पान:पाकिस्तानचे संकट.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० पाकिस्तानचे संकट संस्थान क्षेत्रफळ लोकसंख्या उत्पन्न रु, पतियाळा भावलपूर खैरपूर ५,९४२ १६,४३४ ६,०५० कपूर्थळा झिद नाभा मंडी बिलासपुर सुकेत १,२०९ .९६६ १,१३९ ४५३ १६,२५,५२० ९,८४,६१२ २,२७,१८३ ३,१६,७५७ ३,२४,६७६ २,८७,५७४ २,०७,४६५ १,००,९९४ ५८,४०८ ४,७०,१९० १,४८,५६८ १,४६,८७० १,६४,३६४ ८३,०७२ २३,३३८ १,४१,९६,००० १,२१,३०,००० २४,७५,००० ३३,९५,००० २६,०२,००० २८,३१,००० ११,८१,००० २,९८,००० २,५६,००० १८,५१,००० ८,६७,००० ९,८१,००० १७,००,००० ८,६५,००० १,४४,००० तेरी-गढवाल सिरमर ३९२ ४,५०० १,०४६ ३,१२७ ००० चंबा फरीदकोट मालेरकोटला लोहारू ९३८ २२६ । बंगाली संस्थाने घटना कायद्यांतल्या १५ व्या गटांत कूचबिहार, त्रिपुरा व मणिपूर या तीन संस्थानांचा समावेश करण्यांत आलेला आहे. कूचबिहारचे क्षेत्रफळ १,३१८ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ५,९०,८६६ आहे व वार्षिक उत्पन्न सुमारे ३६ लक्ष रुपये आहे. त्रिपुरा संस्थानचे क्षेत्रफळ ४,११६ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ३,८२,४५० आहे; व वार्षिक उत्पन्न सुमारे २६ लक्ष रुपये आहे. मणिपूर संस्थानचे क्षेत्रफळ ८,६२० चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ४,४५,६०६ आहे. ...Sinबिहार-ओरिसांतील संस्थाने - बिहार व ओरिसा या प्रांतांलगतहि बारीकसारीक संस्थाने पुष्कळ आहेत. या सर्व संस्थानांचा समावेश घटना कायद्यांत १६ व्या गटांत केलेला आहे.