आठवण झाली. गोविंदरावानी एकदां मला
सांगितले होते की एका सावकाराला कारकुन ठेवा.
यचा आहे. तर त्यालाच सांगावें की जमत अ
सल्यास मी राहतों. मात्र पगाराबद्दल उरांव आधीं
केला पाहिजे. थोडा पगार मिळत असला तर
काय उपयोग निदान पंधराच्यावर मिळाला पाहि
जें. ( अशा विचारांत आहे इतक्यांत बळवंतराव
येतो ) या वळवंतराव.परवां
बळ० – बसा वसा तुम्ही. उठता कशाला ?
कृष्णा० – या या असे गादीशी बसा. (असे बोलून
त्यास गादीशीं टेंकून बसवितो.)
वळ० -कां काय चालले आहे ?
कृष्णा० – कांहीं नाहीं. आतां बाहेरून फिरून आ
लो आणि सहज बसलो होतो.
वळ० - फारसे विचारांत निमग्न होतां ?
कृष्णा० - विचार कसला करायचा !
बळ० – बरे ते असो. मी आज काही विचारणार आहे.
कृष्णा० – काय विचारणार ते विचार.
बळ० -तुला राग तर येणार नाहीं ना? नाहीं तर वि
नाकारण स्नेहांत अंतर नको.
कृष्णा० – तें कांहीं नाहीं, यांत राग कसला? एकमेकां
नीं एकमेकांस बऱ्यावाईट गोष्टी समजविल्या पाहि
जेत. नाहीं तर मग स्नेहधर्म, काय !
बळ० – अरे, आतांशीं तूं नोकरी करित नाहींस, किंवा
उद्योग करित नाहीस. दोन वेळां जेवून स्वस्थ कि-
पान:रमानाटक.pdf/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.