पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अस्तित्व कबूल केले. ज्याला सांप्रदायिक देवकथित धर्म म्हणतात, तात्या त्या समाजातील धर्म होता; व त्याला देवाचे अधिष्ठान देऊन तो बळ करावयाचा प्रयत्न झाला, इतकेच. एकमेकांशी भांडणा-या, माझाच ना चांगला आहे अशी स्पर्धा करणा-या सांप्रदायिकांना उच्चतम धर्म साप असेल, असे म्हणवत नाही. विशेषेकरून त्यांनी सांगितलेली व आचार जी तत्त्वे आहेत, त्यांपेक्षा चांगले जगात इतर समाजात दिसून यतः १ हा दावा मान्य होणे शक्य नाही. । बुद्धानेही आचाराचे अंतिम नियम सांगितले, पण ते जन्मोजन्मा पा विचार करून, असा बौद्धधर्मीयांचा समज आहे. जगातले दुःख कमी करण बुद्धाने धर्म सांगितला. ह्या धर्माचा मुख्य पाया अतीव कारुण्य हा व्याधी, जरा व मृत्यू ही मानवदेहाबरोबरच जन्माला आली आ नाहीतशी होणे शक्य नाही. पण त्यांमुळे उत्पन्न होणारे दुःख क किंवा अजिबात नाहीसे करणे शक्य आहे. तो मार्ग म्हणजे जा आसक्ती सोडून जगात वावरणे व अंती संसारचक्रापासून पूर्ण माक्ष । सर्व भूतमात्रांबद्दल कारूण्य व दया ही ह्या संप्रदायाचा गाभा आ आसक्ती असणारे प्रेम वा भक्ती - मग ती कितीही निःसीम अर संप्रदायाला मान्य नाही. ह्याबद्दल एक सुंदर गोष्ट बौद्धवाङ्मयात न आहे. पुष्कळ शिष्य होते; त्यांपैकी पुष्कळ (मोग्ग्लायनासारखे) बुध कैवल्यपदापर्यंत पोहोचले. बुद्धाला न विसरणारा साधाभोळा अर नावाचा त्याचा शिष्य होता. तो नेहमी म्हणे, "भगवन, आपण " कैवल्यपदापर्यंत पोहोचविले; मी मात्र रात्रंदिवस आपल्याजवळ आहे तिथेच. असे का?" बुद्ध म्हणाले, "वेळ आली म्हणजे सा भगवान मृत्युशय्येवर पडले, तेव्हा आनंद शेजारीच ओक्साबा होता. भगवानांनी त्याला जवळ बोलाविले व विचारले, " रडतोस?" तो म्हणाला, "हे काय विचारणे? आपणांशिवाय ह्या ज राहणार कसा?" भगवान म्हणाले, "ह्यामळेच बरे आनंदा, तू कैव अधिकारी झाला नाहीस." बुद्धाचे तत्त्वज्ञान व हिंदूंचे तत्त्वज्ञान हो 17 आली आहेत. ती र दुःख कमी करणे गे म्हणजे जगावरील सन पूर्ण मोक्ष मिळविणे. चा गाभा आहेत. पण सीम असो, - ह्या 'ङ्मयात सांगितली सारखे) बुद्धादेखतच माळा असा आनंद आपण कित्येकांना न्याजवळ राहूनही म्हणजे सांगेन." पुढे मोक्साबोक्शी रडत चारले, "आनंदा, का ह्या जगात मी दा, तू कैवल्यपदाचा चज्ञान ह्यात फरक || संस्कृती ।।