या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
तुकारामबावांचे
बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई आणि शिष्य निळोबा
यांच्या
अभंगांची गाथा.
मना जो गुरू रंक राजा समान । करी कर्म निष्कामवुद्धी विधान ।।
जयाचे कलीकाल बंदीत पाय । ह्मणे वामना या गुरू शरण जाय ॥ १ ॥
तुकाराम तात्या
यांनी योग्य रचना करून
तत्वविवेचक ग्रंथप्रसारक मंडळीसाठीं छापून प्रसिद्ध केली.
( या पुस्तकाची मालकी सन १८६७ चा आक्ट २९ प्रमाणे प्रसिद्ध करणाराने
आपले स्वाधीन ठेविली आहे. )
सन १९९१.