पान:Sanskruti1 cropped.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वतःच्या जातीच्या सोडून इतर कोणत्याच जातीच्या चालीरिती ब्राह्मणांनी दिलेल्या असण्याचा संभव नाही, याची जाणीव ठळकपणे दिसणा-या बाबींकडे ठळकपणे लक्ष देणा-या विचारवंतांना असण्याचा संभव कमी होता. | मधूनमधून इरावतीबाईंनाच स्वतःच्या भूमिकेचा विसर पडतो, एवढा पाश्चात्य संशोधकांच्या लेखनाचा भारतीय मनावर सर्वत्रच परिणाम आहे. एकदा इरावतीबाईही असे लिहून जातात की, सर्व भारत इतिहासकाळात धाच एकच्छत्री अमलाखाली नव्हता; म्हणून भारतीय समाजजीवनात पराकोटीचा विस्कळीतपणा आणि परस्परभिन्नता जाणवते. बाईंचे हे म्हणणे लत:च चुकीचे आहे, ही गोष्ट उघड आहे. सर्व भारत एकच्छत्री कधीच ता. पण वेळोवेळी वेगवेगळे प्रदेश एका छत्राखाली नांदत होते, इतके TY खरे आहे. एका राजवटीत एका छत्राखाली दीर्घकाळ नांदणा-या प्रदेशातसुद्धा तव जातींची समाजरचना व कटंबरचना एकसारखी कधीच नव्हती. छत्र लहान असो, की मोठे असो, प्रत्येक छत्राखाली नेहमीच भिन्नभिन्न समाजरचनेचे अनाज वावरत होते; म्हणून जरी भारतावर एकच्छत्री राज्य काही शतके चालले असते, तरी रचनांची भिन्नता कमी झाली नसती. प्रश्न एका छत्राचा "९; तसा तो एका धर्माचा नाही, किंवा एका प्रदेशाचाही नाही. एकाच अशात, एकाच छत्राखाली, एकच भाषा बोलणारे एकाच धर्माचे अनुयायी पला कमाल भिन्नता टिकवून आहेत, हा खरा प्रश्न आहे. कारण कुणीच च्या कुलधर्मात हस्तक्षेप करण्याचा संभव नाही. ज्या ब्राह्मणांना आपलीही sअरचना देशभर एकसारखी करिता आली नाही, त्यांच्या पदरी सर्व "जरचनेचे पापपुण्य बांधणे सोयीचे असले, तरी सत्य खासच नाही. ला समाजरचना चांगली असेल, तर तिचेही कर्ते जसे ब्राह्मण नव्हते, ९ समाजरचना वाईट असेल, तर तिचेही कर्ते ब्राह्मण नव्हते. स्वतःच्यातरी अपनचे कर्ते ब्राह्मण आहेत काय, हाच मुळात संशयाचा भाग आहे. परपरागत समाजरचनेच्या चिंतनात वर्णव्यवस्थेला फार मोठे महत्त्व जाह. ह्या वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना फार मोठे महत्त्व आहे. सगळे अधिकार या तीन वर्णाचे; विशेषतः, सत्ता आणि मत्ता तीन ।। संस्कृती ।। तसे ही स १२९