पान:Sanskruti1 cropped.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नैतिकतेचा नव्हता. ज्या दिवशी बाईंनी एकपत्नीत्वाला विरोध नोंदविला, त्या दिवशी त्यांच्यावर सनातनी म्हणून फार मोठा गहजब करण्यात आला. वस्तुस्थिती एवढीच होती की, हिंदूच्या परंपरेतील दोष दूर करण्याच्या निमित्ताने पाश्चात्यांचे अंधळे अनुकरण करावयाला बाई तयार नव्हत्या, कारण भिन्नभिन्न समाजरचनांचे गुण पाहण्याइतकी त्यांची बुद्धी निकोप होती. मातृपरंपरेचे समाज पाहताना त्या समाजातील कौटुंबिक स्थैर्य, इस्टडी अभंगपणा, कुटुंबातीत व्यक्तींचा एकजीवपणा आणि फार मोठ्या सामायिक कुटुंबाला एकत्र जोडणारे भावबंध त्यांनी पाहिलेले होते. पितृपरंपरेपक्षा स्थैर्याच्या दृष्टीने मातृपरंपरेची प्रणाली अधिक चांगली आहे, असा । अनुभव होता; पण माणसाच्या जातीला स्थैर्याइतकीच स्वातंत्र्याची आG असते. पितृपरंपरेत जावा-जावा एकदा परस्परांशी भांडू लागल्या, कुटुंबाचे तुकडे पडतातच. या परंपरेत फार मोठी कुटुंबे निमार्ण शकत नाहीत. पण त्यामुळे प्रत्येकाला आपला संसार मांडण्याचा असते. मातृपरंपरेतसुद्धा एकेकजण संधी सापडताच प्रांताबाहर " पत्करितो; आपली मुले व बायको घेऊन वेगळा होतो. ही प्रक्रिया दिसत होती. सरंजामशाही अवस्थेत पितृपरंपरा मानवी समाजाला " सोयीची वाटत असे, त्यांना नव्याने पितृपरंपरा सोयीची वाढू पितृपरंपरेतून पळून जाऊन मातृपरंपरेत दाखल होणारे समाज नाहीत. उलट प्रक्रिया मात्र दिसते. याची कारणे इरावतीबाईंनी कुठे दिसत नाहीत. कदाचित याचे कारण हे असावे की, त्या 3 विचार स्थैर्याच्या संदर्भात करीत होत्या. तितकीच मूलभूत दुसरी परंपरा त्यांना जाणवली नाही. मातृपरंपरेपेक्षा पितृपर कमी, स्वातंत्र्य अधिक, असे म्हणताना हे आधिक्य तुलनेनेच मा व एकांक म्हणून नर, मादी आणि उभयतांची अपत्ये गृहीत का एरव्ही, व्यक्ती हा एकांक गृहीत केला, तर स्त्रीचे स्वातंत्र्य मातृ । समाजाला अधिक यीची वाटू लागली. र समाज दिसत गईनी कुठे नोंदविलेली त्या कुटुंबरचनेचा भूत स्वातंत्र्याची पितृपरंपरेत स्थैर्य चि मानले पाहिजे गृहीत केली पाहिजेत. त्र्य मातृपरंपरेत अधिक आहे, ही गोष्ट नाकारण्याचे कारण नाही. १३२ || संस्कृती ।।