्याचा विचार करूं. हिंदुस्थानामुळे भर पडत आहे काय ? पडते, त्यांच्या सामथ्र्यात अर्से 種 येईलसें दिसत नाहीं. माल्टा व सैौदन येथेंहिंदुस्थानांतील सैन्य मदतीस आणलें होतें, व त्यामुळे इंग्लिशांना यश येऊन त्या त्या ठिकाणीं त्यांचें सामथ्र्य वाढलें असें, ह्या संबंधानें कदाचित् कोणी म्हणतील, परंतु ही गोष्ट क्षुल्लक शिपाई त्यांना कधीं त्या त्यांचें स्वतःचें संरक्षण करितात, व प्रसंगीं इंग्लिशांसहि मदत करितात, ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. हिंदुस्थानापासून त्यांच्या सामथ्र्यात भर पडत नाहीं एव ठेंच नाही, तर हिंदुस्थान ताब्यांत आहे म्हणून पररा. प्ट्रसंबंधी राजकारस्थानांच्या बाबतीत त्यांना वारंवा मोठी काळजी उसन्न होते; आणि रशिया, इंजित ! तुर्कस्थान ह्या देशांशीं त्यांचे वारंवार वखेडे पडतात हिंदुस्थान ताब्यांत नसतें तर त्यांन ह्या बखेड्यांचं जरूर नव्हती. सारांश इतर वसाहतींपासून होणार निा हीत नाहीं.