पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साच्या अंगावर राणीची हे त्या बिचा-यांना माहीतच नव्हते. एक दिवस सासू थोरल्या सुनेकडे येऊन म्हणाली, "बाई, संध्याकाळी तुझा दीर येईल त्याचे आतिथ्य कर." नटूनथटून ती पलंगावर पडली होती. मनात विचार चालले होते. "कदाचित भीष्म येईल. तो नाही, तर कुरूंच्या दरबारातील दसरे कोण बरे येईल? शेवटी उगवला तो एक भीषण दिसणारा, लाल डोळ्यांचा, पिंगट जटामा ब्राह्मण. त्याला पाहून बिचा-या अंबिकेने डोळेच मिटले. ह्या अवस्थेत ता तिला भोगून गेला व जो मुलगा झाला तो जन्मांध धतराष्ट्र. सत्यवता" व्यासाला नंतर दुस-या सुनेकडे पाठविले. व्यासाचे रूप पाहून ती पांढरा पडली आणि तिला झाला तो मुलगा पांडू. परत एकदा व्यासाला सनांकडे पाठवायचे असा बेत सत्यवतान पर सत्यवतीपुढे सुनांना काही बोलता येईना. पण त्यांनी ह्या माणसाबर निजण्याचा निश्चय केला होता. त्यांनी एका दासीच्या अंगावर . वस्त्रे व अलंकार चढविले व तिला व्यासाच्या दिमतीला ठेवल.. व्यासाला भ्याली नाही व शिसारलीही नाही. तिने व्यासाचे आप केले. ह्या संबंधापासून झालेला मुलगा विदुर. पण कोण्या राणापा झाल्यामुळे राज्याला अधिकारी नव्हता. ह्या एका कृत्याने त्या पकडून आणलेल्या परावलंबी बायाना " होत आहे, त्याबद्दलचा आपला विरोध प्रकट केला. महाभारताच त्यांना झालेल्या, व्यंग असलेल्या मुलांमुळे उदभवले. महाभारतात " आहे की, राण्यांना व्यासाचे रूप सोसले असते, तर मुले नि असती. हे खरे धरले तर त्यांनी व्यासाला दर्शविलेल्या विरोधामुळ १ युद्ध झाले, असेही म्हणता येईल. दस-या वेळी व्यासाचे आदरातिथ्य था सुनेकडून झाले असते, तर कदाचित होणारे मुल अव्यंग नि म्हणजे महाभारत कथेचा गाभा ज्याप्रमाणे ह्या राण्यांच्या विधवापणा केलेल्या पहिल्या संभोगात आहे त्याचप्रमाणे परत अशा त-हेच्या न तोड द्यायचे नाही. ह्या निर्धारातही आहे. ह्याही सत्यवतीप्रमाणे मूब बायांनी जे काय भारताचे युद्ध हे भारतात सांगितले मुले निरोगी झाली परोधामुळे महाभारत आदरातिथ्य थोरल्या ग निपजले असते. धवापणी अनिच्छेने त-हेच्या मानहानीला प्रमाणे मूकनायिकाच ष्ट घडत असताना पण त्यांनी एकदा तरी आयुष्यात आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घ ५८ ।। संस्कृती ।।