पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाच अरण्यकांड रामाने आपल्या आयुष्यात चारदा गंगा ओलांडली. पहिल्या वळला विश्वामित्र त्याला व लक्ष्मणाला आपल्या यज्ञाच्या रक्षणार्थ घेऊन गेल त्या वेळी. दुस-यांदा वामनाश्रमातून जनकाच्या यज्ञाला उत्तरेकडे गेले त्या 40 तिस-यांदा कैकयीने वनवासाला पाठविले त्या वेळी व चौथ्यांदा लक' सीतेला घेऊन परत येताना. ह्या दोन्ही वेळच्या प्रवासाचे जे वर्णन आहे' त्यातला काही भाग तुलना करण्यासारखा आहे. पहिल्या वेळेला रामान " ओलांडली, ती शरयूच्या संगमाच्या पूर्वेकडे, म्हणजे जवळजवळ हल्ला बिहारच्या हद्दीशी. विश्वामित्र व राम जेथे गंगापार झाले, तेथे मलद " कारूष नावाची दोन समृद्ध राज्ये पूर्वी होती. ती ताटका नावाच्या रादा नष्ट केली. तेथे त्या वेळी घोर अरण्य होते. काही मार्ग चालल्यावर वामनाश्रमात आले. तेथेच विश्वामित्रांचा यज्ञ चालू व्हायचा होता. " व लक्ष्मणाने यज्ञाचे रक्षण केले. नंतर मैथिल जनकाच्या यज्ञाला जा चाललो आहोत. तूही आमच्या बरोबर चल, असे ऋषींनी सांगितल्या विश्वामित्र व इतर ऋषी यांच्याबरोबर रामलक्ष्मण वामनाश्रमातून मिास जायला निघाले. गंगेच्या दक्षिणेकडे वसलेली गिरिव्रज नावाची दुर्गम राम विश्वामित्राने लांबून रामाला दाखविली. त्या राजधानीच्या शेजारून स नदी वाहत होती. पुढे महाभारतात वर्णन केलेली मगधराज जरा राजधानी ती हीच. म्हणजे या सर्व मंडळींनी मगधदेशात प्रवेश कल एक रात्र सर्वजण शोण नदीच्या काठी निजले व नंतर ते गंगा आ लगेच विशाला नावाच्या नगरीला पोहोचले. हीच विशाला बुद्ध का नाश्रमातून मिथिलेला । दुर्गम राजधानी घराज जरासंधाची वैशाली-नगरी होती. हल्लीच्या बिहारमधील मुझफरपूरजवळच जुन्या ३६ शात प्रवेश केला होता. नतर ते गंगा ओलांडून ला बुद्ध काळातली पळच जुन्या वैशालीची ।। संस्कृती ।।