या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
तु स्वत: बदल आणि पुढे चल म्हणूनच बुद्ध म्हणाला, "आपल्या अवती भवती उबडखाबड जमीन आहे. पायात वहाण न घालता चाललो तर पाय रक्तबंबाळ होणार आहेत. पूर्ण जमीनीवर आपण गालीचा नाही अंथरु शकत, पण आपल्या पायात चपला मात्र आपण नक्की घालू शकतो आणि त्याच जमीनीवर चालू शकतो."