पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचा वध करून त्याने सांगितलेल्या मार्गाने तेथून दीड योजन दूर असलेल्या शरभंगाच्या आश्रमात गेला. तेथून बराच रस्ता तुडवून (३.६.२. गत्वा दूरमध्वानम्) राम सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला. तेथून दुस-या दिवशा पंचाप्सरस नावाच्या सरोवराशेजारून जात ते दंडकारण्यातील मुनीच्या आश्रमात आले. तेथून राम निरनिराळ्या ऋषींचा पाहुणचार घेत १० वर्ष राहिला व परत सुतीक्ष्णाश्रमाला आला. सुतीक्ष्णाश्रमाहून चार योजना अगस्त्य ऋषींच्या भावाचा आश्रम होता. तेथे तो दुस-या दिवशी गला. तेथून एका योजनावर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. तेथून दोन योजनावर पंचवटी होती. तेथे रामाने आश्रम बांधिला व ते तेथे राहू लागले. येथून जवळपासच कोठेतरी जनस्थान नावाचा प्रदेश होता. साता नाहीशी झाल्यावर रामाने पंचवटी व जनस्थान धुंडाळले; पण ती साप नाही. जटायु मरणाच्या द्वारी पडलेला दिसला. त्याची क्रिया आटपूर पश्चिमेला गेले. थोड्या वेळ्याने ते दक्षिणेकडे गेले. तीन कोस गल्यावर त्यांना क्रौंचारण्य लागले. येथे त्यांनी कबंधाचा वध केला. कबंधान " पुढचा मार्ग सांगितला. "पश्चिमेला बराच मार्ग गेल्यावर पंपा नावा सरावराच्या पश्चिम तीरावर तुम्हाला शबरीचा आश्रम व मातंगाश्रम | पंपा ओलांडल्यावर ऋष्यमूक पर्वत दिसेल. तेथे त्यांनी सुग्रीवाशा " करावे." ऋष्यमूकाहून पहिल्यांदा वानर व नंतर वानरसैन्यासह राम लकला। गेले, तो मार्गही रामायणात दिलेला आहे. पण त्याआधी रावण सात करण्यासाठी पंचवटीला कोणत्या मार्गाने आला, ते पाहू. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक-कान कापल्यावर ती जनस्था आपले भाऊ खर-दुषणांकडे गेली व रामाचा सूड घेण्यास तिन सा खर, दूषण व त्यांचे सहाय्यक यांना रामाने मारल्यावर शूर्पणखा आपला भाऊ जो रावण याच्याकडे गेली व तिने त्याची खूप । केली, "तू असला कसला राजा? (अध्याय ३१) माझी काय दशा शा बघ. जनस्थानात असलेले तुझे सर्व भाऊ मारले गेले आहेत व ह्यात 1 ख्य त्याआधी रावण सीताहरण पाह. थानात असलेले न घण्यास तिनं सांगितले. पर शूर्पणखा लंकेला (अध्याय ३१) माझी त्याची खूप निर्भर्त्सना यि दशा झाली, ते हत व ह्यातली तुला ३८ ।। संस्कृती ।।