पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Uld जिच्याबद्दल नेहमी विचार येतो, ती गोष्ट म्हणजे एक पिढी अन्याय करून जाते, दुसरीला त्या अन्यायाची फळे भोगावी लागतात. अन्यायाचे परिमार्जन करिताना नवे अन्याय होण्याशिवाय गत्यंतर नाही का, असे मनात येते. तसे झाले, तर अन्यायांची साखळी कितीही क्रांत्या झाल्या, तरी तुटणे शक्य नाही. त्याचप्रमाणे किती मागच्या अन्यायांचे उट्टे फेडिता येत, किती पिढ्यांच्या मागच्या अन्यायांचे परिमार्जन करिता येते, हेही ठरविण कठीण आहे. कित्येक हजार वर्षे मानवसंघ पृथ्वीवरून इकडून तिक भटकत आहेत, एकमेकांशी युद्धे करीत आहेत. एक दुस-याला जिंकता अंकित करतो; एक दुस-याची जमीन हिरावून घेतो, दुस-यावर जुला करितो; जित-जेते एकत्र मिसळतात, एकजीव होतात; नवीन संघ म्हणून येतात; प्रत्येक नव्या आक्रमणाची किंवा संक्रमणाची आठवण याना त्या रूपाने राहते. अशा परिस्थितीत किती जुन्या गोष्टींची आठवण १ न्याय मागावयाचा? जुन्या ऐतिहासिक घटनेमुळे जर आजच्या समा. अन्यायकारक गोष्टी टिकून राहिल्या असतील, तर न्याय मागण आहे, व हा न्याय मागताना जुन्या ऐतिहासिक घटना विसरता आल्या उत्तमच. आपल्याकडील जातिसंस्था व त्यातल्या त्यात अस्पृश्य दोन्ही संस्था अन्यायकारक आहेत. त्या नाहीतशा झाल्या पाहिज तसे होताना जुन्या ऐतिहासिक घटना - की ज्यांचे मूळही हरल माहीत नाही, -उकरून काढणे योग्य नाही. आजकाल विश्वनाथमा चाललेला जो सत्याग्रह आहे. त्याबद्दल दोन शब्द लिहिणे वाव नाही. काशी येथील जुने विश्वनाथमंदिर उध्वस्त करून आरन मशीद बांधिली. पुढे अहिल्यादेवी होळकर यांनी नवे विश्वनाथ मार व गेली जवळजवळ १००-१५० वर्षे हिंदू भाविक त्या नव्या मंदिरा दर्शनासाठी जातात. औरंगजेबाने हिंदू मंदिर भ्रष्ट करुन तेथे मा ह्या अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे व मुसलमानांची मशा जागा हिंदूच्या ताब्यात आली पाहिजे, ह्या बुद्धीने आज काही सत्याग्रह करीत आहेत. औरंगजेब मरून इंग्रजी राज्य स्थापन त्यात अस्पृश्यता ह्या मूळही हल्ली नीट विश्वनाथमंदिराबद्दल न औरंगजेबाने तेथे श्वनाथ मंदिर बांधिले. व्या मंदिरात लाखोंनी तेथे मशिद बांधली ची मशीद बनलेली जि काही हिंदू मंडळी य स्थापन होण्याआधी || संस्कृती ।। ११२