पान:Sanskruti1 cropped.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समर्थनाचा युक्तिवाद आहे. कोणत्याही समाजात गेले, तरी त्या समाजात चार प्रकारची कर्मे चालूच असणार. काहीजण लढणार, राज्य करणार, काहीजण शिकविणार, धर्म आणि निती यांचा प्रचार प्रसार करणार, काहीजण व्यापार करणार, काहीजण सर्व समाजाची सेवा करणार. ही वर्णविभागणी खरे म्हणजे समाजात असणा-या कार्याची विभागणी होती, व ती आरंभाला तरी गुणकर्मावर आधारलेली असल्यामुळे व्यक्तिच्या विकासाला पूर्णपणे वाव देणारी होती. हे गुणकर्मीवरून असणारे चार्तुवर्य पुढे जन्मावरून ठरल आणि त्यामुळे समाजात नानाविध दोष निर्माण झाले. खरे म्हणजे चार्तुवण्य ही समाजरचनेची निर्दोष आणि परिपूर्ण व्यवस्था आहे. फक्त तिच्यात जन्मावरून वर्ण ठरविण्याचा जो दोष रूढींमुळे शिरला आहे, तेवढाच का तो टाकून देण्याजोगा आहे. लोकमान्यांनी केलेले वर्णव्यवस्थेचे समर्थन उल्लेखिलेल्यांपैकी पुष्कळसे युक्तिवाद, वेगळ्या-वेगळ्या भाषांत वापर समर्थन आहे. धर्मपरंपरांचा अभिमान बाळगणा-या समाजसधारकांची ही नेहमान पद्धत आहे की, त्यांना समाजातील दोष जाणवत असल्याने ते दूर वाटतात आणि धर्माचा अभिमान मात्र सुटत नाही. अशावेळी कोणत्या सामाजिक दोषाची जबाबदारी रूढींवर टाकून दिली, म्हणजे संग सोपे होऊन जातात. ही पद्धत जशी खिस्ती आणि मुस्लिम धर्मसुधारयः केव्हातरी एकदा अंगिकारलेली दिसते, तशीच भारतीय समाजसुधार अंगिकारलेली दिसते. हिंदुसमाजात दिसणारे सर्व दोष त्याना उचलेले आणि रूढींच्या डोक्यावर ठेऊन दिले. आंधळ्या माया नकटेपणा दिसण्याची शक्यता नसते, त्याप्रमाणे परंपरेच्या प्रेमाला ॥ चिंतनातील गढूळपणा जाणवण्याचीही शक्यता नसते. कोण चातुर्वर्ण्य गुणकर्मीवर आधारलेले होते, असे म्हणण्यासाठी आधा गीतेचा श्लोक वापरण्यात येतो. पण तो लोकच वर्णव्यवस्था । आहे, असे सांगणारा आहे. गीतेलील श्लोक ज्या गुणकर्माचे वर्णन ते गुणकर्म या जन्मातील नाही, ते गेल्या जन्मातील आहे. गेल्या जा न ते दूर करावेसे दिली, म्हणजे सगळे प्रश्न धर्मसुधारकांनी रतीय समाजसुधारकांनीही थळ्या मायेला मुलाचा च्या प्रेमाला आपल्याच तेि. कोणे एके काळी गण्यासाठी आधार म्हणून वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित मांचे वर्णन करतो, १४० ल्या जन्मातील || संस्कृती ।।