पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. आणि सत्तासंक्रमणाच्या व समाजक्रांतीच्या काळांत असे करणे म्हणण अधिकारलालसेने दुस-याचे हक्क व जीवित पायदळी तुडविणे आहे. अग हेच कृत्य गेली चाळीस वर्षे कम्युनिस्ट रशिया करीत आहे, कोणा ना विचार मांडला किंवा कोणाचा जुना विचार पटेनासा झाला की, त्या 'पुंजीपतींचा हस्तक', 'साम्राज्यवाद्यांचा हेर' 'स्वधर्मद्रोहक' अशीश विशेषणे देऊन त्याचा जीव घेणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. हा मा आपली आहेत, ह्यांचा पिंड आम्ही बनविला आहे, अशी थोडाशा भावना असती, तरी रशियात ज्या प्रमाणात कम्युनिस्ट विचारवंताचा झाली, तशी होती ना. एका बाजूने समाज हेच सत्य, व्यक्ता समाजाने बनविलेली असे मानावयाचे, व दुस-या बाजूने आचारविचारांची सर्वच जबाबदारी तिच्यावर टाकून आपण मोकळा हे सर्वस्वी विसंगत आहे. आजतरी कम्युनिस्ट राजवट ज्या त-हन आहे, त्यातून काही चिरंतन मूल्यांची प्रतीती येते, असे म्हणवत । समाजाचे जीवन थोड्याबहुत प्रमाणात नेहमीच प्रवाही असत असते. हे एकदा समजले, म्हणजे विशिष्ट आचारधर्म हे कधीही कर किंवा सार्वलौकिक असणे शक्य नाही, हे आपोआपच प्रतीत । प्रत्यक्ष व्यवहार किंवा आचारधर्म चिरकालिक नसले. तरी समाजरच अशी काही तत्त्वे असतील की, ती दीर्घ काळ टिकू शकतील. ह्या त गोम अशी आहे की, प्रत्येक तत्त्वाचा अर्थ समाज निरान निरनिराळा करीत असतो. म्हणून तत्त्वे ही चिरकालिक म्हणताच समाजाची रचना कशी आहे, ती कशी असावी, व्यक्ती व समाज कसे आहेत, कसे असावे, ह्यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास जसमा तसतसे सामाजिक मूल्यांचे स्वरूप समजण्यास मदत होईल. जाणा-या वाहनांमुळे, इकडची बातमी काही तासार पोहोचविणा-या यत्रांमुळे, भयंकर संहारक अस्त्रांमुळे, कम्युनिस्ट व ह्यांच्या जगव्याळ कारवायांमुळे कुठचाच समाज इतरांपासून आ शक्य नाही. सामाजिक मूल्यांचा विचार करिताना सर्व मान १०४ न्या बाजूने व्यक्तीच्या पण मोकळे व्हावयाचे, ' ज्या त-हेने चालली स म्हणवत नाही. वाही असते व बदलते कधीही चिरकालिक पच प्रतीत होते. पण रा समाजरचनेविषयी ल. ह्या तत्त्वांबद्दलही राळ्या काळी म्हणता येत नाहीत. समाज ह्यांचे संबंध जसजसा होईल, होईल. हल्ली जलद सातच तिकडे निस्ट व भांडवलशाही सून अलिप्त राहणे सर्व मानवजातीचा ।। संस्कृती ।।