१२ च्या लेकरांसहि ते उणे होणार नाहीं. (असें बोलून) तिने आपले मुलांस भूमीवर टाकिला आणि त्यामागून तिनेही • उडी टाकिली; आणि ती दोघें एकदांच मरण पावलीं. न्या दिवसांत इस्राएलाच्या संतानांतून बहुतेकांनी अ सें केलें; परंतु त्यांनी आपल्या पूर्वजांचा करार पालटि- ला नाहीं. त्यावेळी इस्राएल लोक एकेकास म्हणूं लागले कीं, कदाचित शाब्बाथ विटाळेल म्हणून चला, आप- ण एका गुहेत जाऊन विसांवा घेऊं. परंतु कोणे एका- नें याची चाहाडी बगरीसा पुढें केली. तेव्हां दुष्ट बग रीसानें लढाऊ मनुष्यें पाठवून त्या गुहेंच्या तोंडाजवळ बसविलीं. ती त्यांस म्हणाली की, अहो येहुदी लोक, तुम्ही आह्नांकडे बाहेर या, आमची भाकर खा, आमचा द्राक्षरस प्या, आणि आमच्या कर्मी प्रमाणे तुम्ही करा. तेव्हां इस्राएल लोक एक प्रत्येकास म्हणाले की, ज्या देवानें आपणास सीनाय डोंगरावर आज्ञा दिल्ही को, साहा दिवस उद्योग करून आपले सर्व काम करा, आ- णि सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्या; त्या परमेश्वर देवाचें आपण स्मरण करीत आहों. तर आतां, शा ब्बाथ दिवस विटाळण्या पेक्षां आपण या गुहेंतच मरावें है उत्तम. जेव्हां असें झालें, आणि ते त्यांकडे बाहेर आले नाहीत, तेव्हां त्यांनी लांकडे आणून त्या गुहेच्या तोंडाशी जाळिली; त्यांत पुरुष व स्त्रिया मिळून सुमारें एक हजार मनुष्यें मेली. यानंतर मतातयाचा पुत्र योहानान व त्याचे चौघे भाऊ निघाले, आणि त्यांनी त्यालोकांबरोबर लढून त्यांचा मोठा वध केला; कारण