'भारता'साठी
प्रकाशकाचे मनोगत
'इंडिया' आणि 'भारत' ही मांडणी मोठ्या प्रभावीपणे शरद जोशी यांनी केली. आता ही मांडणी बरेचजण वापरत आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळातही हा भेद भारतीय सरकारने ठसठशीतपणे तसाच ठेवला. शरद जोशी यांचे सर्व लिखाण संकलित करून ग्रंथस्वरूपात आणत असताना 'भारता'साठी या नावाने चौऱ्याहत्तर लेख वेगळे काढले. त्या सर्व लेखांचे परत दोन भाग केले- अर्थ, उद्योग, व्यापार, कामगार या प्रश्नांवरचे लेख वेगळे केले तर राखीव जागा वीज दरवाढ, छोटी राज्ये, सामाजिक समस्या आदी संदर्भातल्या लेखांचे संकलन भारतासाठी या नावाने ठेवले.
या संकलनासोबत शरद जोशी यांचे समग्र लिखाण प्रकाशित करण्याचा प्रकल्प आम्ही पूर्ण करीत आहोत. 'पोशिंद्याची लोकशाही' हे पुस्तक या सोबतच प्रकाशित होत आहे. शेगाव येथील शेतकरी महामेळाव्यात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन होत आहे.
शरद जोशी यांची एकूण १५ पुस्तके आम्ही प्रकाशित केली. यापैकी चार पस्तके यापर्वीच प्रकाशित झालेल्या पस्तिका.लेखसंग्रह यावर आधारित आहेत तर अकरा पुस्तके पूर्णत: नवीन आहेत. शरद जोशी यांनी प्रामुख्याने शेतकरी संघटक' या पाक्षिकातून लिखाण केले, तसेच याशिवाय दै. लोकमत, दै. देशोन्नती यातील लिखाण या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. 'द हिंदू बिझनेस लाईन' मध्ये त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचे अनुवाद 'शेतकरी संघटक'मध्ये प्रकाशित झालेले होते, तेही विविध पुस्तकांमध्ये समाविष्ट केले आहेत.
अभ्यासकांसाठी हे सर्व लिखाण पुस्तकस्वरूपात उपलब्ध करून आम्हाला आवश्यक वाटत होते त्याप्रमाणे ही पुस्तके उपलब्ध आहेत. जुन्या पुस्तकांमधील त्रुटी पुढील आवृत्तीच्या वेळी दुरुस्त केल्या जातील.
श्रीकांत अनंत उमरीकर
०१) | राखीव जागाः समाज-अर्थशास्त्रीय अर्थ | ७ |
०२) | समुद्राला मीठ हरवून चालणार नाही | २२ |
०३) | खोटा निधर्मवाद आणि दुष्ट राष्ट्रवाद | २७ |
०४) | 'भारता'च्या मानगुटी नेहरूवादाचे भूत | ३४ |
०५) | 'नीरो'चे वारस | ४० |
०६) | अयोध्या प्रश्न सोडवण्याची कुणाला इच्छा आहे का हो? | ५० |
०७) | काळ्या इंग्रजाची भगवी 'स्वदेशी' | ५९ |
०८) | दुसरे गणराज्य की यादवी? | ६७ |
०९) | आता लोकांनीच सरकारला शिस्त लावावी | ७४ |
१०) | डॉ. कुरियन हज चले | ७९ |
११) | नकली आणि करंटा राष्ट्रभिमान | ८२ |
१२) | अति दक्षता विभाग-रोगी भारत | ८५ |
१३) | किल्लारीचे पाप राजाचे | ८९ |
१४) | बेचाळीसचे गौडबंगाल | ९४ |
१५) | हे 'अग्निदिव्य' आवश्यक आहे | १०१ |
१६) | आता कुटुंबकल्याणाचे कल्याण | १०६ |
१७) | महात्माजींचा पराभव | १११ |
१८) | कोसळत्या व्यवस्थेतील पडझड | ११९ |
१९) | वीजदरवाढ-धोक्याची घंटा | १२३ |
२०) | बळीराज्य मराठवाडा | १३८ |
२१) | 'नियतीशी गाठ' हुकल्याचा महोत्सव | १५३ |
२२) | तेव्हा कुठे जातो तुमचा धर्म? | १५८ |
२३) | पुतळ्यांचे माणसांवर राज्य | १६३ |
२४) | ना! नानी ना! | १७० |
२५) | विद्यार्थ्यांनो विद्यार्थी बना | १७४ |
२६) | स्वातंत्र्य म्हणजेच प्रगती | १८९ |
२७) | पौरुषहीनांचे इतिहासप्रेम | १९३ |
२८) | स्वदेशीची तिसरी लढाई | २०७ |
२९) | गुजरातचा कायाकल्प गुजरातलाच करू द्या | २२७ |
३०) | 'कोटा' राज्य संपले, 'कोटा' राज्य चालूच आहे | २३१ |
३१) | तंत्रज्ञानाचे अग्निदिव्य | २३६ |
३२) | स्वातंत्र्य म्हणजे न्याय, न्याय म्हणजे स्वातंत्र्य | २४१ |
३३) | पंतप्रधान 'इंडिया' विरुद्ध 'पोखरण' करणार? | २४८ |
३४) | हिमतीचे झाड उगवते कसे? | २५४ |
३५) | कॅनकूल : कोण जिंकले कोण हरले? | २६७ |
३६) | बळीराज्य विदर्भ | २७५ |
३७) | मुंबईकर, मुंग्या आणि मधमाश्या | २७९ |
३८) | साठ वर्षांच्या कर्माचे फळ | २८६ |
३९) | स्वातंत्र्याच्या हरिक महोत्साची पार्श्वभूमी | २९१ |
४०) | नरसिंह रावांच्या कारकीर्दीचे वेगळेपण | ३०२ |
४१) | नवव्या अनुच्छेदाच्या तबेल्याची साफसफाई | ३०९ |
४२) | मुर्दांडाचा देश, कचखाऊ शासन | ३१४ |
४३) | आतंकवाद्यांचे भारतावर उपकार | ३२० |
४४) | स्वतंत्रते भगवती | ३२८ |