पान:महमद पैगंबर.djvu/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ पाकिस्तानचे संकट मिळविण्याला व टिकविण्याला पुरेसे पडावयाचे नाही. आणि म्हणून, हिंदूंनीं यापुढे कटकटी करण्याचेच तत्त्वज्ञान आत्मसात् करणे सर्व दृष्टींनीं अपरिहार्य व श्रेयस्कर आहे. हे जर खरे तर, कटकटी टळाव्या म्हणून, मुसलमानांना भिऊन पाकिस्तानचा मुलूख तरी सोडण्याला हिंदूंनीं कां तयार व्हावे ? कटकटी टळत नाहींत; त्या टाळतांच येत नाहीत; आजच नव्हे, त्या केव्हांहि टाळता येत नाहीत; हे एकदां निर्विवाद सिद्ध झालें कीं, हिंदुस्थानचे अखंडत्व कायम ठेवणे आणि त्या अखंड हिंदुस्थानवर भक्कम अशी लोकायत्त मध्यर्वात राज्यसंस्था निर्माण करणे या हेतूसाठीच कटकटी सुरू करणे, हेच श्रेयस्कर ठरतें ! • .


-- aaaaaaaaaa है म हा युद्ध दाराशीं आ लें। तरीहि स्वस्त व खात्रीशीर औषधे को खरीदाल ? स्टार मेडिको डिस्पेन्सिग केमिस्टस, ड्रगिस्ट्स, है कि जनरल मर्चन्टस् । –बेलबाग चौक, बुधवार पेठ, पुणे. ३ ०८८८८८८८८ ८८८८८८८८ व