पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुभ्रमनिर्णय. भाग दुसरा. विशेषविचार. १. वेद हे सर्वांपेक्षां पुरातन ग्रंथ आहेत यांत संशय नाही. परंतु ते ब्रह्मदेवाचे भुखांतून निघाले किंवा प्राचीन ऋषींच्या मुखांतून निघाले याचा मात्र संशय आहे. अमक्या ऋचांचा कर्ता अमको ऋषि याचा अर्थ काय समजावा ? बरें, त्या ऋचांत जो अर्थ आहे त्याप्रमाणे ब्रह्मदेवास इतर देवतांची प्रार्थना करण्याचा कधींही प्र यणियाचा नाहीं २. तसेच वेदांत ज्या गोष्टी किंवा जीं कर्मे सांगितली आ त्यांचा ज्योतिः शास्त्राशीं कांहींएक संबंध नाहीं. तेव्हां त्यां कितीएक शब्दांचा आपले मतास अनुकूल असा अर्थ करून वे हा या याप्रमाणे सांगितलें आहे, अशी लोकांस बाड सांगून फसविणें यांत मोठासा पुरुषार्थ नाहीं. ३. वेदांगज्योतिष प्न एक लहानसा ग्रंथ आहे, परंतु त्यांत ग्रहस्थिति अथवा ग्रहगणियांविषयीं कांहींच सांगितलें नाहीं. फक्त, पंचसंवत्सर, ऋतु आणि होमहवनादिकांचे काल यापेक्षां त्यांत कांहीं अधिक सांगितलें नाहीं. ४ वेदांच्या मागून पुराणे झालीं; त्यांत जगाची उत्पत्ति, भूमीचें वर्णन, सप्तसमुद्र, मेरूच्या सभोवती रविचंद्रादिकांचें गमन ●गोष्टी सांगितलेल्या आहेत; परंतु त्यांतील एकही गोष्ट आमच्या इत्यादि