(७ )
तल कोठे कोठे साप म्ह्टले असून याल सात शिरौ असल्याचा उल्लेख आहे. या
तैमातर्ने विश्वांतील जलाचा व प्रकाशाचा अवरोध केल्याने मढंकला त्याच्याशी
महायुद्ध करावें लागलेत्यांत शेवट ढंकने तैमातला मारून जल व प्रकाश मोकळे
केले. ' Pages 14 21. ( या हवाऽहं अरिणसप्तासिंधून्-ऋग्वैद. )
त्यांच्या मृथिविषयक कल्पनेप्रमाणे सृष्टयारंभ सर्वत्र विश्व जलमय असून हे
अंध:कारावृत होते. या रजोसय ( Chaos ) स्थितीच्या आधिष्टात्था दोन देवता
म्ह्णजे अमु व त्याची बायको तैनात ह्या होत. त्यानंतर हलके हलके इतर देव
निर्माण झाले, पण तैमातर्मे यांच्याशीं वैर आरंभले. तेव्हां अनु वगैरे सत्र व
मर्डीकल सेनापतित्व दिले. त्याने महापराक्रम करून आप्सु व तैमात यांना आपल्या
भयंकर वज़ानें ('I'hunderbolt ) ठार मारले व स्वर्गीय जल व प्रकाश यांची
मुक्तता केली .
८.
(L
}} .
s
.
नंतर पृथ्वीला आकार आला, तो अंडाधांचा होता. पृथ्वीच्यावर स्वर्गलोक
असे, तो पालथ्या अंडाद्वीप्रमाणें होता, व तो आणि पृथ्वी मिळून एक अंडाकृति
गोल होता. ह गोल पतलच्या आधारावर अधिथित झालेला होता. सर्व पाताल
भर जल असून याचात्र अधिष्ठाता देव अप्सु हृ होय, स्वर्गाच्या गोलार्धाच्याहिवर
स्त्रग्रंथ जलाचा ( Eather ) चा पुंज असून त्याला दोन दरवाजे असत. त्यांपैकी
एकांतून शम्स अथवा सूये येऊन पूर्वेस असलेल्या उदयागरावर आरूढ होई व दुसर्या
होईसकाळी व सध्या
पश्चिमेकडील दरवाजांपून निघून मानवसृष्टीच्य। दृष्टआड।
काळ सूर्याबरोबर त्याची पत्नी ‘ ऐ ’ ही असते. पातालतील जलसंचयांत एक
, मृतांचे आत्मे
पोकळी आहे तेथे अराकू दरी आहेतीत सर्वे
मोठी व नांवची
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/11
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
