पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भैकरला. भकोस. जसजसा कोळसा उगाळाल तसतसे काळेंच निवेत. याकरिता आपली ती धेयात्रा लवकर आटपन बधदर्शनाला जात. काही काळ गेला ह्मणजे तुला इतकें वाईट वाटणार नाही. अजुन-छे छे ! आता कशात्री तीर्थयात्रा आणि कशाचें धर्मदर्शन । मला काही नको, हे माण देखील कले जनाले आहेल. यासव रुपा करून आपण माझे एक काम केले पाहिजे. नारद-काय ते सांग. मजकडून होण्यासारखे असेल तर मी करीन. अर्जुन- तर मग महाराज, माझे प्रिय भाते जे धर्म, भीम, नकल आणि सहदेव यांना हा सर्व वृत्तांत सांगून माझा शेवटचा निरोप असा कळवादा की- [ राग व ताल सदर.] नेमियले मज शत्रुजयाला ॥ पारे ते गेले सर्व लया. ला॥ आहे भीमचि की त्या कमीला ॥ बलसागर पहिला ॥ ज्या०॥२॥ होते जगि भूषण जे याला ॥ नै जाउनि निंदास्पद उरला ॥ तुमच्या सेवेला हा अंतरला ॥ परलोकी मेला ।। ज्या०॥३॥ नारद- अरे, पण अशी निरवानिरव करून काय कर. ण्याचे योजिलें आहेस. अर्जुन- महाराज, मी कोणत्याही साधनाने प्राणत्याग करणार ! हे लज्जेंने काळे झालेले मुख जगांत दाखवि ण्याला मी अगदी असमर्थ आहे.